साई भावार्थ खजिना (Adhyay 1)

07:06:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 




साईचरित्र (अध्याय 1) चा

सोप्या शब्दात आणि 
अगदी थोडक्यात भावार्थ....


1) हेमाडपंतांनी सर्व देवाना केलेल्या नमनाचा भाव 

2) गहूदळण कथा




------------------------------


साईचरित्राची सुरुवातच मुळी अद्भुत रसाने होते. अतर्क्य / अनाकलनीय गोष्टीत प्रत्येक मानवाला रस (interest) असतोच. 

....आणि मग त्याची अधिक गोडी चाखावी असे वाटून साईचरित्र वाचण्याची ओढ निर्माण होते. 

हेच ते परमेश्वराचे चुंबकीय आकर्षण ! आपल्यालाही कळत - नकळत आपल्याला स्वतः कडे आकर्षून घेणारे व कायमचे स्वतः जवळ ठेवणारे !


Patham adhyay Ha aplyasathi Mahamruntunjay hya japapramane aahe. Hya afyayache roj pathan keleasta aplyala kontyach prakarchi manat Bhiti rahat nahi.


सर्व देवतांच्या ठायी साईनाथच आहेत हा विश्वास
ग्रंथारंभी हेमाडपंत सर्व देवदेवतांना नमन करतांना सर्वाठायी साईनाथांनाच बघतात ही अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात येते. नाहीतर भक्ती करतांना संकटानुसार, वारांप्रमाणे निरनिराळ्या देवतांची उपासना करतो कर्मकांडे करत राहतो.अशा वेळी देवतांचे एकरुपत्व विसरुन मी  देवांमध्ये भेद करुन ठेवतो.
"तो कुणी का असेना मी त्याला साईच मानेन" असा हेमाडपंतांचा दृढ विश्वास अध्याय क्र.33 मध्ये स्वप्नदृष्टांतादरम्यान येतो.


माझे मन एका निमिषात अनेक विचार करते. सैरावैरा धावते. त्याचे नम: होणे आवश्यक असल्याने अध्यायाच्या सुरुवातीलाच हेमाडपंत वंदन करताना दिसत आहेत. 

परमेश्वराजवळ जाऊन त्याचे होण्याकरता शारण्यभाव हवा, आणि तो या नमनानेच प्राप्त होतो.  


प्रथम अध्धय्याय मध्ये आपण स्वत़ला त्या जागी असलो तर काय केले असते ,म्हजे चार बायका दलणासाठी येतात त्यावेली त्या बाबा़च्या हातातील खुटा ़खेचून घेतात ़त्यावेली त्याच्या मनात फलाशा निमार्ण होते कि  बाबा या  पिठाचे काय करतील परतु बाबा  त्याच्या  मनातील भाव ओळखतात आणि ते  पिठ गावाच्या वेशीवर नेऊन टाकतात आणि महामारीचा नाश होतो




कार्य लहान असो की मोठे कार्यारंभ करतांना, कार्य करतेवेळी व कार्यसंपन्न झाल्यावर सतत सद्गुरुंचे स्मरण करायला हवी......सरत्या क्षणाला तुची आठवो अशी माझी अवस्था व्हायला हवी.... याचा यथोचित बोध या प्रथम अध्यायाचा अभ्यास करतांना होतो.


प्रथम अध्यायात हेमाडपंतांनी सर्वांना नमन केले आहे. 

हेमाडपंतांना बाबांना पाहून सर्व देवांची आठवण येत आहे. 

सर्व देव तुझ्यामध्येच आहेत. 

हेमाडपंत बाबांना गणाधीश म्हणतात. गणेशाच्या ठायी असलेले सर्व गुण हेमाडपंतांना बाबांच्या ठायी दिसत आहेत.  



Dalnachi gosht hi gatichi mhanjech pragatichi khun ahe ....baba fakir...sansar nahi...tari pithache dalan ka...shanka ghetli geli mhanjech labhavin priti...avaghachi sansar sukhacha Karin anande bharin tinhi lok ...he bapunch brid ya adhyayat disle 
  Jatyachi don pedi mhnjye shraddha  & saburi ani hi don pedi bhaktanchya manbuddhichya khuntyane jodleli ani to khunta sadguruchya balkat haati dilyavar jatyat vait prarabdhacha ,pradnyaparadhancha vaira ghatlyavar je pith milnar te sarv roganvar rambaan tar tharnarch ani punha kontahi rog mhnjech vait prarabdh pravesh karnyachi himmat karnar nahi 
      Baba maan khali ghalun daltat mhanjye vinamrata ,shrey (credit) aplyakade n gheta pn bhaktacha nishchay dhalu naye mhanun man, buddhi , vivek yancha nishchay dhalu naye yasathi satark rahun ....asthnya var karun mhanjyech sadaiv sajj ani siddh rahun bhaktana dush-prarabdhatun baher kadhnyasathi Sai ni  dalnacha....DAAV mandlay ....shri shwasam pramanech bapunchya tapashcharya yahun veglya nahit


Kathemadhye striya pithacha moh dhartat baba ragavtat pn lagech shant houn tech pith mahamarichya atkavasathi veshi baher takayla sangtat Bapu amhala hech sangtat ki bhaktitun Jo Anand ,Jo jagnyacha mantra mala milala to mi dusaryanshi   share karn mhnjyech gunsankirtan karne.
         Kamya bhakti hi bhaktichi survat ahe shevat navhe tar kamya purti zhalya nantar NISHKAM houn gunsankirtan karne hach devyan panth 
' janai karite hari bhajan ,Dalitase devaki nandan' yaa oli sarth ahet karan mi gunsankirtana sathi baher padlo tari mazhya maghari mazhya prapanchachi kalji ghenara Sai Aniruddhch ani Aniruddhch ahe ha mazha sankalp asla pahije ani asava tya sankalpach bij matra mazhya bapuchya hatich mazhyat rujav hich eccha ,hich aasha
      
Manat khup kahi datun yete pan vicharanchya dhaganchi gardi mansokt barsta yet nahi.


अनन्यता=तू माझा व मी तुझाच,तूच मला तारणारा व मारणारा,तुझ्याशिवाय मला दुसरेकोणी नाहीच ही भावना.
अनन्य=न अन्य
सगळे लक़्श गुरूचरणी ऎकटवणे म्हणजेच बहिम्रुखवृत्ती अतंम्रुख करणे."एक मजकडे लक्श देई। 

दळावयाच्या जात्याचा खुंट। हालहालवुनी बसवती घट्ट। तैसीच गुरुपदनिष्ठेची गोष्ट। हालवुनि चोखट करी साई॥


In the first chapter Hemadpant wants to show us the importance of Priority through the story of Baba's grinding stone and the four ladies come to help Baba.We should also give the first priority to our Sadguru's work as when they see Saibaba is sitting for grinding the wheat ,they run towards the masjidmai and take part in Baba's work.They give priority to Baba,'s work because that is the most important task of that time.After resuming that task we can do our remaining tasks surely.But when Baba is grinding the wheat that time that work is the most important for us.As Baba's work is to protect all from the 'Mahamari'.That's why we must think what should we do in the situation of disaster,so we should be prepared by learning the Disaster management course and be ready to face the disaster.So when our Sadguru sits to do the work of grinding ,we should give the priority to His work and take part always...!Ambadnya
Naathsamvidh

Sadguru for our needs which is referred as Kamya bhakti or Gouna bhakti .....Sadguru wants to uplift human being from his destiny fate and take him to achieve Shrestha bhakti or Nishkam bhakti.....for that destroying all vikalpa is essential...but without His krupa nothing can be achieved...so He helps to remove vikalpa doubt from human mind 

Meenavaiini says...

Premache paani  shiimpun jagvito har  bhaktaas
Meyghshyaam rang leyvuni aala a ala ha karpoor gaur....

Sadguru Saibaba Pours water of bhakti sankalpa separates out two dal of bhakti and vikalpa and held to blossom Sadgurukrupa in real meaning to their lives.

HARI OM ...🙏🏻
jaraa weglyaa angle ney vichar karuya-

1)sainath jate firawitat tehi clockwise.

2)clockwise jatana mahatwaachi sankhyaa aste-12,3,6,9...ok

3)yaa sankhyanchi berij kara 12+3+6+9=30 ...ok.


4)..mhanjech freinds first adhyay conected at 30th adhyay jyat saptashrungicha mahima warnan kelay aahey.4 ladies=4 figure.(12,3,6,9) 

mhanjech BABA aleley mahamariche sankat and bhaktanci prarabdha yache peeth kartat tehi kaalgatine.ithe PARMATMA ani tyachi AAI yancha haa khel aahe.leela aahe.
samay badaa balwaan ase mhannaryana BABA patawoon det aahe ki kaalgatipekshahi MOTHI MAAZI AAI mhanjech chandika KAALI aahey.

Ambadnya 
Naathsamvidh 🙏🏻


Alsowatever Seva Bhakti bapu asks us to do Bapu Sai does it himself first thats how Hemadpant want to say to us that Baba does himself then makes other do it Same way our bapu does
Also while doing Seva Bhakti it should be KrishnaArpan .No expectation of Fruit. Unconditional love .unconditional love is of mother so 4 females    . He teaches them Seva.


हरि ॐ!

जरा वेगळ्या अॅन्गलने विचार करुया:-

1)  साईनाथ जाते फिरवतात तेही घड्याळाच्या दिशेने.

2)  घड्याळाच्या दिशेने जाताना  महत्त्वाची संख्या असते 12, 3, 6, 9...Ok

3)  या संख्यांची बेरीज करा.
      12+3+6+9=30....Ok

4)  म्हणजेच मित्रांनो पहिला अध्याय हा 30 व्या अध्यायाशी जोडला गेला आहे ज्यात सप्तशृंगींचा महिमा वर्णन केला आहे. 
4 बायका =  4 संख्या (12, 3, 6, 9)

म्हणजेच बाबा आलेल्या महामारीचे संकट व भक्तांच्या प्रारब्धाचे पीठ करतात तेही कालगतीने. इथे परमात्मा आणि त्याची आई यांचा हा खेळ आहे.  लीला आहे.  समय बडा बलवान असे म्हणणा-यांना बाबा पटवून देत आहेत की कालगतीपेक्षाही मोठी माझी आई  म्हणजेच चण्डिका काली आहे.


दळणाची गोष्ट ही गतीची म्हणजेच प्रगतीची खूण आहे.  
बाबा फकीर
संसार नाही
मग...
तरी पिठाचे दळण का?
शंका घेतली गेली म्हणजेच लाभेविण प्रिती.

अवघाचि संसार सुखाचा करीन
आनंदे भरीन तिन्ही लोक
बापूंचे ब्रीद या अध्यायात दिसते.

जात्याची दोन तळी म्हणजे श्रद्धा आणि सबूरी आणि ही दोन्ही तळी भक्ती व मनबुद्धीच्या खुंटयाने जोडलेलीआहेत  आणि तो खुंटा सद्गुरुच्या बळकट हाती दिल्यावर जात्यात वाईट प्रारब्ध, प्रज्ञापराधाचा वैरा घातल्यावर जे पीठ मिळणार ते सर्व रोगांवर रामबाण तर ठरणारच आणि पुन्हा कोणताही रोग म्हणजेच वाईट प्रारब्ध प्रवेश करण्याची हिंमत करणार नाही.

बाबा मान खाली घालून दळत आहेत म्हणजे विनम्रता.  बाबा श्रेय स्वतःकडे न घेता पण भक्ताच्या   मन, बुद्धी,  विवेक यांचा निश्चय ढळू नये म्हणून सतर्क राहतात. अस्तन्या वर करुन म्हणजेच सदैव सज्ज आणि सिद्ध राहून भक्तांना दुष्ट प्रारब्धातून बाहेर काढण्याकरिता साईंनी दळणाचा डाव मांडलाय. 

श्रीश्वासम् प्रमाणेच बापूंच्या तपश्चर्या याहून वेगळ्या नाहीत.

कथेमध्ये स्त्रिया पीठाचा मोह धरतात.  बाबा रागावतात.  पण लगेच शांत होऊन तेच पीठ महामारीच्या अटकावासाठी वेशीवर टाकायला सांगतात.  

बापू आम्हांला हेच सांगतात की भक्तीतून जो आनंद, जो जगण्याचा मंत्र मला मिळाला तो मी दुस-याला सांगेन. म्हणजेच गुणसंकीर्तन करणे.

काम्य भक्ती ही भक्तीची सुरुवात आहे.  शेवट नाही. तर काम्य पूर्ती झाल्या नंतर निष्काम  होऊन गुणसंकीर्तन करणे हाच देवयान पंथ.

जनाई करीते हरि भजन   
दळीतसे देवकी नंदन

या ओळी सार्थ आहेत.  कारण मी गुणसंकीर्तनासाठी बाहेर पडलो तरी माझ्या माघारी माझ्या प्रपंचाची काळजी घेणारा साई अनिरुद्ध आणि अनिरुद्धच आहे हा माझा संकल्प असा पाहिजे आणि असावा. त्या संकल्पाचे बीज मात्र माझ्या बापूच्या हातीच माझ्यात रुजावे हिच इच्छा! हिच आशा!

मनात खूप काही दाटून येते.  पण विचारांच्या ढगांची गर्दी त्यामुळे मनसोक्त बरसता येत नाही.


Tya chaar baayka aahar,vihaar,achhar n vichar asu shaktat ,jyana  Baban chya rupat purusharth samaju shakla nahin.


हरि ॐ!

चार बायकांना बाबा परमेश्वर आहेत ते समजले होते.  म्हणून तर बाबा दळायला बसले आहेत कळल्यावर त्या धावत आल्या व स्वत: दळू लागल्या. 

संसार सुटला नसल्यामुळे आपल्यालाही छोट्या छोट्या गोष्टींचा मोह होतो तसा या बायकांनाही झाला. बाबांना संसार नाही असे त्यांना वाटले. बाबांना  लौकीक संसार नव्हता परंतु विश्वाचा संसार चालवायची जबाबदारी त्यांच्यावर होती.  हे अजाण स्त्रियांना कळले नाही. 

आपली स्थिती पूज्य आद्यपिपादादांसारखी व्हायला हवी.

षड्रिपू झाले बहु उपकारी
अजात शत्रू मी झालो

आपलीही अशी स्थिती बापू कृपेने होऊ शकते.  त्याकरिता जमेल तसे नामस्मरण व गुणसंकीर्तन करायला हवे. हे त्याच्याच कृपेने बनता बनता बनेल.

जे समजले ते शेअर केले.  कोणीच परिपूर्ण नाही.

*हरि ॐ! श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् 

✍️  चित्रावीरा चाबुकस्वार 
        वाशी उपासना केंद्र



कर्म करीत रहा,फळ आपोआप मिळेल.. त्या चार बायकांना फळाची (पिठाची) अपेक्षा होती..म्हणजेच मोह आणि लोभ,बायकांचा हा लोभिपणा बाबांना रुचला नाही..आपणही जेव्हा सेवा आणि भक्ती निरपेक्ष भावनेने,  सत्य प्रेम आनंदाने करतो तेव्हा  बापू आपला योगक्षेम चालवतात च..
Ambdnya Nathsanvidh
 Pramodsinh zavare.. 
Peth Vadgaon Upasana kendra.



बाबा परमेश्वरआहेत. असे या चौघींना  वाटत  नाही.
पणहा सत्पुरुष आहे. एक  पुरुष  दळणासारखे  बायकांचे  काम करतोहे बरोबर  नाही. त्या  धावत आल्या खुंटा  हाती  घेऊन दळु  लागल्या.
मानव स्वभाव ( लोभ मोह) प्रमाणे  हे पिठ बाबा  आपल्याला देतील
असे वाटून त्यांनी  4 भाग  केलेही.आपण बाबांना  विचारावे.असेही त्यांना वाटले     
नाही.परवानगीही पहीली  पायरी 
आपण मदत करतो त्यावर  आपला आधिकार  नसतोअगदी  साधी  गोष्ट त्यांनी  पाळली  नाही.
हे रागवायचे कारण
त्या अजाण  आहेत
 हे क्षमा करायचे  कारण
संगीतावीरा लोकेगांवकर


बाबांच्या दळण दळण्याच्या कृती मागचा हेतू जाणून न घेता या 4 महिला बाबांशी झोंबाझोंबी करुन दळणासाठी जात्याचा खुंटा हस्तगत करतात त्यांची सद्गुरुंच्या कार्यात त्यांच्या प्रत्यक्ष आज्ञेशिवाय सहभागी होणे ही गोष्ट जरी योग्य वाटत असली तरी त्यांच्या मनात लोभ निर्माण होतो व या स्रियांच्या मनातील लोभामुळेच बाबा त्यांच्यावर चिडतात.... परंतु त्यांच्या कडूनच वेशीवर पीठ टाकण्याचे काम बाबा करवून घेतात......येथे मला सद्गुरुंच्या वचनांचे स्मरण होते की, तू चुकलास तरी मी तुला कधीच टाकणार नाही.
(सद्गुरुंच्या कृपेने माझा अल्प प्रयास 🙏🏻) 
✍🏻 बिपीनसिंंह अमृतकर, धुळे



Pratham Ha adyay ha Mahamrutunjay japapramane aahe. Hya adyayche pathan kele asta aplyalya kashachehi bahy rahanar nahi.Ha.adyay aplyasathi Sahajritya Bhavsagar tarun janasarkha aahe. Baba javeli dalan karayla bastat tyveli tya char baykanchya manat Phalasha nirman hote.Babana ghardar nahi Mag te ya phitache kay kartil.tyani manamadhech 4 bhag kele.Pan baba na javeli tyancha bhav kalal tyaveli te Ragavle pan nanatr tyancha rag gelyanantar tyana he phith veshivar neun takavayas sangitale 
Tyaveli Apan jar tya thikani aslo tar apli manchi sthithi kasji asti.Tya 4 baykapramane. Apan hi ha vichar kela asta ? .Manje hya adyayatun Shikayla milte te manhje Baba ni jya kruti kelya tyavar kothyahi prakarcha Avishavs n dhakvta Babachya pratek Goshtila purn sakarya karave.Ek vishvas asava karta harta Sadguru Eisa.!🙏🙏🙏
Pallavi Raut Virara E upasana kendra



he charjan mahanie kam krodh lobh matset


हरि ॐ!

आपली समज वरवरची असते. खरा परमेश्वर कळणे खूप कठीण!  खरं तर आपल्या गरजा भागविणारा,  दु:ख दूर करणारा एवढेच आपल्याला कळते.

ज्ञानेश्वर माऊली म्हणाली, हे विश्वची माझे घर हे कोणाला कळले असेल?  ब-याच गोष्टी आपल्या सारख्या सामान्यांना कळतात पण वळत नाहीत. 

खरे प्रेम असले की आपण हक्काने सा-या गोष्टी करतो. अपौचारिकता बाळगत नाही.

मी एव्हढेच सांगू शकते. 

हरि ॐ! श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्




या संकटातून बाहेर पडण्यासाठी ऑनलाईन उपासना सुरु आहे.  उपासनेनंतर रोज असणारे सुंदरकांड याने हे संकट माझा बापू दूर करणारच आहे.



ओवी 110  ते 113
मांडू दळण आरंभिले
वरी जात्याचा ठाव घातला
खुंटा ठोकूनि घट्ट केला
व्हावा न ढीला दळताना
मग अस्तन्या  सारुनि  वरी
कफनीचा घोळ आवरी
बैसका देऊनि जात्याच्या  शेजारी 
पसरुनि पाय बैसले.

प्रत्येक कृति विचार पुर्वक
दळण मांडले.जात्याचा ठाव. खुंटा ठोकून घट्ट करणे  अस्तन्या वर सारणे.
हे कार्य मला पूर्ण करायचेचआहे. हे ठाण मांडणे
मारामारी करताना अस्तन्या वर सारतात त्याची अडचणव्हायला नकोजो बैसका  मारतात.
असाच ठाण माझ्या बापुंनी  मारला.24 वर्षापुर्वीच.!
आनेक गोष्टी शिकवल्या. युद्धासाठी सज्ज केले
भरडा शिवेवर  नेऊन टाका.
महामारी घाबरु नका.
अस्तन्या  सारुन मी उभा आहे तुमच्या मागे
फक्त नियमांचे पालन करा
🙏🙏🙏
संगीतावीरा लोकेगांवकर
मालाड (प) उपासना केंद्र


Hari om .
From this story we can conclude with today's Pandemic covid-19 that we never wat is held in future for us Baba knows everything .He Grinded wheat flour to warf off Pandemic that was spreading everywhere like wild fire.Bapu in his discourse has always stressed the Importance of Cleanliness Drives and other such precautionary measures .He always made us do Seva like cleaning hospitals , Temples ,Also now we realise why bapu stressed cleanliness in every utsav organised .He always lite dhoop shikha  in all utsavs including Shree Hari Guru Gram and Gurukshetram. Also how bapu stressed importance of sanitisation in Ganpati utsav and in Gurukshetram where volunteers clean the place every now and then  without hesitation. In Short we understand the logic late but there is always a reason why sadguru gets things done and improved our habits.
Nikita veera Joshi. Surat


लाॕकडाऊनमुळे प्रत्येक एरियाच्या सिमा बंदिस्त झाल्या त्याप्रमाणे बाबांनी दळलेली भरड शिर्डीच्या सिमेवर घालून त्याकाळात एक लाॕकडाऊन करून शिर्डी ची सुरक्षितता जोपासली... निकीतावीरांचा मुद्दाही बरोबरच आहे बापू प्रत्येक कार्यक्रमात स्वच्छतेबाबत किती काळजी  घेत असतात  वेळोवेळी मार्गदर्शन व प्रत्यक्ष   सेवा करताना आपल्याला अनुभव आलेले आहेत... संजयसिंह घाटगे  पेठ  वडगाव



Jatyachya don baju manaje shradha saburi khunta manaje sadguru tyala ghatt karun dalan dalane manaje Aaplya sadguru shi eknisht rahane tyala ghatt darun rarane tyachyaver vishwas asne kitihi mote sankat aale tari aapala vishvas fakt tyachyaver asala pahije
Manasi parab  kalachowki


आपल्या प्रत्येकाच्या मनात भीतीची महामारी असते व आपल्या मनाला शांतत्व देणारा हा एकमेव डॉक्टर आहे.  

साऱ्या गोष्टी मनावरच अवलंबून असतात. मनाचे सामर्थ्य प्रदान करणारा माझा सद्गुरू व डॉक्टर बापू सामर्थ्यदाता ! 


Sai Babani yenarya sankatasathi apan  kay karayala have he Dalnachya kriyedware dhakhvile aahe. Shradha saburi khunta ya tri sutricha yogya vapr karun Sevabhaktichya upkramat Gahu dalnacjya kadhethil 4 baykapramane pudhakar ghyala hava.Aaj Bapuni Ramrajyachya pravachanatun aplyala shatakshi prasadam watet therapi kadipatta vitamin D ya sarvache importance Self Health ya pravachanatun patvyn dile aahe.Aaj sapurn jag Karonaraupi virus ne graclele aahe.Pan keval Aaj apan shradhavn bhakt Bapuncgya Chhatrachyekahali safe aahot.Mansamarthyadata Bau. Love u Dad forever🙏🙏🙏.Pallavi Raut .Virar east upasana kendra


आपण पहिल्याच अध्यायामध्ये बघितले हेमाडपंत यांचा भाव अतिशय सुंदर आहे सर्व देवांचे ठाई ते आपल्या सद्गुरू बाबांनाच बघत आहेत कोणत्याही शुभकार्याला सुरुवात करताना व ते पूर्णत्वाला जावे म्हणून मंगलाचरणाची आपल्या पूर्वजांनी प्रथा घालून दिलेली आहे व तेच हेमाडपंतांनी याठिकाणी आपणास लक्षात आणून दिले आहे .आपल्यालाही बापूंनी प्रवचनात सांगितले आहे बाळांनो जेव्हा तुम्हीं एखाद्या गुरु सद्गुरु कडे जातात व त्याच्यावर विश्वास ठेवतात तेव्हाच पूर्णपणे सभान असणे आवश्यक आहे एकदा तुम्हाला खात्री झाली की मग बेभान व्हायचं ज्याप्रमाणे हेमाडपंतांनी सभान राहूनच खात्री करून विश्वास ठेवला मग ते बेभान झाले आणि साईनाथांनी त्यांच्याकडून महान असा अपौरुषेय श्री साईसच्चरित्र हा ग्रंथ लिहून घेतला अपौरुषेय  म्हणजेच पुरुषांनी लिहिलेला नाहीये साक्षात सद्गुरूंनी सांगितला आणि निमित्तमात्र हेमाडपंतांनी लिहिला म्हणून  प्रत्येक ठिकाणी हेमाडपंत म्हणतात यातील एकही शब्द एकही ओवी माझी नाही मला बाबांनी सांगितले आणि मी लिहिली यात माझे असे काहीच नाही कुठेही स्वताकडे मान मोठेपणा कर्तेपण घेतलेले नाही करता करविता सद्गुरु साईनाथ तच आहे हे ठाई ठाई पटवून दिलेले आहे जेव्हा मी सद्गुरू वर पूर्ण विश्वास टाकतो त्यावेळेस जे घडते ते फक्त सद्गुरूंच्या इच्छेने आशीर्वादानेच घडते इथे फक्त गरज आहे ती आमच्या श्रद्धेची विश्‍वासाची भक्तीची व भोळ्या भावाची मज जो गाई वाडेकोडे माझे चरित्र माझे पोवाडे तयाचिया मागेपुढे चोहीकडे ऊभाची
हरिओम श्रीराम अंबज्ञ  सद्गुरूंच्या इच्छेने बापूंनी करून घेतलेला छोटासा प्रयास
दिनेशसिंह मोरे बदलापूर👏



या अध्यायात ओवी ९६ते १०३ महत्त्वाच्या आहेत, यात सांगितलेली नारदीय भक्ती जर आपण आचरणात आणली तर आपले जीवन नेहमीच आनंदी असेल व जसे तुकाराम महाराज म्हणतात की आनंदाचे डोही आनंद तरंग, असे जीवन आपण जगत हा भवसागर पार करू, आपणास म्हणूनच आपले सद्गुरू श्री अनिरुद्ध यांनी या ग्रंथाचा पुन्हा पुन्हा अभ्यास करायला सांगितला आहे.
ही महामारीची कथा आपल्याला सांगून जाते की जो सद्गुरुंचे बोट धरून प्रवास करतो त्याच्या आयुष्यात सद्गुरू अंधार म्हणजेच संकट येऊ देत नाहीत तर संकट येऊ नये म्हणून आधीच तयारी करून घेतात. 
आ सद्गुरूंनी आपल्याकडून विविध स्तोत्रपथन, उपासानेद्वारे एक कवच निर्माण केले आहे. रोजची उपासना आपल्याला आत्मविश्वास वाढवते या युध्दात लढण्यासाठी. 
Ambadnya, नाथसंविध,
Nitinsinh मिरजकर, 
देवकर पाणंद कोल्हापूर केंद्र.🙏🏻



Vandu ...means pay obesience out of Respect ..Here Shree Hemadpant very beginning does bandanna to Lord Ganesh also in the form of Sai Ganesh by doing Saashtaang Namaskar as he is the one who break all barriers in his Goal of writing this holy SaiCharitra.Then he uses "Vandu" Several times to respect all other God's and Goddesses , including his Mother and Father .so the word Vandu is used to worship God it's a form of Bhakti Vandana Bhakti .And also he uses to respect his people and the readers.Also we use Vandan to apply tilak on our forhead to respect Agya chakra where Lord Hanuman resides.Ambadnya Naathsanvidh.
Nikitaveera Joshi surat



हेमाडपंतानी पहिल्या आध्यात गुरु भक्ती सांगुन सर्व भाव गुरूच्या चरणीअर्पण  करून लीनता शिकवली दळनदळण्याने बायकांना जो लोभ निर्माण झाला .त्या शत्रूचा नाश करून सेवा वभक्तीचे महत्त्व पटवून दिले.
प्रतिभा गणोरकर बीड केंद्र.🙏



Ambdnya🙏.Hya pratham adyaya madhe Hemadpathanai  Ha sai ch Ganpathi gheun parshu hati.tyamulue hemadpantana hya Ganeshachi sarv rupe Ya sainathanmadhe disat aahe.Mahun adyaychya survatila tuani Aplya Namh chi duravat Vandan karin ghetali aahe. Tasech aplya madhe purn Eknishtata asayal havi tarch aplymadhe sharnyabhav yeil. Gaeshachya bajula Ridhi ani siddhi aahet taychpramane hemadpantani shradha ani saburi yanchi tulana keli aahe. Tasech sai madhech tyana sarv Devtanche darsjan hote. Aplyala Bapuni hech Satyapravesh purshardhat patvun dilw aahe ki 27 nave aahe manje Ram .aso Yeshu aso ya Rahim pan apan sarvani tyana Ekach sadguru tatvat baghayla shikle pahije.Manjech Eknishtata.asa Hemadpantansarkaha sahrnybhav aplyamadhe asyala hava tarch Kharya ardhane Aplyatil Namha che vandan hoil.🙏Pallavi Raut.Nathsavidh



दोन हात एक माथा
न लगे दूज साईनाथा

हेच ते वंदन. आपण त्या भगवंताला वाहिलेले भावयुक्त बिल्वपत्र. शारण्यभाव. 

कहे योगिन्द्र हे बापू
रहूँ तेरे चरणो मे


-
Nandansinh Bhalwankar,
Dadar



दोन हात एक माथा
न लगे दूजे साईनाथा
हेच खरे वंदन .कोणत्याही अध्यायात सुरुवात करताना सर्वांना वंदन करून सुरुवात होते.
३५साव्याअध्यायात सांगितले आहे. कोणी करि वा न करा वंदन 
द्या अथवा न द्या दक्षिणादान
आनंदकंद साई दयाधन
करीना अवगणन कोणाचे
बाबांचा मुसलमान फकिराचि वेष असल्याने काही सोवळे हिंदू व कर्मठ ब्राह्मण कुतुहलाने दर्शनाला तर येतात परंतच बाबानानमस्कार करण्यात स  पण दक्षिणा देण्यास कचरतात बाबाना याचा खेद नव्हता 
प्रतिभा गणोरकर बीड केद्र 🙏




हरि ॐ!

नवविधा भक्ती पैकी वंदन ही एक भक्ती आहे.

नानासाहेब चांदोरकरांनी बाबांचे गुणसंकीर्तन व अनुभव संकीर्तन हेमाडपंतांजवळ केले होते.  त्यामुळे आपोआपच श्रवण भक्ती घडली होती.

प्रत्यक्ष भेटीस विलंब होत होता. परंतु उचित वेळ आली आणि त्यांचे जाणे निश्चित झाले.  वांद्रे येथे ट्रेन पकडली.  दादरला उतरून मनमाड करिता मेल पकडणार होते. अचानक एक यवन डब्यात चढला व त्याने चौकशी केली असता म्हणाला, "आपण थेट बोरीबंदर गाठावे.  ही मेल दादरला थांबत नाही."  

सकाळी पोहोचले असता बाबांची स्वारी लेंडीबागेत निघाली होती.  नूलकरांनी धूळभेट घेण्यास सांगितले.  धूळभेटीनंतर चांदोकरांनी सांगितल्यापेक्षा अधिक प्राप्त झाले. त्यावेळी पक्के रस्ते नव्हते.  हेमाडपंत शिकलेले होते व सरकार दरबारी मोठया हुद्दयावर कार्यरत होते.  परंतु या गोष्टी देवासमोर लोटांगण घालताना आड आल्या नाहीत. हा गुण आपल्याला घेण्यासारखा आहे. 

प्रथम अध्यायात साईच गजानन गणपती (ओवी क्रमांक १०) असे म्हणतात म्हणजेच गजाननाचे सर्व गुण जसे:-

● विघ्नहर्ता  
● बुद्धीदाता
● आपली सर्व पापे पोटात घेणारा
● सुखकर्ता
● शूर्पकर्ण
इ. अनेक गजाननाचे गुण माझ्या साई ठायी आहेत.

स्वत:ची आई देवाघरी गेली आहे.  मातृॠण विसरले नाहीत. तिला वंदन केले. 

आईच्या पश्चात पितृव्यपत्नी म्हणजेच काकुने आईप्रमाणे माया करुन वाढविले.  तिचे ॠण विसरले नाहीत.  तिलाही वंदन केले.

हेमाडपंतांनी सर्वांना वंदन केले.  परंतु त्याचे नमन झाले फक्त साईचरणी.

नमन  - न मन
मनाच्या धारेची राधा होणे.
ओवी क्रमांक ७७ ते १०२ वाचाव्यात.

ऐशी भक्तीची अनेक लक्षणें |
एकाहूनि एक विलक्षणें |
आपण केवळ गुरुकथानुस्मरणें |
कोरड्या चरणें भव तरुं ||१०२||  

सुंदरकांड मध्येही शेवटची ओवी:-

दोहा:-

सकल सुमंगल दायक, 
रघुनायक गुन गान |
सादर सुनहिं ते तरहिं,
सिंधु बिना जलजान|३४०|

या साई अनिरुद्धाच्या चरणांना जो मनापासून वंदन करेल त्याचा बेडा पार होईल.

अपघाते जरी हे चरण पाही|
त्यासी रक्षी संकटी ||

वंदन करण्याचीही आवश्यकता नाही.  एवढा आपला देव कृपाळू आहे.

माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत रहाते.  

पूज्य आद्यपिपा अभंगात म्हणतात:-

तुझ्या चरणांची धूळ हेच अमुचे गोत्रकुळ|

चरणांच्या भेटीसाठी मना लागे तळमळ|| 

चण्डिकाकुलाच्या तसबिरीमध्ये बाल अनिरुद्धाचे चरण पाण्यापर्यंत पोहोचलेले  आपण पाहतो.  हेच चरण पकडून आपण भवसागर पार करु शकू.

हरि ॐ! श्रीराम! अंबज्ञ! नाथसंविध् !


  

✍️  चित्रावीरा चाबुकस्वार 
        वाशी उपासना केंद्र 
        ३०/०५/२०२०




हरी ओम

                     वंदन

खर तर अतिशय सोपा आणि सुंदर दिसणारा  शब्द वंदन 
   आपल्याला  कळायला लागल्यापासून आपण वंदन करतच आलोय.. आई वडीलांना, घरातल्या मोठ्या माणसांना, देवाला... त्यामुळे वंदन म्हणजे नमस्कार एवढाच अर्थ आपल्याला माहित होता आणि भाव म्हणाल तर ज्याला वंदन करतो त्याच्या प्रती  प्रेम आणि भक्ती...
   प्रथम अध्यायाच्या अनुषन्गाने 'वंदन' या शब्दामागील भावार्थ आपल्या शब्दात लिहा असा प्रश्न आल्यावर खरतर लगेच पहिला अध्याय पुन्हा वाचू आणि लगेच लिहून काढू एवढी घाई झाली होती कारण कारण प्रश्नांची सुरवात पण एक सोपा प्रश्न विचारत आहे अशीच होती
    आज पर्यंत अनेक वेळा श्री साईसच्चरिताचा पहिला अध्याय वाचला असेल पण परीक्षेस न बसल्यामुळे प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वाचण्याचा योग आज पहिल्यांदाच आला
       पहीला अध्याय म्हणजे मंगलचरण ... कुठल्याही कार्याची सुरवात करताना कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी आपण वंशपरंपरेने गणरायाला, कुलदेवतेला आणि सद्गुरुला वंदन करतोच.. हेमाडपंतांनी सुद्धा  या प्रथम अध्यायात  गणराया पासून भूतजाती पर्यंत सर्वांना वंदन केले आहे.. पण हे वंदन करत असताना त्यांना  सत्त्याहत्तर ओवी  लिहाव्या लागल्या मग एवढा सोपा असेल का भावार्थ वंदन शब्दाचा ?
    खरतर आपल्या सारख्या पामराला काय कळणार या शब्दांचा अर्थ जे साक्षात साईनी हेमाडपंताच्या लेखणीतून लिहिले.... पण आपल्या देवाने यावर परीक्षा देण्यास सांगितले आणि त्याची उत्तरे सुद्धा आपल्या भाषेत लिहायला सांगितली याचा अर्थ नक्कीच हे साईसच्चरित्र या अवतारात आपल्यासाठी बापूनी म्हणजेच साईनी हेमाडपंतांकडून लिहून घेतले.
       तरी वंदन या शब्दाचा भावार्थ  पहिल्या अध्यायाच्या अनुषन्गाने आपल्या भाषेत लिहायचं झालं तर मी एवढेच लिहीन कि गणपती पासून भूत जाती पर्यंत कुणालाही वंदन करा तो जाणार एकाच ठिकाणी कारण तोच विघ्नहर्ता आणि तोच ब्रम्ह, विष्णू आणि महेश तोच सद्गुरू साई तोच माझा अनिरुद्ध या शब्दाचा भाव पण अनिरुद्ध आणि अर्थ पण अनिरुद्ध...आणखीन काय भावार्थ लिहिणार.

श्री राम ! अंबज्ञ !! नाथसंविध !!!

               प्रफुल्लसिंह बेटकर
  कोलाड उपासना केंद्र, रोहा -रायगड


 हरी ओम ,

साई सच्चरित्रातील कथा वाचताना , आपल्या समोर परम पूज्य बापू अनेक प्रसंग आणत असतात त्याकडे लक्ष्य पूर्वक पाहणे आवश्यक आहे . ह्यामुळे आपल्याला साई चरित्र अधिक चांगल्या प्रकारे समजेल.
उदाहरणार्थ 
आज DD भरती वर श्रीकृष्ण दाखवत आहे , त्यात गोवर्धन पर्वत उचलणे , अतिवृष्टीपासून प्रजा जनांचे रक्षण करणे , गाईचं रक्षण त्यामुळे श्रीकृष्णाला गोविंद नाम प्राप्त झाले . 
हे बघत असताना 11 वा अध्यायातील अतिवृष्टीच प्रसंग आठवलं , साई गोविंद अनुभवला !
श्रीराम अम्बज्ञ
: Ativrushtichya sankatatun toch tarto ani tarel..

Pahilya mahapralayachya 7 divas aadi eka rajakade matsya rupat aala ..ani. Pralayatun mi vachven ahe vachan dile...

Gokulatil pralayankari purachya veles govardhan uchalla ani gokulvasiyanna punha vachavle...

Shirditil bhayankar pavsatun punha tyanech vachavle...

Yuganusar tyachi sadhane badalli...tyache shramache swaroopahi badalle...

Adhi pralayatun vachavnarya noukela surakshit sthali pochavnyasathi swata matsa zalya ani noukela vyavasthitpane vachavle...

Nantar tyala prachand pavsapasun vachavnyasathi govardhan uchlala lagla...

Nantar tyala fakt akashakade pahun uchcha swarat ordave lagle ani paus thambla...

Atta kasa vachvel...maybe adhik veglya paddhatine...

Karan tyala tochto pana avdat nahi...

Tyala satat kahitari navin margachi to chalnyachi ichcha aste...
Mag bhaktanna vachavnyasathihi to tochto marg punha nivdat nahi...navin kahitari dar veles...

Ambadnya naathsamvidh
 Narayan he naav mothya aaine tyala dile ahe...mhanje rutuchakrache niyaman,sanchalan adimatene tyachya tabyat dile ahe...

Mhanun jalapralayapasun toch fakt vachau shakto
अतिवृष्टीच संकटाटुन तोच तारतो अनी तारेल ..

पहिल्य महाप्रलयाच्य 7 दिवस आदी एक राजकडे मत्स्य रूपत आला ..ानी. प्रलयातुन मी वाचवे अहे वचन दिले ...

गोकुतीलाल प्रलयंकारी पुर्या वेल्स गोवर्धन उचलला अनी गोकुळवासियाना पुन्ह वाचवाले ...

शिरडीतिल भयंकर पावत्सुन पुन्हें त्यांच वाचावळे ...

युगनुसर त्यची साधने बडल्ली ... त्य्ये श्रमाचे स्वरूपो बडले ...

आदि प्रलयातुन वाचनावर्य नौकेला सुरक्षा स्थानी पोचव्यांसहि स्वाता मत्सा जल्या अनी नौकेला व्यावस्थितपाने वच्छावळे ...

नंतर त्यला प्रचण्ड पावपासुन वचव्न्याथी गोवर्धन उचलला लग्न ...

नंतर त्यला फकट आकाशकादे पाहुण इच्छा स्वराट ऑर्डवे लागे आणी पौस थंबला ...

अट्टा कासा वाचवेले ... कदाचित आदिक वेगाल्य पडधाईन ...

करण त्यला तोचतो पणा अवदत नाही ...

टायला सात कहितारी नवीन मार्गगी ते चलन्यचि इच्चा असेते ...
मग भक्तना वचव्यांसठीही तो तोतो मार्ग पुन्ह निवद नाही ... नव कहितारी दर वेले
अतिवृष्टीच संकटाटुन तोच तारतो अनी तारेल ..

 पहिल्य महाप्रलयाच्य 7 दिवस आदी एक राजकडे मत्स्य रूपत आला ..ानी.  प्रलयातुन मी वाचवे अहे वचन दिले ...

 गोकुतीलाल प्रलयंकारी पुर्या वेल्स गोवर्धन उचलला अनी गोकुळवासियाना पुन्ह वाचवाले ...

 शिरडीतिल भयंकर पावत्सुन पुन्हें त्यांच वाचावळे ...

 युगनुसर त्यची साधने बडल्ली ... त्य्ये श्रमाचे स्वरूपो बडले ...

 आदि प्रलयातुन वाचनावर्य नौकेला सुरक्षा स्थानी पोचव्यांसहि स्वाता मत्सा जल्या अनी नौकेला व्यावस्थितपाने वच्छावळे ...

 नंतर त्यला प्रचण्ड पावपासुन वचव्न्याथी गोवर्धन उचलला लग्न ...

 नंतर त्यला फकट आकाशकादे पाहुण इच्छा स्वराट ऑर्डवे लागे आणी पौस थंबला ...

 अट्टा कासा वाचवेले ... कदाचित आदिक वेगाल्य पडधाईन ...

 करण त्यला तोचतो पणा अवदत नाही ...

 टायला सात कहितारी नवीन मार्गगी ते चलन्यचि इच्चा असेते ...
 मग भक्तना वचव्यांसठीही तो तोतो मार्ग पुन्ह निवद नाही ... नव कहितारी दर वेले ...

 अंबादन्या नाथसमविध


१९९८ साली जेव्हा बापूंनी पंचशील परीक्षा जाहीर केल्या तेव्हा बापू म्हणाले की तुम्हाला बापू समजायचा असेल तर आधी साईनाथ समजून घ्या आणि साईनाथ अखंड समजावा म्हणून पंचशील परीक्षा द्या...
साईसतचरित्र म्हणजे फक्त साईंचे चरित्र नसून ते बाबांच्या भक्तांचे चरित्र आहे, साईनी केलेल्या त्यातील लीला अभ्यासायच्या आहेत, त्याकरिता saisatcharitra नियमित वाचावे, रोज एक तरी पान वाचावे, वाचायचे म्हणजे नेमके काय करायचे ते, त्यातील प्रत्येक ओवी वाचावी आणि त्यातील अर्थ जो सरळ ही आहे आणि त्यात भाव ही दडला आहे, तो समजून घ्यावा...
साई सत चरित्रात ५३ अध्याय आहेत, प्रत्येक अध्यायात ओविंचा संग्रह येतो, *ओवी* म्हणजे काय तर ------
प्रत्येक वाक्य संपताना तेथे, full stop 👉🏻 *l* दिला आहे, असे ४ वाक्य झाले की एक क्रमांक दिला आहे, त्या क्रमांकावर आपली एक *ओवी* पूर्ण होते, आणि म्हणून त्या क्रमांका ला *ओवीक्रमांक* असे म्हणतात...
ती प्रत्येक ओवी वाचावी अभ्यासावी, बापू म्हणतात प्रत्येक दोन शब्दान मध्ये ही भावार्थ दडलेला आहे, तो शोधा, भाव हे प्रत्येकाचे आप आपले असतात, आणि प्रत्येकाच्या मनात वेग वेगळे भाव स्फुरण करणाराही आपला बापुच आहे...
-----थोडक्यात इथून करावी अध्याय वाचनाची सुरुवात......
मनात उडालेल्या गोंधळातुन बाहेर पडून देवापुढे नतमस्तक होणे असे मला वाटते.
 आतून सकळ खेळ खेळीसी
अलिप्त तेचा झेंडा मिरविसी
करोनी अकर्ता स्वये म्हणाविसी
न कळे कवणासी चरित्र तुझे
 साई अनिरुद्ध, सर्व लीला स्वतः घडवूनही कधीही Credit स्वतः कडे घेत नाही
 सगळे करून सवरून आपण काहीच केले नाही असे म्हणून नामा निराळे रहाणे.
:कालच श्रीकृष्ण मालीकेत पाहीले जिथे शक्ती कमी पडते तिथे भक्तीच कामात येते आणि साईसत्चरित्र तर पुर्ण भक्ती वभक्तांचे अनुभवावरच आहे,आता  सध्याच्या परिस्थीतही भक्तीच ऊपयोगात येणार आहे व ती कशी अनन्य करायची हे बापुंनी आधीच सांगीतलं आहे । गहुदळनाच्या कथेत बाबा फक्त गहु दळत नसत तर असंख्य भक्तांची पापे ,शारीरिक,मानसिक दुख: या कर्म वभक्तीच्या दोन दगडांमघ्ये भरडुन टाकत असत जसे बापु म्हणतात तुमचे पाप मला द्या तसे बाबा भक्तांचे पाप घेवुन भरडुन टाकत ।बाबांनी जात्याचा खुंटा ठोकुन घट्ट केला बापुंनी आजपर्यंत अनेक स्तोत्र,मंत्र देवुन आपला खुंटा बळकट केला आता आपल्या हातात आहे तो ढिला न होवु देणे अंबज्ञ,नाथसंविध
तोच गणेश तोच साई आणि तोच परमात्मा 
या सद्गुरू तत्वामध्ये सर्व देव आपोआप समाविष्ट असतातच
जस श्रीकृष्णांचे विश्वरुपदर्शन.
 बाबांच्या चरित्रामध्ये ठायी ठायी असे अनुभव येतात ज्यांना ज्या देवाची आवड आहे त्या स्वरूपात बाबांनी दर्शन दिले आहे
अंबज्ञ
 मद्रासी बाईस रामस्वरूपात दर्शन,डॉ पंडीतांना त्यांचे गुरु काका पुराणिक यांच्या रुपात दर्शन
 gholap gurunchi pan katha aahe
बाबांचे गहू दळण्याची आवश्यकता कशी उद्भवली याचे वृत्तांत '' अर्वाचीन भक्तलीलामृत '' अध्याय ३१ मध्ये श्री दासगणू महाराजानी एक गोष्ट सांगितली आहे. ते आपण आधी पाहूया. 
               एके दिवशी सहजपणे साई महाराज अप्पा कुलकर्णींना उद्देशून बोलले की, '' आपल्या गावांत निश्चितपणे चोर आले आहेत. या चोरांची चोरी करायची पद्धतच वेगळी आहे. घराचा मोडतोड अजिबात न करता, त्यांची दृष्टी फक्त मालावरच असते. त्याचे हरण करून बरोबर घेऊन जाणार. ते चोरी करतानाही दिसणार नाही. असे ते महाबिलंदर चोर आहेत. त्यांची पहिल्यांदा स्वारी तुझ्यावर होणार आहे. त्यासाठी जा काहीतरी बंदोबस्त कर ! '' 
             बाबांच्या बोलण्याचा मतितार्थ अप्पा कुलकर्णीला खरेच कळला नाही. त्यांनी घराभोवती भिल्लं लोकांचा पहारा बसवून लौकिक अर्थानी बंदोबस्त केला. गल्लोगल्ली ते भिल्ल गस्त घालत फिरत असताना देखील रात्री एक प्रहर गेल्यावर अप्पाला जुलाब उलट्या होऊ लागल्या. मरीच्या उलट्या होत्या. शरीर थंड पडले. हातपाय नाक वाकडे झाले. डोळे खोल खोल गेले, नाडीनी स्थान सोडले. हे सगळे पाहून लोक दुःख करू लागले. अप्पा कुलकर्णीची बायको नवऱ्याची  ही परिस्थिती पाहून घाबरली व बाबांकडे धावत गेली मशिदीत.      
        बाबांचे पाय धरून रडू लागली, '' बाबा, माझा नवरा मला सोडून चालला. मला उदी द्या, अंगारा द्या जेणे करून त्यांना आराम वाटेल. माझा सौभाग्य जहाजाला सागरात बुडूवू नका ''. बाबा तिला सांगतात, '' तू शोक करू नकोस. जो जन्माला आला त्याला एक दिवस मृत्यु येणारच आहे. जन्म - मृत्यु ईश्वरी लीला आहे. तोच सगळी कडे भरून उरला आहे. त्यालाच आपण बाजूला करायला गेलो तर आपल्या हाती काहीच लागणार नाही. कोणीही जन्मतही नाही, मरतही नाही. तू जरा ज्ञानचक्षूंनी पहा. तू ही निराळा नाही असे तुला कळून येईल. जसे शर्ट जुने, जीर्ण झाल्यावर लोक फेकून देतात, आवडत नाही म्हणून त्याचा त्याग करतात, तसेच हे ' शरीरवसन ' आहे शरीरात असण्याऱ्या '' प्राणा '' च. तो ' प्राण ' म्हणजेच नारायण. तो कसा आहे तर अक्षय [ क्षय न पावणारा ], अभंग [ भंग न होणारा ], निर्विकल्प [ विकल्परहित ] आहे. म्हणून तू रडू नको, ठिगळे मारू नको, त्याचा आड येऊ नको. त्याला त्याचा मुक्कामाला जाऊ दे. माझ्या आधीच अप्पानी आपली कफनी बदलण्यासाठी तयारी केली आहे. तू त्याचा आड येऊ नको. अप्पाला सद्गती मिळेल. मोक्ष त्याचा हाती लागेल. ह्या डोळ्यांचे आड जे निश्चितपणे होत आहे त्याला होऊ दे ''  असे बाबांनी तिला समजावल्यावर, शांत केल्यावर घरी गेली. काही वेळाने अप्पा स्वर्गवासी झाला. त्यानंतर गावांतील लोक खरोखरंच भयभीत झाले  आणि दुसऱ्या दिवशी साईबाबांकडे जाऊन विनंती करते झाले, '' बाबा, गावात मरीची पोत खेळू लागली ह्याचा काहीतरी विचार करा,  तुम्ही आमच्या गावात असून काय उपयोग ''.   
            त्यावर बाबा म्हणतात, '' या आपुल्या शिरडी गावात जातील माणसे सात ! मग ' मरी '  नाही राहणार या गावात ''. बाबा बोलले तसेच झाले. बरोबर ७ माणसे गेली. बाबांचे केवढे सामर्थ्य ! आधीच भाकीत केले व गावाला वाचविण्याकरिता बाबांनी गहू दळण्याचा घाट घातला.  
                श्री हेमाडपंत जेंव्हा पहिल्यांदा शिर्डीला गेलेले असताना एके दिवशी सकाळी मशिदीत बाबांचे दर्शनासाठी येतात. तेंव्हा बाबांचे लीला बघतात. बाबा दात घासून, तोंड धुवून '' मांडू दळण '' आरंभ करतात. मशिदीत एका बाजूला ठेवलेले गव्हाचे पोत्याजवळ जाऊन, एका सुपात गहू भरभरून घेतात. जमीनीवर एक गोणपाटाचा आसन घालतात त्यावर जाते ठेऊन, खुंटा घट्ट करतात. मग जात्या शेजारी पाय पसरून बसतात. कफनीच्या घोळ आवरून अस्तन्या सारून बसतात. खुंटा हाती धरून, जात्यामध्ये मूठ मूठ गहू घालून खाली मान घालून दळायला सुरुवात करतात. 
        बाबांचे दळण्याचे कल्पना बघून हेमाडपंतांच्या मनात आश्चर्य होते. तसेच गावातील लोकही आश्चर्याने बघतात. परंतु कोणालाही बाबांना असे का करता म्हणून विचारायची हिम्मत होत नाही. बाबा दळतात ही खबर गावात वाऱ्यासारखी पसरते. गावातील नर नारी येतात. त्यातच चार बायका धावत धावत येऊन लगबगीने मशिदीत चढतात. बाबांचे हातातून खुंटा हिसकावून स्वतः दळायला बसतात. दळत असताना त्या बाबांचे गुणसंकीर्तन, गाणे म्हणत असतात. त्या बायकांच्या प्रेम बघून बाबा आनंदित होतात. त्यांचा राग ' अनुरागात ' परिवर्तन होते. तसेच गालांत हसू लागतात. 
         पायलीचे दळण पूर्ण होते. गव्हाने भरलेले सूप रिकामे होते. दळलेले पीठ बघून बायांचे मनात विचार घोळायला लागते. '' बाबांना स्वतःचा संसार नाही. ते तर प्रत्यक्ष भिक्षा मागून जेवतात, मग या पीठाचे काय करणार बाबा ! त्यांना एवढं कणिक कशासाठी ? बाबा परम कृपाळू आहेत. हे सर्व आमच्यासाठीच ते लीला करत असतील म्हणून आता हि सर्व कणिक आम्हाला देतीलच. चला आपणच ह्या पीठाचे चार भाग करूया ! ''  असे बायका मनात मांडे भाजतात. हे त्याचक्षणी बाबा ओळखतात. गहू दळून झाल्यावर पीठ बाजूला करून जाते भिंतीला उभे ठेवतात. मग बायका सुपात पीठ भरायला घेऊन घरी नेण्याचे ठरवितात. तो पर्यंत शांत बसलेले बाबा बायकांवर रागावतात व म्हणतात, '' चळल्या काय ? पीठ कुठे नेता ? बापाचा माल घेऊन जाता ? जा हे पीठ घेऊन गावाच्या शिवेवर टाकून या. आल्या रांडा फुकटखाऊ ! मला लुटायला बघतात. माझ्याकडचे गहू काय तुमच्या कडून ' कर्जाऊ ' उसने आणले म्हणून पीठ नेऊ पाहता ? '' बाबांचे हे बोलणे ऐकून गडबडलेले बायका मनात चुरमुरतात, लोभ धरल्यामुळे फजीत पावतात. आपापसात कुजबुजत गावाच्या शिवेवर जातात आणि ओढ्याकाठी हे पीठ ( भरडा ) वरवर टाकतात.
         पहिल्यांदा बाबांच्या कुठल्याही कृतीचा अर्थ कळतच नाही. सबुरी धरून विचार केल्यावर व त्याचे परिणाम बघितल्यावर बाबांचे कौतुक करावेसे वाटते. हेमाडपंत लोकांना विचारतात कि बाबांनी असे का केले ? जाणून घेण्यासाठी प्रश्न विचारलेले आहेत, कुतर्क म्हणून नव्हे ! लोक त्यांना सांगतात बाबांनी गहू दळून '' महामारी '' चा रोगराई संपूर्णपणे घालविले.  गोधूम नाही ती महामारी ! वैऱ्यानां जसे चिरडून मारले जाते तसेच बाबा जात्यामध्ये गव्हाला म्हणजे रोगराईला भरडून, तो भरडा गावाच्या बाहेर शिवेवर घालवून दिला. त्या दिवसापासून गावात पसरलेले '' महामारी '' ला ओहटी लागून, शिर्डीतल्या लोकांचे वाईट दिवस बाबांनी संपविले. गावात असलेली ' मरी' ची साथ घालविण्यासाठी बाबांनी हा अजब तोडगा काढला, रोगाचा नायनाट करून गावाला शांतत्व दिले. 
     अण्णासाहेब दाभोळकर ( हेमाडपंत ) यांना बाबांचे दळण्याचे देखावा बघून कौतुक वाटले. त्यावर ते विचार करते झाले, काय असेल बरे कार्यकारणभाव ? गव्हा - रोगाच्या संबंध काय ? हे सर्व बघून त्यांच्या मनात प्रबंध लिहावयाचे वाटले व नंतर बाबांचे अनुमती दिली आणि बाबांनी श्री साई सच्चरित्र सारख्या अपौरुषेय ग्रंथ हेमाडपंतांकडून लिहून घेतले. ह्यात हेमाडपंतांनी बाबांचे असंख्य लीलांचे वर्णन अत्यंत मधुरतेने केले आहे. 
'' मरीची साथ '' अख्या जगात त्यावेळेला थैमान घालत होता.  ' मरी ' म्हणजे कॉलरा. ह्या साथीच्या रोगाने सार्या जगावर सात वेळा आपले प्रभाव पाडलेले आहे. 
पहिल्यांदा                    भारतात बंगाल रीजन मध्ये                 १८१७ ते १८२४ पर्यंत 
दुसऱयांदा                     युनाइटेड स्टेट्स / युरोप मध्ये              १८२७ ते १८३५ पर्यंत 
तिसऱयांदा                     उत्तर आफ्रिका / दक्षिण अमेरिका मध्ये          १८३९ ते १८५६ पर्यंत 
चवथ्यान्दा                  उप सहारा आफ्रिका  मध्ये                  १८६३ ते १८७५ पर्यंत 
पाचव्यांदा                    इजिप्त, पर्शिया, भारत मध्ये                        १८८१ ते १८९६ पर्यंत 
सहाव्यांदा                     पुन्हा इजिप्त, पर्शिया, भारत मध्ये                   १८९९ ते १९२३ पर्यंत 
शेवटच्या सातव्यांदा    इंडोनेशिया  मध्ये                            १९६१    
           १९०० ते १९२०  या दरम्यान भारतात कॉलरामुळे  जवळ जवळ आठ लाख लोक मेले. त्याच काळात बाबांनी शिर्डीत गहू दळण्याची घाट घातला. सुरुवातीला बाबांनी सांगितल्या प्रमाणे शिरडीत बरोबर सातच माणसे मेली. त्यानंतर एकही घटना '' या रोगामुळे मृत्यु ' शिर्डीत घडलेली नाही. मद्रास सरकारने त्यावेळी चौकशी करून तशी नोंद केली आहे. 
 ' कॉलरा ' हा रोग दूषित पाणी, अन्नामुळे बहुधा पावसाळ्यात पसरणारा रोग आहे. त्या काळी कॉलरावर उपाय भारतात उपलब्ध नव्हता.
                कॉलराचे विषाणू VIBRIO CHOLERAE 
                कॉलराचे लक्षण एकदम दिसत नाही. अचानक अतिसार व उलट्या होतात. भाताचे पेजासारखे पातळ शी ला व उलट्यानां घाणेरडा वास येतो. डिहायड्रेशन होते, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन बी. पी. लो  होते, हाताचे बोटावर सुरकुत्या पडतात, डोळे आत जातात आणि पल्स रेट वाढते. रोगी अशांत होतो.      

वरील कॉलरा रोगी बघा ,  डोळे आत गेलेले, बोटावर सुरकुत्या पडून अती हगवण,  उलट्या होऊन रोगी अशांत झालेला आहे . रोगीला व  घरातील लोकांना आणि तसेच गावातील लोकांना ' शांतता ' मिळत नाही. मग यांना शांतता कोण देणार ?
त्यासाठी  सद्गुरू साईनाथ कामाला लागतात. पहिल्यांदा लोक शांत झाले तरच टिकतील ! म्हणून बाबा गहू दळायला घेतात.

बाबा मशिदीत गहू का दळतात ! हे जाणून घेण्यासाठी मनात ' का ' हे प्रश्न उठायला हवे. तेंव्हाच जिज्ञासा उत्पन्न होते व मतितार्थ समजते. 
साईबाबा मशिदीत राहतात म्हणजे आपल्या बुद्धीच्या सहस्रार चक्रामध्ये राहतात. मशिदीत एका बाजूला गव्हाने भरलेले पोते ठेवलेले आहे. जगात गव्हाचे शेती सर्वात जास्त होते. गहू सर्व सामान्यांसाठी समान आहे. बाबांनी गव्हाला वैरा म्हटलेले आहे. वैरी चे कल आमच्या नाश करण्याकडे असतो. आम्ही सामान्य लोक जेंव्हा भक्ती मार्गामध्ये येतो, सद्गुरूंना शरण जातो म्हणजे आमच्या मनाला बुद्धीच्या ताब्यात देतो, तेंव्हा बुद्धी आमच्याकडून म्हणजे मनाकडून चांगले कार्य करून घेते. आम्ही जेंव्हा कुठलीही चांगली गोष्ट करण्यासाठी सुरुवात करतो, तेंव्हा पहिल्यांदा '' कुतर्क '' डोके वर काढतो. 
    सद्गुरू साईनाथ जेंव्हा शिर्डी गावात प्रकटतात तेंव्हा तिथे साईरामाच्या आधी रावण आपला प्रभाव टाकत असतोच. रामाचा अवतार रावणाचा नाश करण्यासाठी आहे. 
श्रीसाईराम, श्रीराम कसे आहे ? 
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयम् श्यामलं शान्तमूर्तिं I 
वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं  राघवं रावणारिम् II  
           म्हणजे श्रीसाईराम, श्रीराम शांतमुर्ती आहे आणि सदैव रावणाचा शत्रू आहे. सुंदरकांडात श्री तुलसीदास सुरुवातीलाच सांगतात राम कसा आहे ! 
शान्तं शाश्वतम् अप्रमेयम् अनघम् निर्वाणशान्तिप्रदं I
ब्रःमाशंभु फणिन्द्रसेव्यम् अनिशं वेदान्तवेद्यं विभुम्  I
रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं  I
वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपाल चूडा मणिम् II 1 II 
पूर्ण शान्त, शाश्वत, अप्रमेय, पापरहित, सर्वदुखान्तकारक असे कैवल्य देणारा, ब्रह्मदेव, शिव व शेष यांच्याद्वारे सतत वंदिला जाणारा, वेदांताद्वारे ज्याला जाणता येते असा, सर्व व्यापक, जगदीश्वर, देवाधिदेव, मानवत्वाच्या मर्यादा पाळणारा असा परमात्मा, श्रीहरी, अकारण कारुण्याचा निधी, राजाधिराज, रघुकुलश्रेष्ठ असा ' राम ' नाम धारण करणाऱ्यास मी वंदन करतो.
             श्री हेमाडपंत श्री साई सच्चरित्रात तिसऱ्या अध्यायात वर्णन करतात '' महाराज शांतीचा पुतळा'' म्हणूनच ज्याच्याकडे शांती भरपूर आहे तोच लोकांना शांती देऊ शकतो. प्रथम गावातील लोकांना शांती प्रदान करणे गरजेचे आहे, महत्वाचे आहे.    
परम पूज्य बापूनी श्रीमद पुरुषार्थ ग्रंथराज मध्ये सांगितले आहे कि रोगामुळे सामान्य मनुष्यामध्ये रावणाचे दहा तोंडे प्रभाव पाडत असतात. ते म्हणजे  
   १) न्यूनगंड  २) दुर्बलता  ३) दैन्य  ४) अतृप्ती   ५) अश्रद्धा   ६) अशांती   ७) अस्थैर्य    ८) दुःख     ९) अनारोग्य १०) पराभव     
तसेच रावणाचे वीस हातही काम करत असतात :  आळस, द्वेष, अस्वच्छता, कुपथ्य इत्यादी.
बाबा मशिदीत दळायचे आधीच सांगितल्या प्रमाणे '' जातील माणसे सात '' म्हणजे  कुतर्क, आळस, अस्वच्छता, कुपथ्य, अस्थैर्य, दुर्बलता, अशांती  यांचे प्रतीक आहे.  हे वैरी माणसाचे अधोगतीला कारणीभूत आहेत. म्हणून या '' वैरीचे '' प्रतीक म्हणून बाबा सर्व ठिकाणी आढळणारे ' गव्हा' ला निवडले. मशिदीत गव्हाचे पोते ठेवलेले आहे आणि  पायलीचे दळण दळायला घेतले आहे. जेंव्हा आम्ही सद्गुरूंना आपल्या जीवनामध्ये स्वीकारतो, आपल्या आयुष्यात प्रथम स्थान देतो तेंव्हाच आपले सर्व वैरी त्यांच्या मालकीचे झालेली असते. बाबा गहू म्हणजे वैरा आमच्याकडून कर्जाऊ म्हणजे परत देण्यासाठी घेतलेली नसते. ह्या वैर्याचे समूळ नाश करायचे असते म्हणून '' मांडू '' दळण आरंभ करतात. जात्यामध्ये दळून अत्यंत सूक्ष्मात रूपांतर [ वस्त्रगाळ पीठ ] करून समूळ नाश करण्यासाठी बसतात. दळताना सद्गुरूंना खाली मान घालावा लागतो कारण सामान्यांचे कर्मच तसे असतात. संपूर्ण नजर त्या दळणावर आहे. 
     बाबांचे दळणांचे बातमी गावभर वाऱ्यासारखे पसरते तेंव्हा शिर्डी गावातील लोक बघायला येतात. सद्गुरूंना आम्ही जेंव्हा स्वीकारतो, बाबा आमचे कुतर्क, पाप  नाश करायला बसतात तेंव्हा आमचे अर्जित संस्कार जागे होतात. त्यांच्या ' शक्ती ' म्हणजे ज्यांना आपण लांब ठेवलेले असल्या मुळे त्यांना मशिदीत बाबाकडे येण्यास धावत धावत यावे लागते. त्या धावत धावत येतात व बाबांच्या हातातून खुंटा हिसकावून स्वतः दळायला बसतात. सद्गुरुंच्या शक्तीच्या पुढे सामान्यांची शक्ती काय कामाची, किती ताकदीची ? तरीसुद्धा सद्गुरूच त्यांना बळ पुरवितो व पायलीचे [ अंदाजे ५ किलो ] दळण पूर्ण करून घेतो ! हे कसे  !  दळताना त्या बायका बाबांचे गुणगान करतात. गुणगानाच्या रूपाने सद्गुरू शक्ती त्यांना मदत करते. १० व्या अध्यायात हेमाडपंत शिरडीतल्या बायका गुणसंकीर्तन गाण्यात कसे करत होते ते सांगतात. 
धन्य शिरडीचे जन I साईच जयांचे देवतार्चन I करिता अशन भोजन शयन I अखंड चिंतन साईंचे  II ७५ II
धन्य धन्य तयांची प्रेमळता I खळ्यांत परसांत कामे करिता I दळिता कांडिता डेरे घुसळिता I महिमा गातात बाबांचा II ७६ II
आसनी भोजनी शयनी I बाबांच्या नावांची अक्षय स्मरणी I एका बाबांविण दुजा कोणी I देव ज्यांनी नाठविला II ७७ II
काय त्या बायांचा प्रेमा तरी I काय तयांचे प्रेमाची माधुरी  I  निर्मळ प्रेमचि कवन करी I  विद्वत्ता न करी कवनास  II ७८ II
साधी सरळ भाषा खरी I विद्या नाही तिळभरी I त्यांतूनि जें कवित्व चमक मारी I मान चतुरीं डोलाविजे  II ७९ II
खऱ्या प्रेमाचे आविर्भवन I तया नाव खरे कवन I तें या बायांच्या वाणी मधून I श्रोती पाहून घ्यावे कीं  II ८० II
असेल साई बाबांची इच्छा I पूर्ण संग्रह लाधेल यांचा I पुरेल श्रोतियांची श्रवणेच्छा I अध्याय कवनांचा होईल II८१ II
[  बाबांची अलौकिक लीला पहा, साईभक्त रघुनाथ तेंडुलकर आणि त्यांच्या पत्नी सावित्री यांच्याकडून '' रघुनाथ सावित्री साईनाथ भजनमाला '' रचून घेतले आणि  श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांच्यावतीने पुस्तक छापून प्रसिद्ध केले आहे.]
जे सातत्याने सद्गुरुंचे नामस्मरण करतात, त्यांचेच मुखाने साई सदैव कुठल्याही प्रसंगात नाम वदवून घेतो. बाबांना वस्त्रगाळ पीठ बनवायचे होते. मध्येच बायकांनी काम चालू केल्यामुळे मैदा न होता भरडा झाला. तरीही हरकत न घेता त्यांच्याकडून दळलेले पीठ / भरडा गावाच्या शिवेवर नेऊन टाकायला सांगतात. त्या आधी या बायका हे पीठ आपल्या घरी नेण्याचे बेत करत होते. तेंव्हा बाबा त्यांना दर्डावतात, बापाचा माल कुठे घेऊन जाता, मी काय कर्जाऊ आणले नाही. 
                        इथे बाबा स्पष्टपणे सांगू इच्छितात कि जेंव्हा सद्गुरूचा स्वीकार भक्त करतो, त्याला आपला  बाप मानतो, तेंव्हा त्यांचे सर्व पाप - पुण्यासहीत बाबा  स्वीकारतात. जेंव्हा आम्ही सामान्य माणसे, बाबांचे भक्त चांगले काम करायला बघतो, साई सच्चरित्र वाचायला बघतो, नामस्मरण करण्यास बसतो, तेंव्हा आपले कुतर्क, आळस  डोके वर काढतातच. त्यांना डावलून सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेऊन, मंगलाचरण करीत कार्य चालू ठेवल्यास पूर्णत्वास नेण्यास सद्गुरू समर्थ आहे.  बाबा दळण्यास जाते घेतले ते प्रतीक रूपाने आहे.  

खुंटा                                  -   सद्गुरूंवरील पूर्ण विश्वास  
जात्याचे खालचा भाग   -   भक्तीच्या पाया 
जात्याचे वरचे भाग      -   सेवेचे कर्म
भक्तीच्या मार्गावर सेवेचे जोड सद्गुरुंच्या अधिष्ठानामुळे असते तेंव्हा हळू हळू आमचे वैरा सद्गुरू रिचवतोच आणि त्याचा समूळ नाश करण्यासाठी गावाच्या वेशीच्या बाहेर ओढ्या नजीक टाकून दिल्यामुळे पाण्यात विरघळून, पाण्याचा प्रवाहात वाहून निघून जातो. हे जेंव्हा घडते तेंव्हाच भक्तांचा मनाला शांतता लाभते.
Mastch.Shree Hemadpantanche vichar  tumhi mandale aahet.TYA mahamarichya badali aaj Karonarupi sankat aale aahe.Pan Dad aplya pathishi aslymule Apn samnya lokanpesha shradhavan bhakt aslyamule Karonarupi sankatachi kay bishad
आज ही बापू हेच करत आहेत. करोना रुपी महामारी मध्ये आपल्या मन , बुध्दी, देह रुपी नगराच्या  वेशी वर वेगवेगळ्या उपासनांचे पीठ ओतत आहेत आणि तेच आपले संरक्षक कवच आहे.
अंबज्ञ
 पंचशील परीक्षेचा पेपर लिहिण्यासाठी माझ्याकडून ...

हरी ओम 
1) सुरुवातीचे 5 ओळी रिकामे सोडणे , त्यात बापूंचे शिकवणूक एका वाक्यात लिहायचे आहे
- सद्गुरू श्री अनिरुद्ध उवाच
2) विचारलेल्या प्रश्न / कथा कुठल्या अध्यायात हेमाडपंतांनी वर्णन केले आहे ?  त्या कथेच्या संदर्भातील ओव्या लिहून काढणे
3) कथा जसे आहे तसे सविस्तर लिहिणे
4) त्या कथेतील बारकावे हेरणे
5) प्रत्येक पॉईंट वर तुम्हाला काय वाटते लिहिणे
6) त्यातून आम्हाला काय शिकायला मिळते म्हणजेच भक्तांचे गुण आणि सद्गुरूंचे गुण
7) त्या संदर्भात बापुनी दिलेली प्रचिती
8) त्या संदर्भात इतर ग्रंथातील संदर्भ पुष्टीकरणा साठी
9) ती कथा त्या अध्यायात का आली , त्या कथेच्या आधी व नंतरच्या कथेत काय बोध आहे
10) शेवटी मूळ प्रश्न सिद्ध झाले का , त्यावर विचार व्यक्त करणे
11) कोष्टक , चित्र , फोटो , ग्राफ 
12 ) बापुनी लिहिलेल्या ग्रंथात , या कथेतील बोध कसे सांगितले
12) स्वामी समर्थ बखर यातील किंवा इतर ग्रंथातील  रेफरन्स
Now...
Suukshma Paribandh...

Paribandh means to encircled, to bind...

I think one bhaaw of 

Suu + Pa = 

Wheat = our Pains..

Baba Suukshma riitii ney Gahu ruupi duukhala aaplyaa paridhaat tie kel, means Baandh diya. 

Maybe, myself wrong...🙏🏻
Maszid maai 

Mein 

Gahu ka potaa ( bag of wheat)

Gahu = duukh..

Bag of wheat means...😳
 बुद्धी पासून खूप लांब असलेल्या या बायकाना धावत यावं लागत
 चार बायका म्हणजे चार शक्ती 
आहार - ग्रहण शक्ती ( तोंड , डोळे , कान , नाक , त्वचा मार्फत ग्रहण केलेले आहार )
विहार  - चलन शक्ती ( पायांचे )
आचार - कौशल्य शक्ती (हातांचे)
विचार - मनाचे विचार शक्ती 

या चार पाकळ्या  सांकेतिक रूपाने मूलाधार चक्राचे चार पाकळ्या . मूलाधार चक्र , सहस्रार चक्रापासून म्हणजे बुद्धी पासून खूप लांब आहे . 
जेंव्हा चार बायकांना कळत की बाबा बुद्धीत गहू दळायला बसले. या चार पाकळ्या जेंव्हा अशुद्ध होतात म्हणजे पाप कर्म घडतं , ते जमा झालेले ( गव्हाची पोती ) त्यातले पायली भर गहू घेऊन दळतात , तेंव्हा ते धावत येतात !
पूर्वी घडलेले पाप कर्म दळून पीठ झाले म्हणजे सूक्ष्म झाले की ते पुन्हा वापरायला मोकळे असे त्या बायकांना वाटते
 Couple of lines from abhang..

Bai mii dalan dalitey ...
Maazya Bapunchey smaran kariitey...

Naamaachaa vaiiran kariitaa kariitaa ...
Bhakti vaadhat jaai..

Piith hoauuni jaatyaa madhuuni shradha, saburii yeii
 प्रभावीपणे याचा अर्थ असा आहे की आपण, पापी लोक, आपल्या नियंत्रणाबाहेर जाईपर्यंत आपल्या सर्व सामर्थ्याने सतत पाप करीत असतात. शेवटी, आपल्या पापांचा नाश करण्यासाठी सद्गुरूला आपल्या हातात ताबा घ्यावा लागतो
 4 . बायका म्हणजे आहार विहार आचार विचार।
सद्गुरु सेवा आज्ञापालन आणि कृपा यामुळे हे 4 ही दल ( मुलाधार चक्राचे) शुद्ध होतात आणि बाबा आपल्या आयुष्यातील प्रारब्धरुपी महामारी सहजरीत्या दूर करतात।
अंबज्ञ नाथसंविध्



हा साईनाथच आपली पापे स्वीकारतो आणि स्वीकारू शकतो. त्याची पाप स्वीकारण्याची आणि धुण्याची ताकद अफाट आहे. 

हीच ती सारी माहामारी रूपी पापे म्हणजेच ते गव्हाचे पोते. तेच साईनाथ  दळायला बसले आहेत.

 मशीदमाईच्या / मोठ्या आईच्या छायेखाली तिच्या आशिर्वादामुळेच हे शक्य होऊ शकते.

जीवनाच्या नदीला बांधूनीया घाट
अनिरूद्ध माझा धुतो अपराध...
 Safsafai karatana bapuncha zadu kuthehi pihochu shakto
काहीतरी असल्याशिवाय|पूर्वजन्मीचे सुकृतोपाय|केवी जोडतील हे पाय|ऐसा ठाय आम्हाते| अध्याय 1 ओवी 21

या ओवीवर सुद्धा बापूंनी प्रवचन दिले होते.
या ओवीवरून असे वाटते की आपल्याला ज्यावेळी समजते की हा आपला जीवलग आहे त्यावेळ पासून त्याच्यावर अधिकाधिक प्रेम करता यायला पाहीजे



आपल्या प्रत्येकाच्या मनात भीतीची महामारी असते व आपल्या मनाला शांतत्व देणारा हा एकमेव डॉक्टर आहे.  

साऱ्या गोष्टी मनावरच अवलंबून असतात. मनाचे सामर्थ्य प्रदान करणारा माझा सद्गुरू व डॉक्टर बापू सामर्थ्यदाता ! 


.
 वंदन भक्ती म्हणजे नमस्कार आपला मन इथे तिथे भटकत असते त्या ला सद्गुरू चरणी द्रुढ ठेवून त्याला ये सवय लावने की चोविस मिनट तरी देवा अपर्ण करणे
वंदन म्हणजे सोप्या शब्दात नमन नमस्कार रामराम|
हेमाडपंत सर्व देवदेवताना नमस्कार करुनच हा ग्रंथ पुढे चालवतात|
असे म्हणतात की चमत्काराशिवाय नमस्कार नाही|
परंतु त्या चमत्कारातून काही फायदा झाला तरच मी बाबाना मानेल अशी धारणाही कदाचित अनेकांची असावी त्या काळी|
त्यामुळे बाबांना ही दळणाची लीला करावी लागली असावी|
नाहीतर ही महामारी केवळ संकल्प मात्रे दूर करणे बाबांना सहज शक्य होते|
परंतु बाबांची लीला बघितली तर त्यातील कार्यकारणभाव कळणे मात्र कोणासही शक्य नाही|
गहू दळणे आणि त्यामुळे शिरडी गावात येऊ घातलेली महामारी दूर करणे यांचा संबंध कळणे केवळ अशक्यच आहे|
कारण *अतर्क्य विंदान तयांचे*|
बाबांच्या कुठल्याही लीलेला तर्कामध्ये बांधणे अशक्य आहे|
केवळ प्रेमळ प्रेक्षकाच्या भूमिकेत राहून त्या लीलेचा आनंद घेणेच उचित आहे|
त्यांच्या अफाट आणि अतर्क्य सामर्थ्यापुढे नतमस्तक होणे इतकेच आपण करु शकतो|
अंबज्ञ नाथसंविध्|
Vandana mhaje Naman karne  Adar dakhavne jase apan mothyana Vandana karto parameshwarala karto kiwa Navin Karachi suruwat vandanane karto ya 1 lya adhyayachya anushagane Hemadpant aplya adhyayachya suruwat kartana vandananech kartat
Adarbhav dakhavanyasathi ji kruti swathatun prakat hote kinwa natamasatak hone hoy
 Hariom - jevha  manat Viswas Prem vadhto tevha aapo aap Man Vandan karto. Natmastak hoto.
 वंदना म्हणजे देवा चरणी नतमस्तक होणे.मी माझा नसणे. माझं हे सर्वस्व तुझेच होऊन रहाणे.
[30/05, 15:01] Kishor Thakur: अनन्य भावाने रहाणं
[30/05, 15:06] +91 80879 74002: Hemadpant shirdi la yetat teva tyanchi bhavana namaskar karnyachi navathi karan mana shanka kushanka geun aalele astat jeva babanna dalatana bagun peet mahamri la door karnyacha ausad ye paun natmastak hotatat manjaje chamatkar la namaskar nantar baba tyancha naskarla sweekarun tyana swaa charni drud kartat
[30/05, 15:14] Manali Pandit: वंदन म्हणजे संपूर्ण शारण्यभाव. 'मी' पणा न उरलेली अवस्था..
[30/05, 15:30] +91 92846 65680: वंदन म्हणजे नमन नतमस्तक होऊन आणि आपल्याला माहितीच असेल आपण कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात करताना नेहमी अगदीं पुरातन काळापासून वंदन करूनच करतो आणि साईसच्चरित्र आपण पाहिले तर वंदन शब्द सुरुवातीसच येतो म्हणजेच हेमाडपंत हे सुरुवातीपासूनच अंबज्ञ आहेत साईंच्या चरणी वंदन करूनच या सगळ्याची सुरुवात केली आणि हा ग्रंथ लिहिला गेला म्हणजेच काय तर त्यांनी केलेले साईंना वंदन त्यांची अंबज्ञता यामुळेच हे सर्व प्राप्त झाले
म्हणजेच काय तर हे वंदन करण्यातून अथवा या शब्दातून आपल्याला समजते की आपण कुठल्याही चांगल्या कार्याची सुरुवात ही वंदन करून  योग्य देवतांना वंदन करूनच त्यांच्या चरणी अंबज्ञ राहूनच करायला हवी आणि ही गोष्ट ग्रंथरूपी न राहता आपल्या दररोजच्या आयुष्यात प्रॅक्टिकली उतरायला हवी कारण यामधील एक एक शब्द हा बापूंनी आपल्याला आचरणात आणण्यासाठी परीक्षेची योजना आखली आहे आणि म्हणूनच ह्या शब्दातून म्हणजे वंदन या शब्दा तून आपल्याला प्रॅक्टिकली सदैव अंबज्ञ राहण्याची आणि योग्य देवतांना वंदन करण्याची प्रॅक्टिकली गोष्ट समजते

दीक्षा चासकर
[30/05, 15:40] +91 97645 50095: हरि ॐ 
वंदन म्हणजे काय - देवाला पवित्र भावाने नमस्कार करून व त्याची सेवा करणे म्हणजे वंदन होय.
[30/05, 15:54] +91 94213 32643: Hari Om Vandana mhaje var sangitalya pramane ekhadya Karachi suruvat kartana Vandana karne changle vave mhanun keleli ek kruti
[30/05, 16:11] +91 90286 58215: वंदन करणे म्हणजे कुठलाही भाव मनात न ठेवता नमस्कार करणे त्याच्याबरोबर एकरुप होवून राहणे
 अंबज्ञता
हरी ॐ श्रीराम अंबज्ञ नाथसंविध 
माधुरीवीरा कुंभार
[30/05, 16:12] Nandan Bhalwankar: .


*दोन हात एक माथा*
*न लगे दूज साईनाथा*

हेच ते वंदन. आपण त्या भगवंताला वाहिलेले भावयुक्त बिल्वपत्र. शारण्यभाव. 

*कहे योगिन्द्र हे बापू*
*रहूँ तेरे चरणो मे*


-
Nandansinh Bhalwankar,
Dadar


.
[30/05, 16:15] +91 92279 28945: वंदन म्हणजे उपास्य देवतेच्या गुणसंकीर्तन करणे , स्तुती करणे !  म्हणून श्री हेमाडपंत श्री साई सच्चरित्र लिहिण्यास सुरुवात करताना साईना  श्री गणेश , श्री सरस्वती , श्रीगुरु , श्रीसद्गुरू रूपात अनुभवतात !

प्रभाकर देशपांडे
[30/05, 16:22] +91 96732 58767: वंदन करणे म्हणजे काेणतीही ईच्छा, अपेक्षा, नसताना देवाला क्षरण जाणे आणि मनापासून देवाशी आपल्या सद्गुरुशी ऐकरुप हाेणे

युगंधरा वीरा यशवंतसींह मांडवकर
[30/05, 16:26] +91 97645 50095: हरि ॐ 
वंदन म्हणजे काय - देवाला पवित्र भावाने नमस्कार करून व त्याची सेवा करणे म्हणजे वंदन होय.

विकाससिंह पवार कर्वेनगर पुणे
[30/05, 16:32] +91 98811 89159: Vandana karne Mhanje Jyala apan Sarvashaktiman, Dalayu apala Bhar Sarvasamarthane vahanara Samajato Tyachyasamor, tyachyaCharani Natamastak houn tyache Aashirvad gheun...tyala sahayyasathi Vinanti karun Karyas Suruvat karne😊Ambadnya 🙏Swapnaveera Patil Virar East.Nathsanvidha
[30/05, 16:33] +91 98190 62593: Sadguru la javaha  aapan pahilyaanda baghto tevaa aapo aap doni haath anni masatak vakla jatto ani aapan tri dehaani yaala sharan jatto.kaaran aaplyala khatri aset ki haach fakta aapla ahey

Jayaveera
[30/05, 16:51] Mahesh Bhinde: *Mangal+acharan is the root of adhyatma.hey aplyalaa saisatcharitratil suruvat=root hyatun kaltey... ( वंदन )*

*Mangal +acharan= auspicious way to conduct your life.(according to Hindi shabd kosh)*

*Aanii auspicious mhanjey pavitrata hi keval aplyalaa devakadunach miluu shaktey,mhanun kutlyahi karyachi suruvat mangalacharane hote.*

*According to the ancient and revered custom, Hemadpant begins the work, Sai Satcharitra, with various salutations.... ( वंदन )*

*For me my root is my sadguru,so in the morning when I get up,its his name which is mangalacharan for my whole day.& my dad is always there with me to drive my life.tyala majhi athavan sadaiv ahe,ani mhanunach mi maza sarv bhaar tyaachyavar takun nishchint ahe...I Love You my Dad.*

*First, he makes obeisance to the God Ganesha to remove all obstacles and make the work a success and says that Shri Sai is the God Ganesha...*

*Then, to the Goddess Saraswati to inspire him to write out the work and says that Shri Sai is one with this Goddess and that He is Himself singing His own life.*

*Then, to the Gods; Brahma, Vishnu and Shankar - the Creating, Preserving and Destroying Deities respectively; and says that Sainath is one with them and He as the great Teacher, will carry us across the River of Wordly Existence.*

*Than, to his  Deity Narayan Adinath who manifested himself in Konkan - the land reclaimed by Parashurama, (Rama in the Hindi version) from the sea; and to the Adi (Original) Purusha of the family.*

*Then, to the Bharadwaja Muni, into whose gotra (clan) he was born and also to various Rishis, Yagyavalakya, Bhrigu, Parashara, Narad, Vedavyasa, Sanak, Sanandan, Sanatkumar, Shuka. Shounak, Vishwamitra, Vasistha, Valmiki, Vamadeva, Jaimini, Vaishampayan, Nava Yogindra etc, and also modern Saints such as Nivritti, Jnanadev, Sopan, Muktabai, Janardan, Ekanath, Namdev, Tukaram, Kanha, and Narahari etc.*


*Then, to his grandfather Sadashiv, father Raghunath, his mother, who left him in his infancy, to his paternal aunt, who brought him up, and to his loving elder brother.*


*Then, to the readers and prays them to give their whole and undivided attention to his work.*

*And lastly, to his Guru Shri Sainath - an Incarnation of Shri Dattatreya, Who is his sole Refuge and Who will make him realize that Brahman is the Reality and the world an illusion; and incidentally, to all the Beings in whom the Lord God dwells.*
[30/05, 16:57] +91 92212 69467: हरी ओम 
२ वर्षे बापूंची माहिती असणे, त्याला फोटोत पाहणे,उपासनेला फक्त शेवटचे अर्धा तास जाणे, असे करत करत २ वर्षानंतर अनिरुद्ध पौर्णिमेला प्रत्यक्ष बापूला पाहिल्यावर डोळ्यातून वाहणारे पाणी म्हणजेे त्या गुरुमाऊलीला माझे पहिले वंदन .....
[30/05, 17:05] +91 91678 84589: Hari om
Aaplya manat anek vicharanche vadal chalu asste  te shant karanyasathi ani
Atta parayant aaplya  jivnat  je  kahi  ahot te fakt fakt tyachyach  mulech ghadatay  haach ambadnyata baav mhanun tyala pahile 🙏🏽

Vandanaveera
[30/05, 17:18] +91 99233 33347: हरि ओम,
वंदन म्हणजे संपूर्ण समर्पण.
मनात कुठलाही कुतर्क न ठेवता सद्गुरुंचरणी असलेला शारण्यभाव,
मयूरसिंह सरोदे
[30/05, 17:20] +91 72762 88129: वंदन म्हणजे नवविधा भक्ती, शारण्यभाव ,नमस्कार, नमन.सद्गुरूंना नमस्कार करताना कुठलीही अपेक्षा न ठेवता,सद्गुरू चरणी लीन होणे. सद्गुरू ची भक्ती व सेवा करणे हा भाव मनात असणे.
सौ रश्मीविरा हिरवे   अंबद्न्य
[30/05, 17:25] +91 75069 19032: वंदन महणजे शारण्य. हेमाडपंतानी सर्व देवताना वंदन केले कारण हा ग्रंथ तुम्हीच-या देवताच- माझ्याकडून लिहून घेणार आहात. ह्याचा भाव. हात माझा पण शब्द तुमचेच. कर्ता करविता परमेश्वर सतो. आपण काहीच करत नसतो. हेच ते आपल्याला शिकवतात. 
 -अजिता कुळकर्णी
[30/05, 17:28] +91 88568 59770: वंदन-🙏
दुसरे अस्तक।तिसरे मस्तक।।🙏

जेव्हा आपण सद्गुरूकडे जातो तेव्हा त्याच्या आणि आपeल्या मध्ये connection जोडण्याची कृती म्हणजे वंदन. दोन अस्तक म्हणजे आपले दोन हात जोडले की आपले मस्तक automatically  सद्गुरू चरणी दृढ होते. आपल्या चंचल मनामुळे खूप गोंधळ उढतो पण वंदन केल्यामुळे आपले मन व बुद्धी स्तिर(constant) होते. आदरयुक्त व्यक्ती समोर दिसली की वंदन ही क्रिया सहजतेने करण्यात येते.
- PallaviVeera Hirave
Ambadnya🙏
[30/05, 17:29] Mohini Kurhekar: करावे मस्तके अभिवंदन! फक्त वंदन म्हणत नाहीत अभिवंदन म्हणतात.जे वंदन पूर्ण आहे त्याला अभिवंदन म्हणतात.ते पूर्ण आहे तसे उचितही आहे.कायम उचितच राहणार आहे.वंदन ज्याला करावयाचे ते सिद्ध करावे लागते. वंदन स्वीकारणारा कोणीतरी असावा लागतो.वंदनभक्ती आम्हाला भरताने शिकवली (ग्रंथात सांगितले आहे की वंदन म्हणजे चुकीच्या गोष्टींकडे झेपावणारे मन उचित गोष्टींकडे वळविणे,परमात्म्याकडून लांब पळविणारे विचार भावना व kruti परत भगवंताकडे वळविणे म्हणजे वंदन  )२४ तासांपैकी २४ मिनीटे मन व बुद्धी भगवंताच्या ताब्यात देणे म्हणजे खरेखुरे वंदन . (भीष्म पितामह श्री krishna पुढे   सर्व आयुधे टाकून दोन्ही हात जोडून वंदन करतात .हा वंदनभक्तीचा परमोत्कर्ष.(ग्रंथराज) ) गुरूक्षेत्रांत हनुमंत वंदन केलेल्या स्थितीत आपण पाहतो. आद्यपिपा साईचरणांना अभिवंदन करत.कर्दमऋषींचे माझ्या मस्तकावर तुझे चरण ठेव म्हणणे पू्र्णरूपात अभिवंदन आहे.सद्गुरु चरणांवर मस्तक ठेवले की आम्हाला जाणीव असायला हवी की सद्गुरुचे   दोन्हीचरण माझ्या डोक्यावर आहेत.रामाला भेटायला भरत पंचवटी मद्ध्ये जातो तेव्हा त्याने रामाच्या चरणांवर धुळीत लोळण घेतली आहे.हेमाडपंतांनी साईंचरणावर धुळीत लोळण घेतली आहे.दोघांचे अष्टभाव jagrut झाले आहेत.बिभीषणानेही चरणांवर मस्तक ठेवून धूळभेटच घेतली आहे.हेही अभिवंदनच आहे.चरणांकडे पाहत राहणे ही वंदनच आहे.देवाधिदेव बापू त्रिविक्रमाच्या चरणांकडे वारंवार पाहत राहणे ही वंदनच आहे.त्रिविक्रमाच्या तसबीरीतल्या चरणांवर मस्तक ठेवायला मिळणे हे अभिवंदनच आहे.
[30/05, 17:33] Veena Gokarna: वंदन म्हणजे आपले सर्व शडरीपू सहीत सद्गुरू ना वंदन करणे म्हणजेच दोन हात आणि एक माथा.
वीणा गोकर्ण.
[30/05, 17:40] +91 95884 12163: वंदन म्हणजे सद्गुरूंचे  स्मरण करणे त्याला शरण जाणे.
मनिषावीरा पवार
[30/05, 17:41] +91 97029 98907: वंदन म्हणजे काया वाचा मने केलेला देवताना नमस्कार .
[30/05, 17:43] Supriya More Sai Grp: वंदन हा नव वीधा भक्तीचा एक भाव, 
आपल्या आराध्य, इष्ट देवतेला वंदन करून पुढील कार्यास सुरुवात करणे म्हणजे त्या इष्ट देवतेला साक्षी रूपाने, त्या देवतेवर कार्याची जवाबदारी सोपवणे, जेणे करून ते कार्य सफल होईल
[30/05, 17:43] Nandan Bhalwankar: हेमाडपंतांचे वाक्य - लेखणी मस्तक अर्पितो...
[30/05, 17:51] +91 84336 61074: हरी ॐ
वंदन म्हणजे नतमस्तक होणे .
परमेश्वराची स्तुती करणे.
[30/05, 17:51] Rajashree Wadikar Tamil: All the answers are extremely knowledgeable and divine.
I would just like to add that in addition to total surrender, it also means the ever-willingness to go through any hardship, austerity and humiliation for fulfilling my Sadguru's task. E.g. Hanuman & the vanar sainik.  
Lord Hanuman becomes small or giant-like and gets fastened to Brahmastra - all for his Lord Shree Ram.

Rajeshwariveera Wadikar
[30/05, 17:53] Rajashree Wadikar Tamil: Also my willingness to leave my comfort zone and accept the enemy of my Sadguru as my enemy and act accordingly.

Rajeshwariveera Wadikar
[30/05, 17:55] Adv Sarang Vaidya: वंदन म्हणजे 'तू' सर्वश्रेष्ठ आहेस हे जाणून 'मी' स्वीकारलेलं शारण्य!

अ‍ॅड. सारंग दिलीप वैद्य
[30/05, 18:10] +91 98220 14725: वंदन म्हणजे समर्पण
आणि त्या समर्पणात Ambannyta
एकदा का तुझ्यापुढे मस्तक टेकवले म्हणजे हा आत्मा हा देह तुझाच झाला आहे 
तुला जे कार्य करून घ्यायचे आहे ते कार्य तू करून घे
🙏🏻🙏🏻🙏🏻
नाथसविध
विद्यावीरा विभूते कराड
[30/05, 18:17] Chitra Chabukswar: हरि ॐ!

नवविधा भक्ती पैकी वंदन ही एक भक्ती आहे.

नानासाहेब चांदोरकरांनी बाबांचे गुणसंकीर्तन व अनुभव संकीर्तन हेमाडपंतांजवळ केले होते.  त्यामुळे आपोआपच श्रवण भक्ती घडली होती.

प्रत्यक्ष भेटीस विलंब होत होता. परंतु उचित वेळ आली आणि त्यांचे जाणे निश्चित झाले.  वांद्रे येथे ट्रेन पकडली.  दादरला उतरून मनमाड करिता मेल पकडणार होते. अचानक एक यवन डब्यात चढला व त्याने चौकशी केली असता म्हणाला, *"आपण थेट बोरीबंदर गाठावे.  ही मेल दादरला थांबत नाही."*  

सकाळी पोहोचले असता बाबांची स्वारी लेंडीबागेत निघाली होती.  नूलकरांनी धूळभेट घेण्यास सांगितले.  धूळभेटीनंतर चांदोकरांनी सांगितल्यापेक्षा अधिक प्राप्त झाले. त्यावेळी पक्के रस्ते नव्हते.  हेमाडपंत शिकलेले होते व सरकार दरबारी मोठया हुद्दयावर कार्यरत होते.  परंतु या गोष्टी देवासमोर लोटांगण घालताना आड आल्या नाहीत. हा गुण आपल्याला घेण्यासारखा आहे. 

प्रथम अध्यायात साईच गजानन गणपती (ओवी क्रमांक १०) असे म्हणतात म्हणजेच गजाननाचे सर्व गुण जसे:-

● विघ्नहर्ता  
● बुद्धीदाता
● आपली सर्व पापे पोटात घेणारा
● सुखकर्ता
● शूर्पकर्ण
इ. अनेक गजाननाचे गुण माझ्या साई ठायी आहेत.

स्वत:ची आई देवाघरी गेली आहे.  मातृॠण विसरले नाहीत. तिला वंदन केले. 

आईच्या पश्चात *पितृव्यपत्नी म्हणजेच काकुने* आईप्रमाणे माया करुन वाढविले.  तिचे ॠण विसरले नाहीत.  तिलाही वंदन केले.

हेमाडपंतांनी सर्वांना वंदन केले.  परंतु त्याचे नमन झाले फक्त साईचरणी.

नमन  - न मन
मनाच्या धारेची राधा होणे.
*ओवी क्रमांक ७७ ते १०२ वाचाव्यात.*

ऐशी भक्तीची अनेक लक्षणें |
एकाहूनि एक विलक्षणें |
*आपण केवळ गुरुकथानुस्मरणें* |
*कोरड्या चरणें भव तरुं* ||१०२||  

सुंदरकांड मध्येही शेवटची ओवी:-

दोहा:-

सकल सुमंगल दायक, 
रघुनायक गुन गान |
सादर सुनहिं ते तरहिं,
*सिंधु बिना जलजान*|३४०|

*या साई अनिरुद्धाच्या चरणांना जो मनापासून वंदन करेल त्याचा बेडा पार होईल.*

*अपघाते जरी हे चरण पाही*|
*त्यासी रक्षी संकटी* ||

वंदन करण्याचीही आवश्यकता नाही.  एवढा आपला देव कृपाळू आहे.

*माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत रहाते.*  

पूज्य आद्यपिपा अभंगात म्हणतात:-

*तुझ्या चरणांची धूळ हेच अमुचे गोत्रकुळ*|

*चरणांच्या भेटीसाठी मना लागे तळमळ*|| 

चण्डिकाकुलाच्या तसबिरीमध्ये बाल अनिरुद्धाचे चरण पाण्यापर्यंत पोहोचलेले  आपण पाहतो.  *हेच चरण पकडून आपण भवसागर पार करु शकू.*

*हरि ॐ! श्रीराम! अंबज्ञ! नाथसंविध् !*


  

✍️  चित्रावीरा चाबुकस्वार 
        वाशी उपासना केंद्र 
        ३०/०५/२०२०
[30/05, 18:27] +91 99675 80953: सदगुरूपाशी काेणतेही मापदंड न बाळगता प्रेमभावे शरण जाणे हेच वंदन हाेय कारण पहिला नमस्कार आणि आताचा नमस्कार यात खुप फरक आहे हे बापुंनमुळेच समजतय 🙏ambadnya dad
[30/05, 18:58] +91 81698 36197: वंदन🙏
मनाचे नमः होउन,  आपल्यातील अहं, दुर सारुन आपल्या उपास्य देवतेला,  शारण्यभावाने , संपुर्ण भक्तीभावपूर्ण केलेले वंदन,
सत्य,  प्रेम, आनंद,  हा त्रिवेणीसंगम (भक्ती) घडवुन आणणाऱ्या परमेश्वर शक्तीला केलेले मनोभावे आव्हान,स्तुती,सुमने.  
 हेमाडपंतांचे मन हे त्यांचे राहिलेच नव्हते,साइभक्तित डुंबले होते,  
हेमाडपंतानी,  हीच चरणवंदना  
साईचरित्र पहील्या अध्यायात,  
*ओम नमो सद्गुरूराया*। *चराचराच्या विसाविया।* *अधिष्ठान विश्वाअवघीया। अससी* *सदया तूं एक* ।। *45।।* 
 *सदगुरुश्रीअनिरुद्धानी श्रीमदपुरुषार्थाच्या* आरंभी मंगलाचरण लिहून, हेच वंदन, सदगुरु, व मोठी आई चरणी, केले,  
 मीअंबदन्य आहे,  
जयंतसींह कुळकर्णी
[30/05, 19:00] +91 93242 13053: वंदन म्हणजे कोणतीही अट न ठेवता संपूर्ण शारण्यभाव. सुरवातीला काम्यभक्ति असु शकते त्यावेळी वंदन वेगळे असेल परंतु नंतर ते फक्त प्रेमापोटीच असेल.

अनिल निकम
[30/05, 19:01] +91 97660 80748: वदंन म्हणजे मी अबंज्ञ आहे नाथसंविध्.
[30/05, 19:03] +91 97660 80748: रामचंद्र सिह चव्हाण.
[30/05, 19:35] +91 75886 46472: वंदन म्हणज नवविधाभक्तीपैकी 1भक्ती ।कलियुगात भक्ती वगुणसंकिर्तनालाच महत्व आहे व हे बापुंनीही आपल्याला वारंवार हेच सांगीतले आहे आणि पुढील 3वर्ष फक्त अनुभवसंकिर्तनच करा हेही बापुंनी मागेच सांगीतले होते व अनुभवसंकिर्तन करतांना संकिर्तनकार वश्रोते दोघही बापुंना वंदन करुनच सुरुवात करतात जसे पहील्या अध्यायात हेमाडपंतांनी केले व दासगणुही करीत तसेच हेमाडपंतांनी सगळ्यांना वंदन केले व सर्व देव: नमस्कारा:केशवं प्रती गच्छती या प्रमाणे त्यांचा व आपल्या सर्वाचा साईअनिरुद्धाला आपलेही शतश: वंदन ।प्रत्येक कार्यारंभी गणेशाला  वसर्व  देवतांना वंदन करायची प्रथा आहे पण साईसत्चरित्र वाचल्यानंतर त्याचे महत्व कळते व साईसत्चरित्र बापुंमुळे थोडे का होइना मला कळायला लागले म्हणुन बापुंचरणी शतश: वंदन  अंबज्ञ,नाथसंविध चंद्रकला कोळी सिद्धीविनायक काॅलनी केंद्र जळगाव
[30/05, 19:38] +91 97645 77432: माझ्या जीवनात जे काही घडो ते सर्व तुझ्या ईच्छेनेच घडो व जे घडलेले आहे त्याचा स्विकार करण्याची ताकद पण तुच दे हा भाव म्हणजे वंदन

वैभवसिंह कारेकर
[30/05, 19:52] +91 98191 93750: सद्गुरूंच्या अकारण करुण्याचा माझ्या वर नेहमी वर्षाव होत रहावा आणि माझे जीवन सदैव सद्गुरू चरणी लीन राहावे ही प्रार्थना करणे म्हणजे वंदन

पंकज जोशी
[30/05, 20:08] +91 90822 69631: हरि ओम
वंदन म्हणजे आपला  आपल्या प्रिय परमेश्वरा प्रति व्यक्ती प्रति  मातृभूमी प्रति  एखाद्या   वस्तू प्रति असलेले आदर   युक्त प्रेम व्यक्त करणे
उदाहरण
 कोणत्याही पूजना वेळी गणपतीस  प्रथम वंदन
हेमाडपंतांनी प्रथम अध्यायात  सर्व देवतांना वंदन करून  सगळ्या देवांना साईनाथाच्या ठिकाणी पाहतात
आपण झेंडा वंदन करतो
वसुंधरेस वंदन करतो
गुरूंना वंदन करतो

बापुनी सांगितल्या प्रमाणे  अंबद्न्यता व्यक्त करणे

अंबद्न्य

ज्योतिवीरा धुरी
[30/05, 21:44] +91 77096 37311: vandan mhanje namskar, for ex: ☘️belache pan jase bapuni sangitale hote aaplyala belach pan 3 ka astat tar 2 haat ni ek mastak , namrpane jodun bhagvantala nat mastak hone mhanje namskar karne mhanjech vandan karne

30/05, 20:08] +91 90822 69631: हरि ओम

वंदन म्हणजे आपला  आपल्या प्रिय परमेश्वरा प्रति व्यक्ती प्रति  मातृभूमी प्रति  एखाद्या   वस्तू प्रति असलेले आदर   युक्त प्रेम व्यक्त करणे
उदाहरण
 कोणत्याही पूजना वेळी गणपतीस  प्रथम वंदन
हेमाडपंतांनी प्रथम अध्यायात  सर्व देवतांना वंदन करून  सगळ्या देवांना साईनाथाच्या ठिकाणी पाहतात
आपण झेंडा वंदन करतो
वसुंधरेस वंदन करतो
गुरूंना वंदन करतो

बापुनी सांगितल्या प्रमाणे  अंबद्न्यता व्यक्त करणे

अंबद्न्य

ज्योतिवीरा धुरी
[30/05, 23:17] +91 88788 22244: Just thought to share...

In the year around 1920 ,exactly 100 years back such pandemic hit our country .it was cholera if I m right.
We are now discussing on adhyay 1 ,story grinding wheat by baba to stop pandemic out side shirdi...

I feel we are again engulfed  in the same pandemic ,called corona...

We might had been there before 100 years (who knows)
We are again here after 100 years ,pandemic is there engulfing whole world...n HE is also there with us in Mumbai...

Isn't it strange n amazing to see history repeating itself...

That time baba used wheat flour to stop pandemic...

This time his UPAY is changed...instead of wheat flour he has preferred to leverage on digital technology n started daily up as a na n most important ly *sunderkand*  ,vibrations of which will do the same  treatment on this pandemic n cure it what wheat flour did exactly 100 years back...

HE never uses same way to take his bgaktas out of trouble which HE has used in past...

*तो नित्यनूतन असतो सर्वच बाबतीत*

Ambadnya naathsamvidh
[31/05, 00:05] Mohini Kurhekar: जात्याची गति वर्तुळाकार आहे.ह्यामागे परमेश्वरी सूत्र आहे.व हेच सूत्र स्वयंभगवानाच्या मंत्रगजरात आहे.हा मंत्रगजर करताना मला फक्त अनिरूद्ध निश्चय करायचा आहे. गति तोच देणार आहे.जाते तोच फिरवणार आहे.मला फक्त त्याच्याभोवती मंत्रगजर करीत प्रदक्षिणा घालायची आहे.हा मंत्रगजरच महामारी नष्ट करणार आहे.

[30/05, 19:44] +91 96373 65223: *हरी ओम*

                     *वंदन*

खर तर अतिशय सोपा आणि सुंदर दिसणारा  शब्द *वंदन* 
   *आपल्याला  कळायला लागल्यापासून आपण वंदन करतच आलोय.. आई वडीलांना, घरातल्या मोठ्या माणसांना, देवाला... त्यामुळे वंदन म्हणजे नमस्कार एवढाच अर्थ आपल्याला माहित होता आणि भाव म्हणाल तर ज्याला वंदन करतो त्याच्या प्रती  प्रेम आणि भक्ती...*
   *प्रथम अध्यायाच्या अनुषन्गाने 'वंदन' या शब्दामागील भावार्थ आपल्या शब्दात लिहा असा प्रश्न आल्यावर खरतर लगेच पहिला अध्याय पुन्हा वाचू आणि लगेच लिहून काढू एवढी घाई झाली होती कारण कारण प्रश्नांची सुरवात पण एक सोपा प्रश्न विचारत आहे अशीच होती*
    *आज पर्यंत अनेक वेळा श्री साईसच्चरिताचा पहिला अध्याय वाचला असेल पण परीक्षेस न बसल्यामुळे प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वाचण्याचा योग आज पहिल्यांदाच आला*
       *पहीला अध्याय म्हणजे मंगलचरण ... कुठल्याही कार्याची सुरवात करताना कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी आपण वंशपरंपरेने गणरायाला, कुलदेवतेला आणि सद्गुरुला वंदन करतोच.. हेमाडपंतांनी सुद्धा  या प्रथम अध्यायात  गणराया पासून भूतजाती पर्यंत सर्वांना वंदन केले आहे.. पण हे वंदन करत असताना त्यांना  सत्त्याहत्तर ओवी  लिहाव्या लागल्या मग एवढा सोपा असेल का भावार्थ वंदन शब्दाचा ?*
    *खरतर आपल्या सारख्या पामराला काय कळणार या शब्दांचा अर्थ जे साक्षात साईनी हेमाडपंताच्या लेखणीतून लिहिले.... पण आपल्या देवाने यावर परीक्षा देण्यास सांगितले आणि त्याची उत्तरे सुद्धा आपल्या भाषेत लिहायला सांगितली याचा अर्थ नक्कीच हे साईसच्चरित्र या अवतारात आपल्यासाठी बापूनी म्हणजेच साईनी हेमाडपंतांकडून लिहून घेतले.*
       *तरी वंदन या शब्दाचा भावार्थ  पहिल्या अध्यायाच्या अनुषन्गाने आपल्या भाषेत लिहायचं झालं तर मी एवढेच लिहीन कि गणपती पासून भूत जाती पर्यंत कुणालाही वंदन करा तो जाणार एकाच ठिकाणी कारण तोच विघ्नहर्ता आणि तोच ब्रम्ह, विष्णू आणि महेश तोच सद्गुरू साई तोच माझा अनिरुद्ध या शब्दाचा भाव पण अनिरुद्ध आणि अर्थ पण अनिरुद्ध...आणखीन काय भावार्थ लिहिणार.*

श्री राम ! अंबज्ञ !! नाथसंविध !!!

               प्रफुल्लसिंह बेटकर
  कोलाड उपासना केंद्र, रोहा -रायगड
[30/05, 21:51] +91 96652 96403: हरी ओम 💐🙏
वंदन या शब्दाचा भावार्थ जर लिहावा लागला तर मी असा लिहिण आपलं सर्वस्व मानून सद्गुरु शरण जाणे
अध्याय पहिला मध्ये हेमाडपंत यांना बाबांच्या रूपात सर्व देव आणि सर्वकाही दिसले कारण हेमाडपंतांनी बाबांना आपले सद्गुरु आणि सर्वस्व मानले बाबांच्या मध्ये त्यांना सर्व देवांचे दर्शन झाले जेव्हा आपण सर्व श्रद्धेने आणि विश्वासाने आपल्या सद्गुरुकडे पाहतो एक विश्वास ठेवतो आणि पूर्ण श्रद्धेने त्या सद्गुरु आपण नमन करतो वंदन करतो शरण जातो तेव्हा आपला सद्गुरु हाच आपल्यासाठी सर्वकाही असतो जसे आपले सद्गुरू अनिरुद्ध बापू प्रत्यक्ष दवाखाना च्या पाठीशी आपले सर्वांचे डेड बनून उभे आहेत अंबज्ञ नाथसंविद 
राजेंद्र सिंह गुरव मनपाडळे उपासना केंद्र
[31/05, 00:01] Nandan Bhalwankar: .


ही गहूदळणाची कथा हा साईचरित्राचा उगम आहे. म्हणूनच या कथेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या सर्वांच्या साईचरित्राच्या अभ्यासाची ही कथा सुरुवात आहे. ही कथाच संपूर्ण साईचरित्र आपल्या आयुष्यात काय काय बदल घडवून आणणार आहे ते सांगते. 


बाबांनी गहू दळणाकरता घेतलेले जातं हे एक प्रकारचं त्यांचं हत्यारच आहे, एक प्रकारचा फिल्टर आहे, जो आपला जीवनप्रवास सफळ संपूर्ण करतो, विगतीकडून सुगतीकडे नेतो. या साईचरित्राच्या अभ्यासाने आपला संपूर्ण कायापालट होऊ शकतो. हीच या साईचरित्राची ताकद आहे. 


.
[31/05, 00:23] Mahesh Bhinde: HARI OM

P.P. BAPU’S Question to CHAUBAL AAJOBA that Count SAINAM from SAISACCHARIT?
During discourse of 29.09.2005, “MADHYAM PATU KHARDWANSI” P.P. BAPU told a story of 
CHAUBAL AAJOBA. 

He told that on RAMNAVAMI of 1997 He asked to find out some things 
from SAISACCHARIT. 

Besides this he asked to find out SAINAM from SAISACCHARIT. 

All other devotees counted the words SAINATH, SAIRAM perfectly and told BAPU the number they have find out. 

But the number given by CHABAL AAJOBA was very very large than this number. 

BAPU said AAJOBA, come here. 

Was there any second SAISACCHARIT stick to first and third SAISACCHARIT to second and then you have counted SAINAM (from all 3 SAISACCHARIT)?

AAJOBA replied, “No, see this is only one. 

BAPU: In one SAISACCHARIT SAINAM does not come for so many times?

AAJOBA: “YES”

BAPU: “NO”

Then AAJOBA said, “Then your saying is wrong. I am telling you MY GOD’S NAME has appeared for so many times and I have counted that many times”.

BAPU asked AAJOBA: Tell me how you have counted?

Then AAJOBA explained beautifully that he has counted SAIBABA, SAI, SAIRAM, SAINATH in his counting but even the word BABA has come simply then also he has counted that. 

At some places BABA said this I means also SAIBABA. 

So AAJOBA has counted BABA, This “I” or “ME” as BABA only.

At some places devotees (BHAKT) said to SAIBABA as “YOU” this “YOU” is also SAIBABA. 

The word where “SADGURU” has written is also counted as SAIBABA. 

The word where “GURU” has come is also counted as SAIBABA. Not even this but where ever the name of any GOD has appeared like HARI, RAM, KRISHNA, DATTA all these were counted 
as SAIBABA because every name of GOD is name of MY SAI only.

BAPU said then tell me now to whom real SAIBABA was understood. It was understood 
to AAJOBA and not to those who have read great VED. It was understood by a common 
man that at how many places Baba’s name has come. Then BAPU asked again to 2-3 
persons to count SAIBABA name in such a way as AAJOBA told. The counting was again 
done.

But then also AAJOBA’S count was too big.

BAPU called AAJOBA.

AAJOBA, come here! Now we have counted like you have told us. 

Still your number of counting is coming higher. How this is possible?

BAPU said the answer AAJOBA gave was very beautiful.

Have you read this OVI? Then AAJOBA read the OVI? This MUNGI (ANT), MASHI (FLY) and JALCHAR (FISHES) all are SAIBABA? 

AAJOBA said 
Yes, why not!  

SAIBABA only told to that woman that I have eaten BHAKRI from your hand when a dog came there. 

That dog was SAINATH only! So that is also the name of SANATH. Then BABA told that 
woman that the CHAPATI she gave to that pig was also eaten by Him and BABA’S 
hunger was fulfilled. So that Pig is also the name of My SAINATH. 

I have counted that also.

BAPU said now there was question. SO again we have found out all the animals from 
SAISACCHARIT and counted them as SAIBAB’S name. Then also AAJOBA’S count was too 
big.

Then BAPU again called AAJOBA now tell me at once, how you have counted. The list 
is increasing every time but it is not ending. AAJOBA tell me what you have 
counted.


AAJOBA told that see as per my age I don’t remember exactly. But I will tell you 
that old woman ran after Tonga and she offered PERU to BABA, so that old woman 
was SAIBABA. BAPU said thus AAJOBA made me to make circles for more the numbers 
than those women make rounds to the banyan tree and finally told me that in the 
last what HEMANDPANT has told. Hemandpant said that I have not written each and 
every word of this SAISACCHARIT.

It was written by SAIBABA only. 
This SAISACCHARIT is the image of SAIBABA, then who am I to deny this saying?

So every word of SAISACCHARIT is SAINAM only.

�Then the counting was done and this time it exactly matched with AAJOBA’S 
counting. BAPU said but for this first we should understand HIS BHAV for His 
SAIBABA. First count only SAINAM as SAI, SAIBABA, SAINATH, SAIRAM then all 
pronouns like I, YOU, WE etc. So we have to climb step by step then only we will 
follow CHAUBAL AAJOBA’S MARG, then only we will understand SAISACCHARIT and then 

their will be no EMPTYNESS in our life.


BAPU said RAJANO! We don?’ want to create emptiness or vacuums in our life. Those 
vacuums are meaningless. Suppose you don’t understand meaning of SANSKRIT words 
then also it does not matter. Here we sing RUDRA, PURUSHSUKTA and VYANKTESH 
STOTRA. Even if you don’t follow it does not matter. But listen from the bottom of 
heart thinking that this is my VISHNU’s Name and this is My SHIVA’s name. 

The vibrations which pass from your ears are very good. But we should try to bring the 
thing which CHAUBAL AAJOBA did in our life then all the vacuums will disappear 
from our life but remember who does this? KHARDWANSI RAM does this.
HARI OM
[31/05, 01:02] +91 83088 45621: वंदन ह्या शब्दाच महत्त्व साईचरित्रच्या 1ल्या अध्यायमध्ये हेमाडपंतांनी सांगितले कारण त्या मधून त्यांना बाबा कसे आदरणीय आहे तसेच ते साईरूपात सर्व विश्व कसे सामावलेले आहे हे सांगत आहे.
त्यामुळे आपले सदगुरू बापू असेच वंदनीय असून त्यांनी 31 डिसेंबर 2019 रोजी  डी.वाय.पाटील स्टेडियमधून सर्व श्रध्दावानांना संबोधून सांगितले की " *आनंद माझा आहे कारण सच्चिदानंद माझा आहे."* असा दांडगा आत्मविश्वास फक्त माझ्या सदगुरूकडेच असू शकतो आणि त्यामुळेच मला बापू वंदनीय आहे 
कारण फक्त एकच एवढया मोठया LOCKDOWN मध्ये बापूंमुळे खूपच मोठा आधार मिळाला. हया सदगुरूंच्या वचनांनीं सर्व पातळयांवर  भयग्रस्त कोरोनापासून संरक्षण झाले. 
त्यामुळे प्रत्येक श्रध्दावानाच्या जीवनात सदगुरूरायाने कोरोना महामारी येण्याआधीच सर्वांना हा  *आनंद माझा आहे कारण सच्चिदानंद माझा आहे."* सदगुरू मंत्र देऊन सर्वांना भयमुक्त बनवले.
त्यामुळे *बापू* मला *वंदनीय* आहे.
त्यावर अजून कळस म्हणजे आपल्या आयुष्यात स्वस्तीक्षेम संवाद आठवड्यातून दोनदा मिळतो आहे कीती अकारण कारूण्य आहे .त्यात रोज सुंदरकांड आहे. म्हणजे अजून सदगुरूरायाने काय द्यायला पाहिजे.त्यामुळे मी अशा सदगुरूला खरोखरच नमन करतो.
 Nitin pardeshi 
Shivane upasana kendra ,
Pune
[31/05, 07:29] +91 98608 74119: Previous Next »
Saibabaश्रीसाईसच्चरित के इस प्रथम अध्याय में क्या कुछ नहीं है? सब कुछ है । मर्यादाशील भक्ति करने के लिए जो कुछ भी आवश्यक बातें हैं, वे सभी इस प्रथम अध्याय में साईबाबा ने हमें बता दी हैं । श्रीसाईसच्चरित का ‘श्रीगणेश’ जहाँ पर हुआ है, वह यह प्रथम अध्याय महागणपति-स्वरूप ही है और सभी विद्याओं का नैहर ही है । भक्तिमार्ग के प्रवास को आरंभ करते समय इस प्रथम अध्याय को पढ़ना, उसका अध्ययन करना, चिंतन-मनन-निदिध्यास के द्वारा उसे अपने आचरण में उतारना यही इस महागणपति को किया गया वंदन है । मूलाधार चक्र के आहार, विहार, आचार एवं विचार इन चारों दलों को पूर्णत: शुद्ध करनेवाला यानी मर्यादाशील भक्ति की मज़बूत नींव डालनेवाला यह अध्याय है ।

मंगलाचरण यह जैसे इन महागणपति का चरण ही है और ‘फलाशा का पूर्णविराम ही शुद्ध स्वधर्म है’ यह मर्यादाशील भक्ति की व्याख्या मानो श्रीगणेश का उदर है । प्रभु के उदर में जिस तरह अनंत ब्रह्माण्डों का समावेश होता है उसी प्रकार इस शुद्ध स्वधर्म की व्याख्या में भावार्थों का अनंत भंडार भरा हुआ है । इस अध्याय की कथा इस महागणपति का शीश है । इस कथा के अध्ययन से जीवन स्थिर हो जाता है । जैसे गणपति को देखते ही सारे राक्षस, असुर भाग जाते हैं, उसी तरह साईसच्चरित के प्रथम अध्याय की कथा से हमारे मन का अहंकार, षड्रिपु, दुर्गुण, विकल्प आदि सभी बुरी प्रवृत्तियाँ नष्ट हो जाती हैं। इस कथा की चारों स्त्रियाँ ये मानो इस साई-गणेश की चार भुजाएँ हैं, भक्तों के कल्याण हेतु चित्त द्रवित होनेवाले के साई-हेरंब का गेहूँ पीसने का कार्य करनेवाली ये चार भुजाएँ हैं । फिर ऐसे इन भक्तों का कैवारी रहनेवाले साई-विनायक के होते हुए महामारी शिरडी में प्रवेश ही कैसे कर सकती है? इस साईगजानन ने स्वयं की चार भुजाओं से इस आटे को गाँव की सीमा पर डाल दिया और हमारे मन में दाखिल हो सकने वाली महामारी को प्रतिबन्धित कर दिया । विघ्नराजेन्द्र, संकटनाशन, नामों से जानेवाले साई-महागणपति ही इस अध्याय के अध्ययन से उद्भवित हुई श्रीसाईसच्चरित लेखन की प्रेरणा है। साई-सिद्धिविनायक अपनी सूँड से ही अपना यह निजचरित अपने भक्तों के लिए लिख रहे हैं। इस प्रथम अध्याय में ही हमारे जीवन में साई-ब्रह्मणस्पति क्रियाशील हो जाते हैं । ये मेरे साईगणेश अपना भक्ततारक बिरुद सच करने के लिए तत्पर हैं ही; मुझे ही अपनी भक्ति-सेवा में तत्पर रहना चाहिए ।

इस साई-लंबोदर को नैवेद्य अर्पण करना चाहिए- ग्यारह मोदकों का। इस साई-भालचंद्र को अर्पण करनी चाहिए- ग्यारह दूर्वाएँ । यह सब उन्हें अर्पण करना यह मेरी ज़रूरत हैं, भगवान की नहीं । यें ग्यारह मोदक, ग्यारह दूर्वा की जुडी अर्पण करनी चाहिए यानी हमने अब तक उत्तम भक्तों के जिन ग्यारह लक्षणों का अध्ययन किया, उन्हें अपने आचरण में उतारने का निरंतर प्रयास करते रहना चाहिए । इस साई मयूरेश को मुझसे इन्हीं ग्यारह दूर्वाओं की अपेक्षा होती है ।

हमने प्रथम अध्याय की इस कथा में चारों स्त्रियों के जिन ग्यारह महत्त्वपूर्ण गुणधर्मों का महत्त्वपूर्ण अध्ययन किया, उन गुणधर्मों को जीवन में उतारने के लिए निरंतर प्रयासशील रहना यह अधिक महत्त्वपूर्ण है । हमारे जीवन में कभी भी किसी भी स्तर पर महामारी न आये यही इस साईनाथ की इच्छा है और इसीलिए इस प्रथम अध्याय में ही उन्होंने हमारे लिए पैरों को गीला न करते हुए ही भवसागर तर जाने पैदल राह की निर्मिति कर रखी है । उस पर पहला कदम रखने के लिए गेहूँ पीसनेवाली उन चारों स्त्रियों से जो ग्यारह बातें हम सीखते हैं, उन्हें अपनाना बहुत ही महत्त्वपूर्ण है । दर असल इन ग्यारह गुणधर्मों को अपननना यही इस मार्ग पर रखा गया पहला कदम है, पारमार्थिक जीवन का पहला अध्याय है । श्रीसाईसच्चरित का यह प्रथम अध्याय हर एक भक्त के भक्तिजीवन का प्रथम अध्याय है । मर्यादाशील भक्ति के राजमार्ग पर रखा गया पहला कदम है और जो साईनाथ की दिशा में एक कदम आगे बढाता है, उसके लिए बाबा १०८ कदम दौडे चले आते हैं । हम आज उत्तम भक्तों के ग्यारह गुणधर्म, जो हमने गेहूँ पीसनेवाली कथा की उन चारों स्त्रियों से सीखे, उन पर एक नज़र डालेंगे ।

१) सर्वप्रथम मेरा साई, यही जीवन की प्राथमिकता (प्रायॉरिटी) होनी चाहिए ।

२) प्रत्यक्ष आज्ञा पाने की चाह में समय बरबाद किये बिना अपनी पूर्ण क्षमता के साथ साईनाथ के कार्य में अपने आप का न्यौछावर कर    देना ।

३) ‘क्यों’ इस संदेह को, प्रश्न को कहीं भी स्थान न देना (बाबा से ‘क्यों’ यह प्रश्न कभी भी न पूछकर, ‘जो जो मेरे लिए उचित है, वही तुम मुझे निश्चित ही दोगे, इतना ही मैं जानता हूँ और इसीलिए हे राघव, मेरी कोई तक़रार नहीं है’, यह निर्धार रखना।)

४) सहजता एवं स्निग्धता

५) उपासना एवं सेवा का ताल-मेल बिठाकर गृहस्थी एवं परमार्थ सुखमय बनाना ।

६) सदैव नाम का आश्रय लेना, सद्गुरु-गुणसंकीर्तन करना ।

७) दांभिकता एवं ऊपरी दिखावा कभी नहीं करना ।

८) सामूहिक उपासना एवं सेवा करते समय ‘यह मेरे साईनाथ का भक्ति-कार्य है, इस बात का ध्यान रखकर सभी श्रद्धावानों के साथ प्रेमपूर्वक, मिल-जुलकर सामूहिक एकता के साथ भक्तिमार्ग का वह कार्य करना; साथ ही व्यक्तिगत रूप से रोब जमाना, मानसम्मान अथवा इन जैसी अन्य किसी भी बात को सामूहिक उपासना एवं सेवा के कार्य में कोई भी स्थान न देना ।

९) साई के सामने अपनी गलती मान लेना, उसमें किसी भी प्रकार की बहानेबाज़ी न करना और झूठ को छिपाने की कोशिश न करना, कोई भी शिकायत न करना । अपनी गलती के प्रति मन:पूर्वक पश्चाताप होना ही चाहिए और सद्गुरु साईनाथ जो कहते हैं वह प्रायश्चित करने की (जो निश्चित ही बाबा मेरे हित के लिए ही करते है) तैयारी एवं उसी के अनुसार यानी बाबा की आज्ञा के अनुसार आचरण करना चाहिए । उसमें कोई कसर नहीं रहनी चाहिए ।

अपनी गलतियों को न दोहराने में चौकन्ना रहना चाहिए। गलतियों के लिए समझौता करने की, माफी माँगकर दूसरों से सहानभूति प्राप्त करने की अपेक्षा उन गलतियों से ही सीख लेकर स्वयं को सुधारना और फिर से वह गलती न होने पाये इसके प्रति ‘सावधान’ रहना अधिक महत्त्वपूर्ण है ।

१०) सद्गुरु की आज्ञा का अचूकता से एवं तुरंत पालन करना । सद्गुरु के साथ, साई के साथ कभी भी झूठ आचरण न करना और उनकी आज्ञा का तुरंत ही पालन करना और उस आज्ञा के प्रति किंचित्-मात्र भी शंका- कुशंका मन में न आने देना ।

११) सबसे महत्त्वपूर्ण ग्यारवी बात है- सद्गुरु की, साई की लीलाओं के संदर्भ में नाप-तोल नहीं करना चाहिए। साईबाबा ने ऐसा क्यों किया? वैसा क्यों किया? उनका ऐसा करने के प्रति क्या कार्यकारण है? इस प्रकार के वृथा प्रश्नचिह्नों में फँसने के बजाय बाबा ने जो कहा है उस पर तुरंत अमल करना अनिवार्य है।

क्या गेहूँ से कहीं बीमारी दूर होती है? क्या आटे से कहीं महामारी का खात्मा हो सकता है? इस तरह की चिकित्सा या तर्क करते बैठने के बजाय उस कथा में रहनेवाली बाबा की अद्भुत लीला को पहचानकर, साईनाथ की भक्तवत्सलता को जानकर बाबा के प्रेम को मैं अधिक से अधिक प्रतिसाद (रिस्पाँज़) कैसे दे सकता हूँ, इस बात पर निरंतर सोचते रहना चाहिए ।

अध्याय के अंत में हेमाडपंत यही कहते हैं कि बाबा की लीलाओं का नाप-तोल करते मत बैठो । तुम्हें बाबा की लीला की थाह कभी भी नहीं मिलेगी । सिर्फ उनकी हर एक लीला में रहनेवाले उनके प्रेम का आस्वाद लो, अद्भुत रस का अनुभव लो । सत्य, प्रेम, आनंद एवं पावित्र्य का अनुभव लो और साईचरणों में अधिक से अधिक अनन्य निष्ठा के साथ संलग्न होकर बाबा के चरणों की धूल बन जाओ ।

दूसरे अध्याय के आरंभ में हेमाडपंत स्पष्टरूप से कहते हैं कि बाबा की लीलाओं को देखते ही मेरे हृदय में ‘प्रेम प्रवाहित होने लगा’ और हर मानव के हृदय में इसी प्रकार साईप्रेम का महाप्रवाह बहता रहे, इसीलिए श्रीसाईसच्चरित लिखने की प्रेरणा बाबा की कृपा से मुझे मिली है ।
ये ग्यारह गुणधर्म उन चारों में किस तरह लबालब भरे हुए थे, इसका अध्ययन हमने किया । वे चारों कोई संत-महंत नहीं थीं । अपना घरबार छोडकर बैरागी नहीं बनी थीं। वे कोई विद्वान-ज्ञानी नहीं थीं, वे हम में से ही थीं, तो फिर क्या हमारे लिए मर्यादाशील भक्ति को आचरण में उतारना असंभव हो सकता है? नहीं । बिलकुल भी नहीं । हमारी तरह ही इन चारों का भी घर परिवार था ही, परन्तु वह सब उनकी साईभक्ति के आडे नहीं आया । जब उन चारों को एक ही समय पर गृहस्थी एवं परमार्थ दोनों सुखमय बनाकर साईचरणधूलि बनने का सौभाग्य प्राप्त हो सका तो फिर मेरे लिए क्या यह असभंव है? हम भी बाबा की भक्ति में यह सिद्ध कर देंगे क्योंकि मेरे साईबाबा और मैं मिलकर जिसे करना संभव न हो ऐसा इस दुनिया में कुछ भी नहीं है ।’
[31/05, 07:49] +91 98236 37835: VANDAN ्चा भावलेला अर्थ.. या शब्दाची उकल केल्यास असे अनुभवण्यास येते..
V=विजय मंत्र,जणू या शब्दाची सुरवात च विजय मंत्राने होते,जो कोणी मनोभावे वंदन करतो,त्याचा विजय निश्चितच..
AN= Anirudhha ya शब्दाची सुरवात च An ya शब्दाने होते म्हणजेच त्या मध्ये अनिरुध्द आहेच..
ND= NanDai  ya मध्ये आपली नंदाई आहेच..
DA= SuchitDA  ya मध्ये आपले सुचीतदा आहेतच..
AN= शेवटी परत अनिरुध्द च,ज्याची गती कोणीच रोखू शकत नाही..
म्हणजेच VANDAN ya शब्दामध्ये च बापू, नंदाई ,दादा आहेतच,याचाच अर्थ संपूर्ण विश्व च  वंदन या शब्दामध्ये सामावले आहे,म्हणून जो कोणी वंदन या शब्दाचा मनोभावे उच्चार करतो आणि कृतीत आणतो त्याला बापू  तार तातच.
Ambdnya Nathsanvidh
[31/05, 08:40] +91 96373 65223: हरी ओम 

*वंदन म्हणजे वंदन.*
*वंदन म्हणजे नमस्कार.*
*वंदन म्हणजे प्रेम.*
*वंदन म्हणजे आपुलकी.*
*वंदन म्हणजे नतमस्तक होणे.* 
*वंदन म्हणजे भक्ती.*
*वंदन म्हणजे शक्ती.*
*वंदन म्हणजे मुक्ती.*
*वंदन म्हणजे सेवा.*
*वंदन म्हणजे मैत्री.*
*वंदन म्हणजे आपुलकी.*
*वंदन म्हणजे कृतज्ञता.*
*वंदन म्हणजे अंबज्ञता.*
*वंदन म्हणजे सामावून जाणे.*
*वंदन म्हणजे सामील होणे.*
*वंदन म्हणजे समजावून घेणे.*
*वंदन म्हणजे शरण जाणे.*
*वंदन म्हणजे शुद्ध विचार.*
*वंदन म्हणजे शुद्ध आचार.*
*वंदन म्हणजे शांती.*
*वंदन म्हणजे स्थिरता.*
*वंदन म्हणजे सन्मार्ग.*
*वंदन म्हणजे क्षमा.*
*वंदन म्हणजे याचना.*
*वंदन म्हणजे जीवन.*
*वंदन म्हणजे राम.*
*वंदन म्हणजे रहीम.*
*वंदन म्हणजे आई.*
*वंदन म्हणजे साई.*
*वंदन म्हणजे माझी अनिरुद्ध माउली.*

     श्रीराम ! अंबज्ञ !! नाथसंविध !!!

               प्रफुल्लसिंह बेटकर
       कोलाड उपासना केंद्र, रोहा, रायगड
मला काही अस विवेचन करायला  जमत नाही.


वंदन म्हणजे  नमस्कार

पण  प्रत्येक नमस्कार वंदन असेलच अस नाही.  अस माझे मत आहे. खूप प्रेमाने पुज्य भावनेने केलेला नमस्कार  म्हणजे वंदन
जी  हेमाडपंतानी शिरडीत गेल्या  गेल्या  बाबांची  घेतलेली  धुळभेट
साईनिवास मध्ये  जे फणसाचे  झाड  आहे.त्या  झाडाला  हेमाडपंंत  बाबांची चरणधुळ  उपरण्यात घेत. ती  ते  फणसाला  घालत असत.
हे पु.मीनावहिनींच्या कडून ऐकल आहे.
केवढी भक्ती !
आकलना पलीकडेच
आपण क्षमा सुगंध प्रार्थना म्हणतो शेवटच वाक्य
मला तुम्हाला माझ्यामुळे  आनंदित  झालेले  बघायचे  आहे.
हेच  ते वंदन !!!
 चण्डिकाकुलाला  तिच्या पुत्राला  आनंद देण्यासाठी मला काय करायला हवा
खर सांगते
पंचशील परीक्षा देण्याने बापु आनंदित होतो.म्हणून मी परीक्षा देते.  हेच आपले वंदन 
🙏🙏🙏
संगीता  लोकेगांवकर
मालाड ( प ) उपासना केंद्र
[31/05, 11:07] +91 96193 40281: होय अगदी बरोबर आपण 1पाऊल पुढे टाकले तर तो आपल्यासाठी पुढची 99 पाऊले सोबत असणार हे विश्वास आपल्या मध्ये असणे खूप महत्वाचे.
[31/05, 11:16] +91 75885 17986: *प्रथम अध्याय* *वंदन*
*जे वदन(चेहरा) बघितल्यानंतर 'तू आणि मी' हा दुराभाव गळून पढतो आणि पुर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने अगदी सहज व नकळतपणे नयनांनी किंवा हात जोडून नमन होते त्या प्रेमपुर्वक नमनालाच 'वंदन' असे म्हणता येईल.*
*ज्या ठिकाणी दिव्यत्वाची प्रचिती येते त्याठिकाणी फक्त कर जुळवून नमस्कारच नाही तर धूळभेट कशी घेतली जाते हे आपण हेमाडपंताच्या प्रथम साईभेटीचे वर्णन वाचतांना बघतो. भाट्यांशी वादविवाद करतांना मानवाच्या जीवनात सद्गुरुंची आवश्यकता नसते असा समज असणारे हेमाडपंत नंतर साईबाबांच्या प्रत्यक्ष दर्शनानंतर त्यांच्या मनाचे नम झाल्यावर साईबाबांच्या रुपात श्रीगणेश,महादेव, सरस्वती व सर्व देव एकवटले आहेत व त्यामुळे ते ग्रंथारंभी सर्व देवतांना म्हणजेच साईनाथांनाच वंदन करतात.* 
*साईसच्चरीताचा हा प्रथम अध्याय सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या 'तू आणि मी मिळून पाही अशक्य असे काहीच नाही' या वचनांची प्रचिती येते कारण या ग्रंथात प्रत्येक अध्यायाची समाप्ती करतांना भक्त हेमाडपंत विरचिते असा उल्लेख करतात आणि असे लिहीण्याचे कारण या ग्रंथाचे कर्तेपण ते स्वतःकडे घेत नाहीत कारण हेमाडपंताना साईनाथांना ठाऊक असलेले त्यांचे आणि साईबाबांचे जन्मजन्मांतरीचे नाते उमगले असावे आणि यातूनच हेमाडपंत आपले उमलेले जीवनपुष्प तुझे असो तुझ्यापाशी मीच होय तुझा या भावनेने अर्पण करतात आणि म्हणूनच ग्रंथारंभी सर्व देवांना वंदन करतांना साईनाथांनाच वंदन करतात.*
[31/05, 13:25] +91 94239 16209: *विद्या देणाराही तुच, विद्या ग्रहणाची बुध्दी देणाराही तुच, आणि त्या बुध्दीला जय मार्गावर नेणाराही तुच.... गुरुब्रर्म्ह गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा: | गुरु साक्षात् परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नमः||*
31/05, 10:16] +91 88306 30425: आताच प्रथम अध्याय वाचून झाला..   दळण दळणारा संत म्हणून ह्या  साईनाथांचा उल्लेख हेमाडपंत करतात..  पण त्या सर्व दळणाची सारी जय्यत तयारी या सद्गुरु ने करून ठेवलेली होती...  मरीची साथ गावात आहे..  सारं गाव जसं रोज जगायचं  तसंच जगतंय ... पण मग यावर तोडगा मात्र सद्गुरू शिवाय कोण काढणार..   तीच माऊली सकाळी उठून एकट्यानं सर्व तयारी करते आणि कार्याला सुरुवात ही करते.. कुठलाही गाजावाजा नाही..   तो त्याचं प्रगट अवतार कार्य असंच बिनबोभाट पणे करत असतो..   कुठंही न मिरवता शांत पणे..   मग सिद्ध होतं ते त्या रोगावरचे औषध अर्थात गव्हाचं पीठ..   ते ही टाकायला तो स्वतः मिरवत नाही..  पण मग शांतत्व मात्र गावाला लाभते..    अर्थातच सर्व शिर्डीकराना..   *कृपा महान तुम सम नाही राजा रंक भेद नही पाई ll*   आपल्या देवाने असंच सगळं आपल्याला भक्ती आणि सेवेचे दळण देऊन ठेवलंय..  आपण मात्र त्या चार जणी सारखं त्याच्या दैवी  कार्यात  ऍक्टिव्ह पार्टीसिपेशन अर्थातच सक्रिय सहभाग घेणं सयुक्तिक असणार हे जाणणे महत्त्वाचं..    अर्थात मी सैनिक वानर साचार (स+ आचार,   आचरणात आणवून  )..    निरंतर अंबज्ञ रोहितसिंह..  नाथसंविध..
[31/05, 10:43] Supriya More Sai Grp: आपण नेहमी आपल्या मना मध्ये दिवसाला लाखो विचार करीत असतो, ह्या लाखो विचारानं मध्ये कधी आपण आपले नातेवाईक, सगे सोयरे, आप्त स्वकीय, इतकेच नव्हे तर आपल्या जर कुणी दुश्मन असतील त्यांचाही विचार करीतच असतो, मग असे हे जे आपले मन आहे ह्यात आपण सद्गुरुंचा विचार कधी आणि किती करतो ??
आपले मन म्हणजे गुरूचे क्षेत्र आहे, जे मन मुळातच *त्या* चे आहे, *त्या* च्या त्या मनात आपण दिवस भरात *त्या* विचार,. *त्या* चे स्मरण किती करतो ??
आपला हा सद्गुरू आपल्याकडे मनाचा एक कोपरा मागतो, पण जे आपले मन मुळातच *त्या* चे आहे, ते अखंड मनच *त्या* ला द्यावे, म्हणजे ह्या मनात *त्या* च्या खेरीज अन्य कसलेही विचार असता कामा नये,
हेच
*मन* 👉🏻 *नमः*
हीच *वंदन* भक्ती होय,

वंदन म्हणजे दोन हात  तिसरे मस्तक .. म्हणजे बिल्व पत्र अर्पण करताना त्या बापूसाईस मी प्रार्थना करते की काया, वाचा, मने मी तुला शरण आले आहे, तरी माझा शारीरिक आर्थिक,मानसिक सांभाळ केवळ तू आणि तूच करू शकतोस. वंदन म्हणजे पूर्ण शारण्य भाव, लोटांगण., अभिवंदन 


अनघा चित्रे, सिंगापूर उपासना केंद्र.

-----------------




*सर्वांना हरि ॐ!*

पहिल्या अध्यायावर चर्चा झाली. प्रत्येकाने आपले विचार मांडले. वंदन प्रश्नाची सर्वांनीच छान उत्तरं लिहिली.  ही सर्व उत्तरं संकलित होऊन आपल्या जवळ राहतील. कधीही वाचता येतील. लवकरच लिंक मिळेल.

--------

*आता थोडेसे सोप्पे प्रश्न सोडवू.*

ओवी पूर्ण करा.

एका शब्दात / एकापेक्षा जास्त शब्दात उत्तर द्या.


१)   फलाशेचा *पूर्णविराम*|
       *काम्यतायागाचे* हेचि
          वर्म |
       करणें  *नित्यनैमित्तिक*
        कर्म |
       *शुद्ध स्वधर्म* या नांव ||
       ओवी पूर्ण करा. 

२)    गोधूम म्हणून बाबांनी जात्यात काय भरडले?
उत्तर:-  *महामारी*

३)   बाबांनी कोणते दळण आरंभिले?
उत्तर:-  *मांडू दळण*

४)  आपल्या कडील कोणत्या उत्सवात बाबा आपल्याला दळताना दिसतात?
उत्तर:-  *रामनवमी*

५)  बाबांची दळताना मान कशी होती?

उत्तर:-   *खाली*

६)  किती बायका धावत आल्या?

उत्तर:-  *चार*

७)  बायका दळताना काय म्हणत होत्या?
उत्तर:-  *बाबांच्या लीला      वर्णन करणारी गीते*

८)  बायकांनी दळल्यामुळे पिठाचा काय झाला?

उत्तर:-  *भरडा*

९)  बाबांनी बायकांना पीठ कोठे नेऊन टाकण्यास सांगितले?

उत्त:-  *शिवेवर*

१०) हया अध्यायात कोणता रस दिसून येतो?    *किंवा*

      साईसच्चरिताची सुरुवात कोणत्या रसाने होते?

उत्तर:-  *अद्भुत रसाने*
           (गहू दळून महामारीला शिरडीत शिरण्यास अटकाव केला.)    


-----------

*हरि ॐ! श्रीराम! अंबज्ञ! नाथसंविध् !*

______

Chitraveera Chabukswar


===============================================




मंगलाचरण :  




02/06, 15:38] +91 90960 65344: एक अजुन सांगतो ही कथा वाचताना मला हे वाटते
की 

बाबा आम्हा भक्तांना मधील वैर देखील दळत आहेत... दोन भक्ता मधील वैर... आम्ही जे इतर श्रद्धावानांनी भांडतो त्यामधून निर्माण होणाऱ्या वाईट गोष्टीदेखील बाबा दळतात आणि कशा दळतात तर मान खाली घालुन.... बाबांना त्याचं वाईट वाटतं ..... आणि तरीही आम्ही अजूनच भांडत राहतो...
आमच्यामुळे बाबांना मान खाली घालावी लागते याच सुद्धा आम्हाला वाईट वाटत नाही

ही कथा आणि हा प्रसंग वाचून तरी आम्ही आमचं इतर श्रद्धावानांचे होणार वैर थांबवायला हवं
[02/06, 20:45] Chitra Chabukswar: हरि ॐ!

*मंगलाचरण*

मंगलाचरण शब्दाची आपण फोड पाहू.
मंगल + चरण
मंगल (पवित्र  / शुभ) होण्यासाठी म्हटले जाणारे पहिले पद.

बाबांनी गहू दळून महामारी शिरडीत शिरु दिली नाही.  हे सारेच अद्भुत होते.  यामुळेच बाबांच्या लीला लिहून ठेवण्याची इच्छा हेमाडपंतांना झाली.  बाबांची अनुमती घेतली. बाबा म्हणाले दप्तर ठेव.  दप्तर ठेवणे म्हणजे नोंदी ठेवणे.  

हेमाडपंतांनी साईसच्चरित ग्रंथाचा बाबांच्या कृपेने शुभारंभ केला.  कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते.  गणपती विघ्नहर्ता, मंगलकारक तसेच बुद्धीची देवता असून अत्यंत प्रेमळ आहे.  हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेणारा प्रेमळ देव!

सुरुवात केलेल्या कार्याची समाप्ती निर्विघ्नपणे व्हावी म्हणून 'मंगलाचरण' करुन इष्ट देवतेचा अनुग्रह प्राप्त करुन घेतात.  मंगलाचरण शब्दाचा आणखी एक अर्थ सगळ्यांना नमस्कार करणे होय.

*सर्व देव नमस्कारम केशवं प्रतिगच्छति*

कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो केशवालाच पोहोचतो.  केशव शवाच्या पलीकडे.  इथे 'शव' या शब्दाचा अर्थ *आकृतीच्या पलीकडे - निर्गुण*.

हेमाडपंतांचे सर्वस्व बाबाच असल्यामुळे त्यांनी प्रत्येक ईश्वरी रुप म्हणजे *माझा साईच* असे मानले.

देवांना वंदन केले तसेच देवतुल्य असणा-या आप्तांना वंदन करायचे ते विसरले नाहीत.

नम्रपणामुळे तसेच लघुत्व धारण केल्यामुळेच मेरुपर्वता एवढे कार्य त्यांच्या हातून घडले.

पोथ्या छापून स्वतः चा सत्कार करुन घेण्यासाठी ते थांबले नाहीत.  ५२ अध्याय लिहून पूर्ण होताच *लेखणी, मस्तक बाबांच्या चरणी अर्पण केले.*

*हरि ॐ! श्रीराम! अंबज्ञ! नाथसंविध् !*

✍️ चित्रावीरा चाबुकस्वार 
       वाशी उपासना केंद्र 
       ०२/०६/२०२०
[02/06, 20:54] +91 75886 46472: जेव्हा बापु 16आक्टोबर 2011ला जळगावला आले होते ऑक्टोबर हिट व बापु स्टेजवर यायच्या आधी आभाळ भरुन आले अनुभवसंकिर्तनाने जे नविन खेड्यापाड्यावरचे भक्त आले होते ते चुळबुळ करु लागले तेव्हा आपले डिएमव्ही सांगु लागले घाबरु नका बापु आहे ना आणि थोड्याच वेळात बापु स्टेजवर आले आणी वार्याच्या मंद,मंद झुळुक वाहु लागल्या व पावसाची मंद सर हळुवारपणे येवुन गेली तेव्हा नविन भक्त म्हणायला लागले हे लोक खरच सांगत होते त्याचा बापु व आता आपला बापुची सत्ता पंचमहाभुतावर खरच आहे म्हणजे आपला बापु हा सर्वांना त्याच्याकडे कसा आकर्षुन घेतो जसा गोकुळीचा कृष्ण  अंबज्ञ
[02/06, 21:21] +91 75886 46472: मंगल=शुभ चरण=पद सुरुवात केलेले कार्य निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी आपल्या ईष्टदेवतेची केलेली स्तुती व साईस्तचरित्रात हेमाडपंतांना तर सर्व देवताच आपल्या ईष्टदेवता वाटतात सर्वांना एवढंच नाही तर श्रोत्यांनाही ते वंदन करतात।मंगलाचरण म्हणजे कोणतेही कार्य करण्याआधी केलेली परमेश्वराची स्तुती
[02/06, 21:41] +91 77690 77477: कोणत्याही कार्यारंभी नमन अथवा मंगलाचरण करण्याची भारतीय परंपरा प्राचीन आहे. हेमंडपंतांनी हीच परंपरा मोठया आवडीने जतन केलेली दिसते. मंगलाचरणात गणेश, सरस्वती, माता पिता आणि गुरू यांना ते मनोभावे नमन करतात.
साधारणतः कार्याची सफल इष्टापूर्ती व्हावी कोणतेही विघ्न येऊ नये अशा हेतूने ग्रंथकार गणेशाचे, कुलदेवतेचे, सरस्वतीचे, गुरुचे वंदन करतात. आपले ग्रंथलेखन हे एक विशिष्ट व उदात्त हेतूने आहे हे लक्षात घेऊन ते निर्विघ्नपणे पार पडावे यासाठीच हेमंडपंतांनी मंगलाचरण केले आहे. 
मंगलाचरण तीन प्रकारे केले जाते 1) वस्तुनिर्देश रूप 2) नमस्कार रूप 3) आशीर्वाद रूप 
ईश्वरी सत्तेचे रूप व्यक्त करणे, गुणगौरव करणे, गुणवर्णन करणं याला वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण म्हणतात 
ईश्वराचे नाव घेऊन त्यास नमस्कार करणे यास नमस्कार रूप मंगलाचरण म्हणतात 
आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून केलेली प्रार्थना म्हणजे आशीर्वाद रूप मंगलाचरण 
हेमंडपंतांनी केलेल्या मंगलाचरणात या तिन्ही प्रकारांचा समावेश आहे.
गणेश व शारदा वंदन ग्रंथारंभी करणे ही प्राचीन परंपरा आहे. वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ या संतामध्ये दिसून येते. तीच परंपरा हेमंडपंतांनी पुढे चालविली आहे. 

🙏🏻अंबज्ञ नाथसंविध्🙏
राजीवसिंह वैद्य 
कोथरूड, पुणे
[02/06, 21:42] +91 99671 69091: माहामारी सारख्या अमंगलला रोखण्यासाठी, बाबांनी गहू दळणयाचे आणि वेशीवर टाकुन अमंगलला रोखण्यासाठी केलेलं आचरण म्हणजे मंगल-अचरण
[02/06, 22:46] +91 90960 65344: मंगलाचरण या शब्दाचा संस्कृत विग्रह 
मंगल+ आचरण असा असावा असे वाटते

साई चरित्र हे गुरु आणि शिष्य यांचे आचरण आहे असं आपण बापूंकडून अनेक वेळा ऐकले आहे त्याच प्रमाणे या कथेमधे बाबा स्वतःच्या आचरणातून एक गोष्टी दाखवून देतात बाबा जी घटना इथे निर्माण करतात त्यामध्ये अमंगलाचे हरण करतात ( मंगल भवन अमंगल हारी) म्हणजेच महामारी पासून शिर्डीचे संरक्षण बाबा करतात

  म्हणूनही कदाचित या अध्यायाचे नाव मंगलाचरण असावे
[02/06, 23:19] +91 88306 30425: मंगल चरण असा शब्द नसून मंगलाचरण असा शब्द आहे  अर्थातच मंगल आचरण असा त्याचा सरल अर्थ..   अंबज्ञ
[02/06, 23:24] +91 88306 30425: आता अजून एक गोष्ट लक्षात आणा..   कुठलाही इतर ग्रंथ घ्या..  अगदी आपले रामरसायन..  मातृवात्सल्य विंदानम किंवा उपनिषद..   त्यात सुरुवात मंगलाचरण यानेच होते..  आणि मग अध्याय पुढं सुरु होतात..   पण साईसच्चरितामध्ये पहिल्या अध्यायास मंगलाचरण म्हटलं आहे..     नक्कीच आगळे वेगळे पण आहे..   काय असेल करा विचार..   आणि मांडा..    बापू उचित प्रश्न टाकतो पंचशील ला.    आपण त्याचा उचित ट्रॅक पकडायला हवा फक्त...  अंबज्ञ
[03/06, 00:46] +91 88788 22244: मंगलाचरण- मंगल आचरण|

जे केल्याने भक्ताचे जीवन मंगलमय होते ते आचरण म्हणजे मंगलाचरण|
जे केल्याने ईष्टप्राप्ती होते आणि अनिष्टनिवृत्ती होते मंगलाचरण|
जे सदा सर्वदा लाभदायक आहे ते मंगलाचरण|
ज्याच्या योगे सद्गुरुचरणी निरंतर स्थिर होण्याचे भाग्य प्राप्त होते ते मंगलाचरण|
ज्याच्या योगे अखंड सद्गुरुकृपा प्राप्त होते ते मंगलाचरण|
जे माझ्या सद्गुरुला आवडते ते मंगलाचरण|
ज्याच्या योगे सद्गुरु प्रसन्न होतो ते मंगलाचरण|
ज्याच्या योगे सद्गगुरुला मी त्याचा वाटतो व कायम वाटत राहतो (भक्त म्हणून) ते मंगलाचरण|

इथे बापूंचे प्रवचन आपल्याला आठवत असेल|
स्तुतीप्रार्थना|
प्रत्येक प्रार्थना ही स्तुतीप्रार्थनाच असते|
सर्वात आधी त्या देवाची स्तुती केली जाते|
उदा. देवा तू दीनदयाळ आहेस|
देवातू शरणागतवत्सल आहेस|
म्हणजे जे गुण वर्णन केले आहे ते सर्व गुण तुझ्याजवळ आहेतच|
आणि मग देवाला जे काही मागायच ते मागितल जात|
मला जे हव आहे ते तुझ्याकडे आहेच हा विश्वास प्रथम व्यक्त करावा लागतो|
हेमाडपंत जे सुरुवातीला जे वंदन सर्व देवांना करतात ती त्यांनी केलेली स्तुतीच आहे|
देवाचे केलेले स्तुतीवंदन हे आपल्या जीवनातील सर्व प्रारब्धाची परिसमाप्ती करणारे अत्यंत सोपे आणि परिणामकारक साधन आहे|
आणि हेच भक्ताचे मंगल करणारे मंगलाचरण आहे|
देवाला अजून दुसर्या कशाचीही अपेक्षा नसते|
मंगलाचरणाचे प्रयोजन काय???
ते पुढे हेमाडपंत वर्णन करतात|
भवभयकृंतन
साईपदासक्ती
स्थैर्यप्राप्ती
नवविधाभक्ती प्राप्ती
संसारनिवृत्ती
आनंदवृत्ती
निर्विण्णमनप्राप्ती
गुरुकथाश्रवणछंद
फलाशेचा पूर्णविराम
शुद्ध स्वधर्माचरण

"हा गुरुकथाश्रवणछंद|लागला मज झालो दंग| *स्वयेही करावे कथाप्रबंध|* अनुभवसिद्ध वाटले||१०३......

हेमाडपंतांना मंगलाचरण केल्यामुळे गुरुकथाश्रवणछंद जडला|गुरुकथाश्रवणछंदामुळे गुरुच्या कथांचा प्रबंध ( documentation of a sai Katha n leelas) करावा असे वाटले|आणि यातूनच पुढे श्रीसाईसच्चरित हा ग्रंथ जन्माला आला|
म्हणजेच काय तर हेमाडपंतांनी विरचित केलेल्या श्रीसाईसच्चरिताचे बीज त्यानी अध्यायाच्या सुरुवातीला केलेल्या मंगलाचरणातच आहे|

म्हणूनच हा संपूर्ण १ला अध्याय हे मंगलाचरण आहे|

अंबज्ञ नाथसंविध्
[03/06, 01:22] Mohini Kurhekar: मंगल म्हणजे परमपवित्र.व असा फक्त   परमात्माच असतो.व त्याची आई मंगला.मंगलाचरण म्हणजे त्या मंगलाचे आचरण.
गहू दळण्याच्या कथेत साईबाबांचे आचरण न्याहाळून  त्या आचरणाला भक्तांनी प्रतिसाद दिल्यामुळे बाबांनी त्या भक्तांचा जीवनविकास कसा केला हे पाहायला मिळते.
परमात्मा स्वतःच्या आचरणातून व krutitun उत्तम संसार व उत्तम भक्ती कशी करावयाची ते दाखवून देतो.
आपण श्रद्धावान एवढे भाग्यशाली आहोत की आपल्या डोळ्यांनी आपण आपल्या सद्गुरुंना आदर्श संसार व उत्तम भक्ती करताना पाहात आहोत.
आपल्या Dad नी  आपल्याला त्यांच्या आचरणातूनच घडवले आहे.
[03/06, 01:34] +91 96896 89353: Kharay..... Bapu-Nandaai aani Dada ya parmatma trayeenkadun jevadhe shikal tevdhe kamich ahe...
[03/06, 01:53] +91 96896 89353: 🙏🏻मंगलाचरण हे केवळ कार्यारंभच नाही तर कार्यसिद्धी व कार्यसमाप्तीही  निर्विघ्नपणे व्हावी आणि श्रोत्यांना योग्य ती फलश्रृती लाभावी यासाठी केलेली प्रार्थना आहे!!!
[03/06, 06:56] Chitra Chabukswar: आपण सर्व विद्यार्थी आहोत. कोणालाही संपूर्ण साईसच्चरित कळलेले नाही.  परंतु आपल्या सर्वांचा प्रयास आहे बाबांच्या लीला जाणून घेणे.

मंगल + चरण  ही फोड एका एम.ए. (संस्कृत) बापूभक्तानेच सांगितली आहे.  ही एक फोड व मंगल + आचरण ही दुसरी फोड असू शकते.  मराठी भाषा अतिशय समृद्ध आहे. 

काही चुकले असल्यास क्षमस्व!

 श्रीराम! अंबज्ञ! नाथसंविध् !
[03/06, 06:56] Chitra Chabukswar: *मंगलाचरण*

*मंगल + आचरण*

भक्तीमार्गावर पाऊल टाकल्या नंतर प्रत्येकाचे आचरण मंगल हवे असे वाटते.  किंवा मी तर असे म्हणेन त्याच्याच इच्छेने भक्तीमार्गावर पडणारे माझे पहिले पाऊल माझ्या जीवनातील अमंगल नामस्मरण रुपी साबणाने हळूहळू दूर करते. 

विसोबा खेचर यांनी ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्या भावंडांना अतिशय त्रास दिला.  तरीही योग्य वेळ येताच त्यांच्यावर कृपा झाली व माऊलींनी त्यांना संत नामदेवांचे गुरु केले.

आपल्या हातूनही कळत नकळत अनेक चुका होतात.  पण बापू म्हणतात, *"So what? तरीही मी तुम्हांला कधीच टाकणार नाही."*

आपले बापू, आई, मामा, समीरदादा यांचे आचरण आपण न्याहाळत असतो. तसे करायचा प्रयास करतोही. आपल्याला सा-या गोष्टी लगेच जमतील असे नाही. पण *बनता बनता बनेल.* नक्कीच १०८%

*तो आपल्या चुकांकडे नाही तर आपल्या प्रयासांकडे पाहतो*.   

महाधर्मवर्मन डाॅ. योगिंद्रसिंह जोशी व डाॅ. विशाखावीरा जोशी यांचे लिखाण वाचून आपल्यालाही असे छान लिहिता यावे असे वाटते व प्रयासा अंती येईलही.   *त्याचा सर्वांना समान आशीर्वाद आहे.*  कारण...

*राजा रंक भेद नहीं पाई*

ग्रुप मधील सर्वच सच्चे बापू भक्त तसेच हुशार आहेत.  आणखी छान छान वाचायला नक्कीच आवडेल.  प्रत्येकाची विचारधारा जरी वेगळी असली तरी ती जाऊन *अनिरुद्ध प्रेमसागरालाच* मिळणार आहे व तिथेच एकरुप होणार आहे.

*हरि ॐ! श्रीराम! अंबज्ञ! नाथसंविध्! नाथसंविध्! नाथसंविध्!*

✍️  चित्रावीरा चाबुकस्वार 
       वाशी उपासना केंद्र 
       03/06/2020
[03/06, 08:24] +91 75069 19032: ग्रंथ वाचून श्रद्धावानाकडून त्याच्या आचरणात उचित बदल होऊन त्याचे मंगल व्हावे हाच लेखकाचा उद्देश असतो.त्यासाठी लेखक प्रथम अध्यायात प्रार्थना करतात. म्हणून त्याला मंगलाचरण म्हटले असावे.
-अजिता कुळकर्णी
[03/06, 09:24] +91 90960 65344: पहिल्या अध्यायाबद्दल अजुन एक आठवतंय ----केव्हातरी एकदा बापु  कृष्णाची चक्राकार गति समजावत होते तेव्हा बोललेले

१) --जाते गोल फिरवणे चक्राकार गति सुदर्शन चक्र हे जिथे फिरते तिथे विघ्नांचे निर्दाळण होते जसे महामारीच्या विघ्नाचे झाले 

२)-- हेमाडपंत पंतांना चक्राकार गतिचा अर्थ या अध्यायात ठसला ----
१ ला अध्याय जातं गोल फिरवतात ---  हेमाडपंतांची ईच्छा मला गुरुचरित्राचा अनुग्रह द्यावा मी बाबांकडे ईतकी वर्ष येतोय ("मी बाबांकडे येतोय" हा पण अहंकारच ) तर ४० व्यात बाबाच साईनिवास मधे येतात (तु काय माझ्याकडे येतोस मीच तुझ्याकडे येत असतो) ----  ती देशमुखीण बाई ची कथा तु काहीच करु नकोस फक्त अनन्य पणे बघ हाच अनुग्रह देतात ---
नंतर ३२ वा अध्याय ४ जण जंगलात परमात्म्याला शोधत फिरतात पण खरं तर परमात्माच वणजारी बनुन या चौघांच्या मागे फिरतोय ---


bottom line 
मी त्याच्या मागे धावतो तेच ते चक्राकार आहे .... माझे धावणे  सरळ रस्त्यावर ➡️➡️धावल्या सारखे नाहीये तर ते गोल गोल आहे 🔄🔘

*मी त्याच्या मागे धावतो-मग थकतो-मग बसतो-मग मागे येऊन तोच उभा राहतो म्हणजे आम्ही गोल गोल फिरतोय*
👇🏻👇🏻

*कासावीस झालो पाठी धावताना। जाळुनी मजला शुद्ध करी॥*
*पिपा म्हणे मागे पाहता उमगलो। बापु धावे माझ्या पाठी पाठी ॥*

हेच ते सर्कल / circle 
🔘🔄
म्हणुनच जो साईचरित्राचा उगम तेच मुख (शेवटच्या practicle मधे येत "ईथेच हेमाडपंतांची नदी साईसागरात विलिन झाली")
[03/06, 10:01] +65 9019 3751: मंगला चरण चे मला कळलेले 3 अर्थ.. 
1.मंगल +चरण.. ज्याचे चरण  अतिशय मंगल  आहेत  असा जो.साई बाबांचे चरण अतिशय मंगल  आहेत. म्हणून त्यांना नमस्कार करून हा ग्रंथ प्रयोजन केला आहे.  
2.मंगल +आचरण.. शुद्ध आचरण. 
बापूनी सांगितल्या प्रमाणे साई चरित्र हे गुरु -शिष्याचे शुद्ध आचरण कसे असावे हे सांगणारे चरित्र  आहे 
3.मंगला चरण.. ह्यात चरण म्हणजे भाग असाही  अर्थ  होतो. 
हेमाडपंत सांगतात हा  ग्रंथाचा  भाग अतिशय मंगल म्हणजे पवित्र  आहे. 
कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात ही मंगल कलश ठेवूनच  करतात. त्यामुळे कार्य निर्विघ्न पणे  पार पडते. तसेच येथे  हेमाडपंत यांनी हा मंगल  कलश  ठेवला आहे  ज्यामुळे सर्व  अध्याय अतिशय सुरेख निर्विघ्न पणे लिहले जावेत. त्यासाठी ते गणेश, सरस्वती, माता , पिता ह्यांचे आशीर्वाद घेतात. व त्यामुळे च आपणास अतिशय सुंदर असे हे  चरित्र लाभले आहे. 
अंबज्ञ, 

अनघा चित्रे, सिंगापूर उपासना केंद्र.
[03/06, 10:07] Supriya More Sai Grp: सुंदरकांड संपताना, चतुर्भुज श्रीराम, आता धनुष्य बाण न घेता, थेट *सुदर्शन चक्र* घेतलेले आहेत, 
विघ्नांचे निर्दाळण,
महामारी चे निर्दाळण
[03/06, 10:08] +91 88788 22244: Sukh ani dukh navache2 kutre ahet asa samja...
Donhi kutryancha ek swabhavvishesh bapunni sangitla ahe...to asa...

Sukh navachya kutryachya mage apan dhavayla laglo ki te aplyapasun durdur jayla lagte ani dukh navache kuthe pathimagun dhavar yeun aplyala pakadte...

Yaulat dukh navachya kutryavhya mage apan dhavayla laglo tar te kutre aplyapasun durdur jayla lagtw ani sukh navache kutre pathimagun dhavat yeun aple paay chatu lagte...
Mhanunach kadachit kuntine shrikrushnala *mala kayam dukh dya mhanje mala tuzi kayam athavan yeil ani tuze naamsmaran maxyakadun hot rahil* ase magitle...

Khup mahatvacha siddhant bapunni yamadhye ayala sangitla ahe...



Ambadnya naathsamvidh


[02/06, 18:46] +91 93244 57607: The First Adhyay is Regarding Grinding wheat on stone Rite ..to ward off Disease. when Hemadpant saw this inconceivable incident he  thought of writing this Holy Granth which is Sai personified .Hemadpanth paid obeisance to All Gods Godesses in the form of Sai as for him Sai  .is the ultimate all in all He bows to Sai Charan to start this Mangal Act of writing his charitra which he is just a chosen one the actual writer is Sai himself.Thus he prostrated to everyone including the readers .
[02/06, 18:46] +91 93244 57607: Nikita veera Joshi Surat
[02/06, 21:06] Chitra Chabukswar: हरि ॐ!




*मंगलाचरण*



मंगलाचरण शब्दाची आपण फोड पाहू.

मंगल + चरण

मंगल (पवित्र  / शुभ) होण्यासाठी म्हटले जाणारे पहिले पद.

बाबांनी गहू दळून महामारी शिरडीत शिरु दिली नाही.  हे सारेच अद्भुत होते.  यामुळेच बाबांच्या लीला लिहून ठेवण्याची इच्छा हेमाडपंतांना झाली.  बाबांची अनुमती घेतली. बाबा म्हणाले दप्तर ठेव.  दप्तर ठेवणे म्हणजे नोंदी ठेवणे.  

हेमाडपंतांनी साईसच्चरित ग्रंथाचा बाबांच्या कृपेने शुभारंभ केला.  कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते.  गणपती विघ्नहर्ता, मंगलकारक तसेच बुद्धीची देवता असून अत्यंत प्रेमळ आहे.  हाती घेतलेले कार्य पूर्णत्वास नेणारा प्रेमळ देव!

सुरुवात केलेल्या कार्याची समाप्ती निर्विघ्नपणे व्हावी म्हणून 'मंगलाचरण' करुन इष्ट देवतेचा अनुग्रह प्राप्त करुन घेतात.  मंगलाचरण शब्दाचा आणखी एक अर्थ सगळ्यांना नमस्कार करणे होय.

*सर्व देव नमस्कारम केशवं प्रतिगच्छति*

कोणत्याही देवाला नमस्कार केला तरी तो केशवालाच पोहोचतो.  केशव शवाच्या पलीकडे.  इथे 'शव' या शब्दाचा अर्थ *आकृतीच्या पलीकडे - निर्गुण*.

हेमाडपंतांचे सर्वस्व बाबाच असल्यामुळे त्यांनी प्रत्येक ईश्वरी रुप म्हणजे *माझा साईच* असे मानले.

देवांना वंदन केले तसेच देवतुल्य असणा-या आप्तांना वंदन करायचे ते विसरले नाहीत.

नम्रपणामुळे तसेच लघुत्व धारण केल्यामुळेच मेरुपर्वता एवढे कार्य त्यांच्या हातून घडले.

पोथ्या छापून स्वतः चा सत्कार करुन घेण्यासाठी ते थांबले नाहीत.  ५२ अध्याय लिहून पूर्ण होताच *लेखणी, मस्तक बाबांच्या चरणी अर्पण केले.*

*हरि ॐ! श्रीराम! अंबज्ञ! नाथसंविध् !*

✍️ चित्रावीरा चाबुकस्वार 
       वाशी उपासना केंद्र 
       ०२/०६/२०२०

[02/06, 22:25] +91 99670 84432: Ambdnya🙏.Shree Hemadpatani ya Shree sai satcharitra chi survat Attha shri sai satcharitra ya Mangal vachak navane survat keli aahe.Aattha ani Mangal ye doni shabda ya Pratham adyayachya survatila aalele aahet. Pratek karyachi survay apan Shri Ganeshachya Mangal vachak namsmarane karto. Ya thikani Om ani Attah shri Ganesahyanamh ! Shree saraswatyai namah ! Shree Gurubhyo Namh! Shree Kuldevtay namh ! Shree Sitaramchandray Namh! Shrre sadguru sai nathay namh! He jari 5 nave Vegali asli tari Hemadpantancha bhav matra Aniruddhagatine purnpane Sai Babanchya madhe ch Ekrup zalela aahe.Tyanchya ya Mangalcharnamadhe Manache Namh madhe Rupatntra zalele aahe. Purna pane tyanche ya Mangalacharnamdhe shrayanbhav Nirman zalela aahe. Tasech ya Mangalacharant Riddhi ani siddhi ya jashya Gaeshachya bajula Aahet tyapramane te Yache Rupantar  Shraadha ani saburi madhe karit aahe.🙏🙏🙏Nathsavidh.
[03/06, 00:04] +91 96379 20337: हरी ओम...

●हेमाडपंथानी साईसच्चरिताची सुरुवात *अथ्*  शब्दाने केली आहे. अथ् शब्द शास्त्रानुसार मंगलवाचक आहे.
● त्यानंतर त्यांनी गणपती, सरस्वती, गुरुमहाराज, सीता राम आणि साई बाबांना  नमन केले आहे. इथे त्यांचा निरहंकारी शारण्यभाव दिसून येतो.
●साई चरित्राची पहिली आणि दुसरी ओवीच आपल्याला मंगलाचरण का करावे हे दर्शविते.

*प्रथम कार्यारंभस्थिती । व्हावी निर्विघ्न परिसमाप्ती । इष्टदेवत्तानुग्रहप्राप्ती । शिष्ट करिती मंगलें ।।१।।*
*मंगलाचरणाचें कारण । सर्व विघ्नांचे निवारण । इष्टार्थसिद्धी प्रयोजन । अभिवंदन सकलांचें ।।२।।*

मंगलाचरण म्हणजे सगळ्यांना (देवांना, ऋषींना व वडीलधाऱ्यांना) नमस्कार करणे. ते करण्याचा हेतू सर्व विघ्नांचे निवारण व इच्छित ध्येयाची सिद्धी प्राप्त करून घेणे. कुठल्याही कार्याला सुरवात करताना ते कार्य निर्विघ्नपणे सुखरूप पार पडावे यासाठी इष्टदेवतांचे स्मरण करतात. त्यासाठी हेमाडपंथ कार्य निर्विघ्न पार पाडण्यासाठी विघ्नहर्ता गणपती ला आवाहन करतात, लिखाणासाठी विद्या मिळावी यासाठी सरस्वतीला आवाहन करतात अशाप्रकारे सर्व देवता , गुरू , कुलदैवत यांना नमस्कार करून शेवटी ते सर्वव्यापी साई ला नमन करतात आणि माझ्यासाठी माझे सर्व देव माझ्या साई मधेच आहेत असे लिहितात. कुणालाही नमस्कार केला तर तो साईंना पोहचतो हा त्यांचा भाव.
●त्यानंतर साई चरणी लोटांगण घालून, सर्व अहंकार त्यांच्या चरणी वाहून साई सच्चरीत लिहायला सुरुवात करतात.
●अशाप्रकारे सर्व आशीर्वाद मिळवून आपण हाथी घेतलेले कार्य सुफळ संपूर्ण होईल अशी स्वतःला ते खात्री देतात.
●सर्वांचे कृपाहस्त शिरी असल्यावर सारे मंगलच होणार, आणि ते सोबत राहून सर्व कार्य करवून घेणार हा भाव त्यातून दिसतो आणि त्यामुळे या अध्यायाला हेमाडपंतांनी *मंगलाचरण* असे नाव दिले..




अंबज्ञ नाथसंविध

[03/06, 00:27] +91 91379 38584: हरी ओम, 
जे बापुंनी सुचविले ते लिहिण्याचा प्रयास केला आहे जे काही  अधिक उणे असेल ते बाप्पाच्या चरणी समर्पित 
प्रथम अध्यायी मंगला चरण करण्याचे कारण हेमाडपंत सुरुवातीला म्हणतात ,
मंगला चरणांचे कारण , सर्व विघ्नांचे निवारण , इष्टार्थसिद्ध प्रयोजन , आणि सर्वांचे अभिवंदन 
★मंगला चरण या शब्दाचा शब्दश: अर्थ घेतला तर वंदन , अथवा सर्व वरिष्ठ देव ,सद्गुरू यांना नमस्कर , आपण कुठल्याही कार्याची सुरुवात सर्व देवतांना वंदन करूनच करतो , म्हणजे हाती घेतलेल्या करण्यात अडचणी, संकटे ,आरिष्टे येणार नाहीत ती दूरच राहातील . 
 ★" मंगल + चरण "
पवित्र काळ " मंगलाचरण  यातील मंगल म्हणजे पवित्र आणि चरण म्हणजे काळ 
‌★येथून पुढे पवित्र काळाची  सुरुवात  झाली असा अर्थ आपण घेऊ शकतो ,कारण जेथुन साईनाथांच्या  कथांचा संग्रह ग्रंथ रूपाने एकत्रीत झाला तेथुन अर्थातच अत्यंत पवित्र काळाची सुरुवात झालीच होती . 
‌मंगलाचरण 
आणखीन एक वेगळ्या दृष्टीने पहिले तर मंगल आणि आचरण 
म्हणजे , जे काही आहे ते मंगलच यात आचरणात आणले आहे , हेमंडपंतांनी ते आचरणात आणले आणि अद्वितीय असा हा ग्रंथ आपल्याला आज सहज प्राप्त झाला, म्हणजेच काय , भागीरथाने स्वर्गात जाऊन गंगा मातेला वसुंधरेवर आणले आणि आता आपल्याला त्यात फक्त डुबकी मारायची आहे ,  बाबांच्या कथांनीं मंगल स्नान करायचे आहे ,स्नानाने मानला मंगल, पवित्र  करायचे , आणि कथा वाचन केल्या नंतर त्या आपल्याला आपल्या आयुष्यात आचरणात आणायच्या आहेत , कश्या आणायच्या याचा विचार अर्थातच बाप्पा वर सोडायला हवा ते सर्व नाथसंविधच तो घडवतो ; असे म्हणायचे कारण म्हणजे आपण त्यांस वंदन केले असताना त्यांस पूर्ण पणे शारण गेलो आहोत, म्हणजे तो आपले काय करायचे हे नक्कीच जाणतोय 
 आपल्याला आचरणात आणायचे ते म्हणजे फक्त त्याला प्रेमाने शरण जायचे आहे,  हेच उत्तम आचरण , हेमाडपंत प्रथम अध्यायात हेच करताना आपल्याला दिसतात , हेमंडपंत बाबांस म्हणतात तुम्हीच भव नदीचे तारू , आम्ही त्यातील उतारू , पैल पारू दाविजे , अर्थातच हेमाडपंतांचे पूर्ण शारण्य ,  त्यांनी सर्वस्वी साई नाथांना सर्व सोपवले आणि त्याच्या नौकेत आता ते स्वस्थ होऊन प्रवास करणार आहेत , हेच आपण ही आचरणात आणले म्हणजे सर्वच मंगल घडणार आहे ,
ग्रंथ अत्यंत प्रेमाने वाचणे हे सुद्धा मंगल आचरणच .
साई नाथांच्याच आज्ञेने हेमाडपंत मंगलाचरणाने ग्रंथाची सुरुवात करतात , म्हणुन हे आणखीन एक मंगल आचरण हेमाडपंत करत आहेत , सर्व काही त्याच्या इच्छेने ...
★म्हणजेच नवविधा भक्ती मधील ★{स्मरण भक्ती }
आणि★ {वंदन भक्ती } येथे घडत आहे 
★ {शारण्य ,दास्य- भक्ती}
याचा त्रिवेणी संगम आपल्याला या मंगल अध्यायात अनुभवयास येतो मात्र,
या तिन्ही प्रकारच्या भक्ती एकत्र घडत आहेत , असे वर वर दिसत असले तरी नवविधा भक्ती पहिल्याच अध्यायात घडत आहेत हे ही आपल्याला जाणवते , प्रथम अध्यायातच नवविधा भक्ती घडणे हे अतिशय अद्भुत आहे , 
म्हणूच या अध्यायास मंगलाचरण असे म्हंटले असावे 
अम्बज्ञ ज्योतिवीरा देशमुख
[03/06, 08:42] +91 98236 37835: Mangalacharan
 Man -- gala (vikar) = Charan.. याचाच अर्थ मनातूनी वाईट असणारे  विकार गाळल्या नंतर च आपण त्याच्या चरणा पर्यंत पोहचू शकतो. जेव्हा आपण  प्रथमच नामस्मरण सुरू करतो..तेव्हा विकार प्रबळ होतात आपल्याला चांगल्या मार्गाकडे 
जा न्याकरिता प्रतिबंध करतात,पण त्यातून सुटका करून घेणे महत्वाचे ठरते..साई म्हणतात..म्हणजेच आपले बापू पण म्हणतात ते सर्व विकार माझ्या चरणी अर्पण करा..मग तुमचे मंगल होईल आणि मगच तुमचा चरण मार्गाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू होईल..असा मला मंगलाचरण  भावलेला अर्थ.. Ambdnya Nathsanvidh
[03/06, 10:15] +91 81808 25000: प्रतिभा वीरा गणोरकर बीड केद्र
[03/06, 10:15] +91 81808 25000: 🙏हरी ओम🙏                               
        .                                      
     
मंगलचरण।
कोणतेही कार्य निरविघ्न पुर्ण करण्यासाठी  ईष्टदेवतेची स्तुती केली जाते ते मंगलचरण ..
हेमाडपंतानी प्रथम चरणातच म्हणत
मंगलचरणांचे कारण।
सर्व विघ्नांचे निवारण।
ईष्टार्थ सिद्धी प्रयोजन।
तन,मन,धन सर्व अर्पण केले तरच विघ्नांचे निवारण होते असे नसून भक्तांच्या मनात सर्मपणाचा भाव निर्माण झाला पाहिजे. त्या मुळे अहमचा नाश होतो. माझ्यातला मी गेल्यावर प्रेम व भक्ती निर्माण होते. नामस्मरणात चित्त शुद्ध होते.
हेमाडपंतानी  हेच म्हणून
हा साई गजानन गणपती।
हा साईच घेऊन परशु हाती।
करोती विध्नविच्छिती।
संसारबंधन तुटण्या  साठी साई चिंतन करावे. तन,मन,धन सर्व भावे सद्गुरू चरणीअर्पण करून अखंड आयुष्य वेचावे गुरु सेवेसाठी गुरू नाम गुरुसहवास,गुरु कृपा आणि गुरूचरण पायस गुरूमंत्र आणि गुरु सहवास हेमहतप्रयत्नाने प्राप्त होते. सद्गुरू अनिरुद्ध बापू सद्धा रोजच्या उपासनेत श्रद्धा वाना कडुन हैच करून घेतात.
[03/06, 11:10] +91 75885 17986: सद्गुरुंना अभिप्रेत असलेले *पावित्र्य हेच प्रमाण* हे ज्याला मान्य असते त्याला तसेच ज्याचे आचरण मंगल म्हणजेच सत्य प्रेम व आनंद या त्रिसुत्रीने बद्ध असते अशा हेमाडपंतासारख्या अधिकारी पुरुषासच सद्गुरू ग्रंथलेखन करण्याची अनुमती देतात व त्याच्याकरवी *मंगलाचरण* घडवून आणतात.
✍🏻 बिपीनसिंंह अमृतकर, धुळे
[03/06, 12:24] +91 96193 40281: मंगला चरण 🙏🙏
हेमाडपंत सुरवातीलाच लिहितात 
मंगला चरणाचे कारण।
सर्व विघ्नानचे निवारण।
इष्टार्थ सिद्धी प्रयोजन।
अभिवंदन सकलांचे।।
म्हणजे च मला उमगलेला अर्थ - आपण कोणत्याही कामाची सुरुवात ही गणेश पूजनाने करतो तसेच सर्व इष्ट देवता ग्राम देवता कुलस्वामिनी इतर गुरुजन सगळ्यांना  नमस्कार करून त्यांना प्रार्थना करतो सर्व मंगल होऊ दे. त्या प्रमाणे हेमाडपंत ही साईना सर्व देव मानून त्यांचे मंगल चरण करतात त्यांना नमस्कार करून ग्रंथ लिहिन्यास सुरवात करतात. ज्या प्रमाणे सर्व देव नमस्कारम केशवं प्रतिगछती- सर्व देवांना केलेला नमस्कार हा शेवटी कृष्णा ला /विष्णू ला/ सद्गुरूच्या पाशी च जातो ह्या उक्तीप्रमाणे त्यांनी मंगल चरण केले. 
अंबज्ञ नाथसंविध- 🙏🙏निलमवीरा नाईक.
[03/06, 12:31] +91 96193 40281: दुसरा अर्थ मंगल आचरण. जे सध्या बापू सगळ्यांनकडून नित्य उपासना द्वारे करून घेत आहेत ज्या द्वारे  सर्वां कडून मंगल चरण होत आहे
[03/06, 12:32] +91 98694 36259: हरि ॐ
या आधी भक्तांनी मंगलाचरण , पावित्र्य  हेच प्रमाण खूपच  काही शिकायला मिळाले
 जे जे मंगल  ते ते पवित्र  
प्रथम वंदन गजाननाला केले आहे त्याला मंगलाकृती गजमुख म्हटल आहे.
पावित्र्याची मुर्ती , मंगलाची मुर्ती , मगलाची आकृती , तो हा गणपती
हेमाडपंताचे मन अंतर्बाह्य साईप्रेमाने पुर्ण भरुन गेले आहे.अंतर्बाह्य सर्व  मंगल मंगल आहे 
तेथे आपवित्र राहुच शकत नाही. हेमाडपंताचे मन साईप्रेमाने दुथडी भरुन वाहत आहे.
हा साईप्रेमाचा  खजिना माझा एकट्याचा  नाही  तो सर्वांना भरभरुन वाटला पाहिजे.ही अत्यंत सुंदर महन्मंगल  भावना येथे  दिसून  येते.सर्व देव  देवता  बरोबरच आपली जन्मदात्री तिच्या  पश्चात  सांभाळणार्या काकुलाही ते विसरले नाहीत
परशुरामाला( बापुना) वंदन केले आहे.
कुरंवडावे पंचप्राण  तैसेही  हस्तांही चरण संवाहन
चित्ते अखंड साईंचे चिंतन 
तन मन धन सर्व भावे सद्गुरु चरणी समर्पावे.
आशी सर्व नवविधाभक्तीची  लक्षणे एकत्र पहायला मिळाली
अद्भूत रसाने नटलेली  साईप्रेमाच्या नवरंगानी रेखाटलेली ( रांगोळी  ) आकृती  म्हणजे  मंगलाचरण.
🙏🙏🙏

संगीतावीरा लोकेगांवकर 
मालाड (प)  उपासना केंद्र


----------------------------------

गुरू 

[04/06, 10:48] +91 98199 35604: हरीओम

एकच नाम - गुरु नाम
एकच धाम - गुरु चरण
एकच काम- गुरु सेवा
एकच धयान - गुरु वाक्य

Ambadnya Nathsamvidh
[04/06, 15:46] +91 75886 46472: ज्यांना देव भेटला ते संत व ज्यांना बापु भेटला ते भाग्यंवंत।आपण सर्व बापुभक्त भाग्यवंत आहोत ज्या गुरुमुळेआम्हाला साई कळतोय, साई पुर्ण कळणे अशक्य असले तरी बापु म्हणतात  त्याप्रमाणे आम्ही साईसत्चरित्र वाचत रहावे जेवढे आम्हाला आवश्यक आहे तेवढे बापुकृपेने कळेलच ,कारण गुरुनाम,गुरुकृपा,गुरुचरणाचे तिर्थ  वगुरुमंत्र यांची प्राप्ती महत्प्रयासाने होते ।मन हे चंचल आहे पण वरील चारही गोष्टींनी ते परमेश्वर चरणी दृढ होते आणी अशा कष्टाने मिळणार्या गोष्टीसुद्धा बापुकृपेने आपल्याला सहज साध्य होतील असावा फक्त 108% विश्वास। एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरू ऐसा।सदगुरुचे पवित्र नाम,सदगुरुचरणाची सेवा हेच आमचे वेद,शास्त्र पुराण आहे सदगुरूचरणाची सेवा आम्हाला पादुकापुजन करुन करता येते।बापुसगळीकडेच आहेत म्हणुन व मुंबईला होणार्या मोठ्या कार्यक्रमास जसे 31डिसेंबर गुरुसहवासाने आमचे मन गंगाजळाने धुतल्याप्रमाने निर्मळ होते,ओम मन:सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नम: म्हटल्याने मनाला शांती मिळते   थोडक्यात अनुभव सांगते माझ्या नवर्याला वय 77डाॅक्टरांनी केस10 दिवस किंवा 10 महीने वाचेल घरी घेवुन जा सांगीतले मी घरी आणुन रोज ग्लासात ऊदी टाकुन 12 वेळा वरील मंत्र म्हणुन बापुंना सांगायची बापु डाॅ।ओषध बंद केले तरी तुमच औषध मी सुरु केलेल आहे आता तुम्हीच बघा काय करायचे ते।व आता 4वर्ष झालीत ते ठणठणीत आहेत ।लिहायचे भरपुर आहे पण अजुन 6माळा अपुर्ण आहेत म्हणुन हरि ओम,श्रीराम अंबज्ञ,नाथसंविध     चंद्रकला कोळी (सोनवणे) सिद्धिविनायक काॅलनी केद्र जळगाव
[04/06, 15:50] Mohini Kurhekar: ओवी नं ५८।    १)गुरुनाम २)गुरुसहवास ३)गुरुकृपा ४) गुरुचरण   पायस ५) गुरूमंत्र ६) गुरुसहवास 

ह्या वरील गोष्टी प्राप्त झाल्या की आमच्या मनात गुरुभाव निर्माण
होतो.तो भाव आम्ही अधिक अधिक          वाढवत नेला पाहिजे.नाहीतर देव देतं आणि कर्म नेतं अशी स्थिती होते.
ह्या वरील सर्व गोष्टी पवित्र गोष्टी आहेत.गुरूच्या मुखातला शब्द ऐकायला मिळणे ,गुरूबरोबर रहायला मिळणे,गुरुची संगती मिळणे, गुरूच्या घरात रहायला मिळणे, आम्हाला महत्प्रयासांशिवाय मिळू शकत नाही.म्हणून हे सर्व मिळाल्यावर   आम्हाला अधिक प्रयास करायला पाहिजेत. आमचं नेमकं उलटं होतं.गुरूकडून आम्हांला वचन प्राप्त झालं,गुरूकडून आमच्या पाठीवर- डोक्यावर हात पडला,गुरूने आमच्यावर प्रेम केलं,गुरूने आम्हाला जवळ केलं,गुरूंचे आम्ही प्रवचन ऐकले ,शब्द ऐकले,त्याच्याबरोबर राहायला मिळालं,खेळायला मिळालं,बोलायला मिळालं की आम्ही चढून जातो. मग आम्हाला वाटतं आम्हीच ग्रेट.अशाने आम्हाला गुरुचरणी काही अर्पण करायचं आहे हा भाव निघून जातो.गुरूभाव संपतो.अशाप्रकारे मनुष्य स्वतःच स्वतःचा घात करीत असतो.आधीचे त्याचे महत्प्रयास उरले असतील त्यात निगेटिव्हीटी व्हायला सुरुवात होते. गुरूच्या मुखीचा शब्द त्याला ऐकायला मिळतो याचा अर्थ त्याने खूप काही पुण्य केलंय म्हणून.गुरू समोर दिसतो आहे ,त्याचा सहवास मिळतो आहे,हे त्या मनुष्याने आधी केलेल्या महत्प्रयासामुळे.गुरुच्या चरण अंगुष्ठांचं तीर्थ ,त्याच्या चरणांची धूळ ह्या सर्व पवित्र गोष्टी त्याच्या महत्प्रयासामुळे त्याला मिळाल्या.
गुरु गृहवास .....गुरुच्या घरामध्ये वास करणारा घर म्हणजे गृह ,आलय व निलय.
गृह म्हणजे घराचा असा भाग की बाहेरचा पै-पाहुणा , नोकरचाकर येऊन बसतो.आलय म्हणजे जवळचे नातलग येऊ शकतात,राहतात झोपतात पण.त्या पुढच्या निलयामध्ये येऊन गप्पा मारायला येऊन जातात. निलय म्हणजे आणखी आतला भाग.जिथे फक्त त्या घरात नेहमी राहणारे लोकं जे आहेत - कुटुंबीय,तेच फक्त राहतात.
हे 2012 साली प.पू.बापूंनी प्रवचनातून सांगितले होते .इदं न मम.
[04/06, 17:43] +91 97660 80748: ओवी नं ५८।    १)गुरुनाम २)गुरुसहवास ३)गुरुकृपा ४) गुरुचरण   पायस ५) गुरूमंत्र ६) गुरुसहवास 

ह्या वरील गोष्टी प्राप्त झाल्या की आमच्या मनात गुरुभाव निर्माण
होतो.तो भाव आम्ही अधिक अधिक          वाढवत नेला पाहिजे.नाहीतर देव देतं आणि कर्म नेतं अशी स्थिती होते.
ह्या वरील सर्व गोष्टी पवित्र गोष्टी आहेत.गुरूच्या मुखातला शब्द ऐकायला मिळणे ,गुरूबरोबर रहायला मिळणे,गुरुची संगती मिळणे, गुरूच्या घरात रहायला मिळणे, आम्हाला महत्प्रयासांशिवाय मिळू शकत नाही.म्हणून हे सर्व मिळाल्यावर   आम्हाला अधिक प्रयास करायला पाहिजेत. आमचं नेमकं उलटं होतं.गुरूकडून आम्हांला वचन प्राप्त झालं,गुरूकडून आमच्या पाठीवर- डोक्यावर हात पडला,गुरूने आमच्यावर प्रेम केलं,गुरूने आम्हाला जवळ केलं,गुरूंचे आम्ही प्रवचन ऐकले ,शब्द ऐकले,त्याच्याबरोबर राहायला मिळालं,खेळायला मिळालं,बोलायला मिळालं की आम्ही चढून जातो. मग आम्हाला वाटतं आम्हीच ग्रेट.अशाने आम्हाला गुरुचरणी काही अर्पण करायचं आहे हा भाव निघून जातो.गुरूभाव संपतो.अशाप्रकारे मनुष्य स्वतःच स्वतःचा घात करीत असतो.आधीचे त्याचे महत्प्रयास उरले असतील त्यात निगेटिव्हीटी व्हायला सुरुवात होते. गुरूच्या मुखीचा शब्द त्याला ऐकायला मिळतो याचा अर्थ त्याने खूप काही पुण्य केलंय म्हणून.गुरू समोर दिसतो आहे ,त्याचा सहवास मिळतो आहे,हे त्या मनुष्याने आधी केलेल्या महत्प्रयासामुळे.गुरुच्या चरण अंगुष्ठांचं तीर्थ ,त्याच्या चरणांची धूळ ह्या सर्व पवित्र गोष्टी त्याच्या महत्प्रयासामुळे त्याला मिळाल्या.
गुरु गृहवास .....गुरुच्या घरामध्ये वास करणारा घर म्हणजे गृह ,आलय व निलय.
गृह म्हणजे घराचा असा भाग की बाहेरचा पै-पाहुणा , नोकरचाकर येऊन बसतो.आलय म्हणजे जवळचे नातलग येऊ शकतात,राहतात झोपतात पण.त्या पुढच्या निलयामध्ये येऊन गप्पा मारायला येऊन जातात. निलय म्हणजे आणखी आतला भाग.जिथे फक्त त्या घरात नेहमी राहणारे लोकं जे आहेत - कुटुंबीय,तेच फक्त राहतात.
हे 2012 साली प.पू.बापूंनी प्रवचनातून सांगितले होते .इदं न मम.
[04/06, 18:58] +91 92279 28945: हरी ओम,
श्री हेमाडपंत खालील गोष्टी खूप प्रयत्नाने मिळणारी असे वर्णन केले आहे.  परम पूज्य बापूंच्या कृपाछत्रात आल्यानंतर बापूंच्या अकारण कारुण्यामुळे अनुभवण्यात आलेल्या गोष्टीतून समजून घेण्याचं प्रयास !

गुरुनाम :  सद्गुरू नाम मिळणे म्हणजे सद्गुरुंचे अस्तित्वाबद्दल कळणे. 
कुणाला बापू स्वप्नात जाऊन दृष्टांत देऊन आपल्या खेचून घेतले. 
कुणाला  दुसऱ्या बापू भक्तांकडून कळणे,
कुणाला वृत्तपत्रातून अनुभव वाचून कळणे, 
कुणाला बापूंच्या अनुभव संकीर्तनातून कळणे, 
कुणाला अनुभव विषेशांक वाचून कळणे, वगैरे वगैरे, 
सद्गुरुंचे इच्छा असले तरच गुरुनाम प्राप्त होतो. आणि हे सहज साध्य नाही, 
सहज सोपे असते तर, जे जे श्रद्धावान आहेत त्या सर्वाना कळलं पाहिजे होता, पण तसे झालेले दिसत नाही. जगातील सर्व श्रद्धावान बापू भक्त झाले असते
शिर्डीत बाबा सगुण रूपात होते, किती जण बाबांचे अस्तित्व मान्य केले ? किती बाबांना शरण गेले ? 
म्हणून  गुरुनाम हे महत्प्रयासाने मिळते !!!

गुरूसहवास  :  गुरूंच्या सहवासात राहणे. पूर्वीच्या काळी गुरूंच्या आश्रमात जाऊन राहायचे, पडेल ते काम त्यांची सेवा म्हणून करायचे. हे करता करता अध्यात्मामध्ये उन्नती करून घ्यायचे, त्यांच्याकडून विद्या शिकून घ्यायचे.  उदाहरण - रामायण, महाभारत 
आताच काळात असे प्रकार पाहायला मिळणे अति दुर्मिळ. आपल्याला गुरूसहवास - दर गुरुवारच्या प्रवचनस्थळी, उत्सवात,   जे रसयात्रा मध्ये सहभाग घेतले असेल तर त्यांना माहीत आहे सद्गुरू बापूंचा सहवास ! इथेही लिमिटेड भक्तांना संधी मिळाला - म्हणजे हे सुद्धा महत्प्रयासाने मिळणारी गोष्ट झाली. 
तो शब्द आपण असे घेतले तर -  गुरूसह  वास  म्हणजे  आपल्याबरोबर गुरु असतो म्हणून ते आपल्याकडून नामस्मरण करून घेतात.  परंतु आपल्या कडून नामस्मरण किती कमी वेळा होतो हे आपण अनुभवतो.  म्हणजे गुरूसहवास असताना देखील आपण त्या संधीचा फायदा करून घेत नाही. 

गुरुकृपा :  पूर्वसुकृत असेल तर सद्गुरुकृपा मिळते असे म्हणतात. सद्गुरूच्या कुठल्याही रूपाच भक्ती करत असेल तर गुरुकृपा होते.  हे समजून घेण्यासाठी आपण सूर्यप्रवकाशाचा उदाहरण घेऊ - सूर्यप्रकाश सर्वाना समप्रमाणात  प्राप्त होत असते. परंतु आपण आपले घराच्या दरवाजे खिडक्या बंद करून ठेवले तर आम्हाला सूर्यप्रकाश मिळण्यास आपणच अडथळे निर्माण करतो. तसेच सद्गुरूंची कृपा मिळण्यास आपणच अडथळे निर्माण करतो. म्हणूनच गुरु कृपा सुद्धा महत्प्रयासाने प्राप्त होते.
गुरुचरण पायस  :   चरणामृत, चरण सेवा  हे खूप प्रयासाने प्राप्त होत असते.
गुरुमंत्र :  गुरूकडून मिळणारा मंत्र हे सर्वाना सहज पणे मिळत नाही.  बाबा म्हणतात माझेच कान माझ्या फुंकरलेलं नाही, मी तुझे कान कसे फुंकरु म्हणून असे देशमुखीण बाईंना सांगतात. आम्हाला बापूंच्या अकारण कारुण्यामुळे  गुरुक्षेत्रम मंत्र मिळाले आहे.
गुरुग्रहवास  :   गुरूच्या घरी वास करायला मिळणं म्हणजे  अत्यंत कठीण गोष्ट.  बाबांच्या बरोबर केवळ तात्या कोते पाटील, म्हाळसापती सदैव असायचे.  परंतु जे जे बापुना पूर्ण शरण्य पत्करून सद्गुरू भक्तीत आहे, प्रत्येक भक्तांचे घर म्हणजे  बापुनिवासच.  आपण सर्व बापूंच्या अकारण कारुण्यामुळे बापू निवास मध्ये राहायला मिळतो.
म्हणूनच हेमाडपंत म्हणतात गुरुसंगती गंगाजलासारखं आहे - सद्गुरुंच्या ज्ञानामृत आपल्या मनावर  जन्मोजन्मी जमा झालेले मलाचे क्षालन करते. मनाला निर्मळ करते.  मनासारखं चंचल दुसरे काही नाही, त्यालाच सद्गुरुचरणी, हरिचरणी स्थिर करते.  म्हणजेच आपल्या मनाला बुद्धीच्या घरात सदैव आणून सोडते. 
आमच्यासाठी श्री सद्गुरू चरण सेवा म्हणजेच वेद, शास्त्र, पुराण, 
गुरुचरणी लोटांगण म्हणजेच आमचे योग, याग, तपश्चर्या. 
पवित्र सद्गुरू नामच आमचे वेद, शास्त्र  म्हणूनच आमचा मंत्रच '' साई समर्थ '' आहे, तेच आमच्यासाठी साधन ( शस्त्र )आणि  technology विद्या ( शास्त्र ) आहे. 
आपल्यासाठी '' श्री साई अनिरुद्ध '' सर्व काही आहे, त्या पवित्र नामाला घट्ट पकडू या !
अंबज्ञ
[05/06, 10:44] +91 80879 74002: गुरुचा साहवास कधी मिळते जेव्हा आपण ते चाच होऊन रहतो तेव्हा, तेचा चिंतान करतो बस तु तेरे सिवा और कोही नहीं  
संत कबीर जी ने काह है 
प्रेम गली अती साकरीयेमा दूजा ना समाय,आपला सद्गुरु दिलेली नाम जप करयचा.मिना वैहीनी,चौबळ आजोबा, संत तुकाराम, यांनी याची कास धरली म्हणून त्यान बापूंची साहवास मिळाली. आपाण त्यांच्या पाऊलानी चालू या आपला मध्ये आजून नाती गोती आहे म्हणजे बापू हे सांगितले की सर्व। त्याग करा पहिल्या प्राधान्य my dear dad साठी.
हे फक्त एक लाईन चा भवार्थ झाली. अंबज्ञ
manali bhovad

[04/06, 10:07] +91 93222 95641: !!!!!!!!!!!!!हरि ॐ!!!!!!!!!!!
जस आपण सगळेच बापूंचे शिष्य आहोत. बापूंची आपण मनोभावे ऐकतो. आपण सगळे आपले गुरूच मानतो. आपल्याला दिलेला गुरूमंत्र, १८ वचने, आपण आता सगळेच ऊपासना करतो म्हणून आताच्या महामारी पासून जरा सुद्धा भय नाही. असे आमचे बापू गुरूचरणी नतमस्तक आहोत. श्री राम!! अंबज्ञ!! नाथसंविध्!!!🙏🙏🙏
[04/06, 14:45] +91 81808 25000: असा प्रश्न आहे
पहिल्या वर्गातील विध्यार्थी असल्याने प्रश्न।च्या उत्तरात चुका होऊ शकतात त्या बद्दल 🙏अंबज्ञ
परब्रह्म परमेश्वराला जाणण्यासाठी ,त्याला प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरुची निवड ही वैदिक काळा पासून आलेली आहे. तरी पण गुरु हे सर्व श्रेष्ठ समजले जाते.
गुरुब्राह्मा गुरु र्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः।गुरुः साक्षात्परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः।
श्री गुरुगुतेत शिवपार्वती संवादरुपाने गुरु महती की श्री गुरुचरीत्र।च्या ३९वा अध्यात पुन्हा गुरुला परब्रम्ह म्हंटलं आहे. साईबाबांच्या श्रीसाईसच्चरीत्रात गचरू महिमा सतत गायिला आहे. गुरु भक्ती वगुरुसेवा याबद्दलसंपूर्ण सहा अध्याय आहेत. १८व१९अध्याय  संगमनेर च्या राधाबाई चीआहे. संगमनेर च्या लोकांच्या बरोबर शिरडीला आली आणि बाबांच्या जवळ कानमंत्रासाठी खाणे पिणे वर्ज्य करून धरणे धरून बसली बाबांना कानमंत्र देत नव्हते .अन्न पाण्याशिवाय तीन दिवस झाले तरी आपला हट्ट सोडत नव्हती शेवटी माधवरावतच्या काळजी मुळे बाबांनी तीला बोलावून आपल्या स्वतःच्या अनुभव सांगुन उपदेश केला. अध्याय१९मध्ये आले आहे. अशा प्रकारे गुरु चे प्रेमाने सतत ध्यान करण्याचा आणि श्रद्धा व सबुरी मनात ठेवून"कर्ता हर्ता गुरु ऐसा"विश्वास धरण्याचा परमार्थ साधने च्या मंत्रोपदेपेक्षा अति सोपा उपाय राधाबाईलाच नव्हे तर आपल्या सर्व भक्तांना सांगितला आहे.
हाच अनुभव अध्याय ३२ मध्ये साईबाबांनी पुन्हा वर्णन करून सांगितले आहे. या शिवाय साईबाबांनी गुरूभक्ती कशी करावी याचे खास मुद्ये वारंवार समजावूनह सांगितले आहेत.गुर्वाज्ञा परिपाँन हा हि सुद्धां गुरुची कृपा कशी करतात हे सांगितले आहे गुरुची आज्ञा कशीही असो- विचित्र किंवा किती ही अवघड-शिष्यांनी ती न कचरता लगेच पाळली कित्येकदा गुरु मुद्दाम शिष्याची परीक्षा घेत असतात. अध्याय३८मध्ये दादा केळकरांच्या सोवळ  ब्राह्मण,म्हणुन परीक्षा घेतली एकादशीच्या दिवशी बाजारातून सागोती(बोकडाचे मटन मास )आणून देण्यासाठी सांगितले स्वः ता केले पाहिजे म्हणून आज्ञि केली काका  कपडे घालून लगेच आले सागोती आणण्यासाठी निघाले. पण बाबांनी त्यांना थांबवले तसेच अध्याय२३मध्ये काकासाहेब दिक्षीत सारख्या आवडत्या शिष्याला सुऱ्याने ब़ोकड मारायला सांगितले काकख बावनकशी सोन होते हे बाबा जाणत होते तरी ईतरानना प्रचीती येण्यासाठी हाखेळ साईबाबांनी केला
रे जाय राहु दे। ब्राह्मण होऊन हिंसा करिता। विचार चित्ता नाही का?यावर काकानी दिलेले ऊत्तर
 आम्ही नेणु दुजा धर्म।
 आम्हा नाही लाज शरम।
 गुरु वचन पालन हेंचि वर्म ।
हाचि आगम आम्हांते।।
साईबाबखनु स्वतः च्या वागकण्याने लोकांना धडा घालून दिला होता हरीचंद्र पितळे , आंबेडकरत्यांच्या घरात चाललेली गुरु भक्ती पुढे चालविण्यास पटवून दिले. गूरुला प्रत्येक शिष्य।चा अधिकार माहिती असतो त्या प्रमाणात उपासना सांगत असतात म्हणून गुरु ने आपल्याला सांगितलेला उपदेश लक्षात ठेवावा  ईतर गुरुची वचने,गुरुची उपासना पोथी केलेले निरूपण ऐकावे पण आपल्या गुरुने सांगितले ला उपदेश विसरूनच नये तो च आचरणात आणावा आत्मज्ञानसाठी बरेच कष्ट करावे लागतात आणि तेही साधकाला स्वतः च गुरू फक्त वाट दाखवतात.
[04/06, 20:07] +91 85529 25684: मुंगी किती लहान, तीला मुंबई ते पुणे प्रवास करायला कदाचित ३/४ जन्म लागतील. पण तीच मुंगी पुण्याला जाणाऱ्या  माणसाच्या कपड्यवर चढली तर सहज ३/४ तासात पुण्याला पोचेल कि नाही . 
तद्वत  आपल्या प्रयत्नाने भवसागर ओलांडणे फार कठिण, कदाचित शेकडो जन्मही लागू शकतील,  त्या पेक्षा गुरूचे बोट धट्ट पकडा, त्याने सांगीतलेल्या मार्गावरून श्रध्देने वाटचाल करा, बघा किती सहजपणे ते तुम्हाला सुख, समाधान व अखंड आनंदाच्या नगराकडे घेऊन जातील. 
😇🙏😇🙏😇🙏😇🙏😇


आपण खूप नशीबवान आहोत की आपल्या आयुष्यात सद्गुरु आहेत.







----------------------


[05/06, 14:19] +91 96379 20337: ।।हरी ऊँ।।

गु शब्दस्तु अंधकारः स्यात् रु शब्दस्तन्निरोधकः।
अंधकारनिरोधत्वात् गुरु इति अभिधीयते।।

 ‘गु’कार म्हणजे अज्ञानरूपी अंधकार आणि ‘रु’कार म्हणजे त्या अंधकाराचा नाश करणारे ज्ञानरूपी तेज. म्हणून अज्ञानरूपी अंधकार घालवून ज्ञान देणाऱ्यास आपण गुरू संबोधितो.

*‘ज्ञानियांचा राजा गुरु महाराव’*, असे संत तुकारामांनी म्हटले आहे. ज्ञान देतात, ते गुरु ! शिळेपासून शिल्प बनू शकते; पण त्यासाठी शिल्पकार लागतो. त्याचप्रमाणे आपण सामान्य मनुष्य ईश्वराला प्राप्त करू शकतात; पण त्यासाठी गुरूंची आवश्यकता असते. गुरूमार्गावर चालून अज्ञान दूर झाल्यावरच आपल्याला ईश्वरप्राप्ती होते.
सर्व गुरु जरी बाह्यतः स्थूलदेहाने निराळे असले, तरी आतून मात्र ते एकच असतात. ज्याप्रमाणे गायीच्या कोणत्याही आचळातून सारखेच शुद्ध आणि निर्मळ दूध येते, त्याचप्रमाणे प्रत्येक गुरूंमधील गुरुतत्त्व एकच असल्याने त्यांच्याकडून येणार्‍या आनंदलहरी सारख्याच असतात.   
>पण हे गुरूनाम, गुरुचा सहवास, गुरुची कृपा आणि गुरू चरणांचे दर्शन सहजासहजी लाभत नाही. प्रत्येकाच्या कर्मानुसार ज्याची त्याची वेळ ठरलेली असते आणि गुरुची इच्छा झाल्याशिवाय आपण त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही. त्यासाठी आपल्याला भरपूर कष्ट, चांगले कर्म करावे लागते. गुरू प्रसन्न झाल्यावर गुरुसहवास, गुरुकृपा लाभते पण गुरुचरण लाभण्यासाठी सेवा भक्तीची पराकाष्टा करावी लागते.
>गुरूची प्रवचने, बोधवाक्ये आपल्या मनातील अज्ञानरुपी मळ धुवून टाकून मनात शुद्ध ज्ञानाचा साठा वाढवितात आणि आपल्याला भगवंताच्या अधिक जवळ घेऊन जातात.
आपले मानवी मन म्हणजे अतिचंचल, आशा या चंचल मनाला गुरू भगवंताचरणी स्थिर करतात आणि आपल्याकडून जास्तीत जास्त भक्ती करवून घेतात.
आपलेच पहा ना..बापू आयुष्यात येण्याआधी कसे होतो आपण. बापू आला आणि सगलकही बदललं. बापू सांगेल तीच आता आपली पूर्व दिशा. मन शुद्ध आणि स्थिर करून बापुंनी आता आपल्याला भक्तिमार्गावर बांधून ठेवलं आहे आणि तेव्हापासूनच आपल्या जीवनातील दुःखाचा नाश होऊन सर्व आनंदी आनंद आहे.. हे कशामुळे....
*आनंद आपला आहे कारण सच्चीदानंद आपला आहे*
>सद्गुरू चरण लाभल्यानंतर आपल्याला भगवंतापर्यंत पोहचण्यासाठी वेदशास्त्र, पुराण, तप, यज्ञ अश्याकुठल्याही माध्यमांची आवश्यकता नसते. गुरुचरण गुरुमार्ग आणि गुरुचरणी लोटांगण हेच आम्हाला भगवंताच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाते.
*ब्रम्हांड अवघे गुरुचरणी लोटांगण घाली सांगा गुरुविण कैसा परिपूर्ण कोणी।
राजा -रंक दुजाभाव नसे।।*
>गुरुनामाचे सदैव स्मरण आपले सर्व संकटापासून रक्षण करते. असा हा गुरूच साईच आपल्यासाठी मोक्षप्राप्तीचे माध्यम असतो.

अंबज्ञ नाथसंविध

रुचिरावीरा भंगाळे
वासिंद उपासना केंद्र
[05/06, 17:39] Nandan Bhalwankar: .



*प्रश्न : साईचरित्रातील प्रथम अध्यायामधील पुढील ओव्यांचा भावार्थ आपल्या शब्दांत लिहा.*

गुरुनाम आणि गुरुसहवास । 
गुरुकृपा आणि गुरुचरण पायस ॥ 
गुरुमंत्र आणि गुरुगृहवास । महत्प्रयास प्राप्ती ही ॥५८॥

गुरुसंसगति गंगाजळ । 
क्षाळिते मळ करिते निर्मळ । 
मनासम दुजें काय चंचळ । 
करिते निश्चळ हरिचरणीं ॥६०॥

आमुचें वेदशास्त्रपुराण । श्रीसद्नुरुचरणसेवन । 
आम्हां योगयागतपसाधन । 
लोटांगण गुरुपायीं ॥६१॥

श्रीसद्नुरुनाम पवित्र । 
हेंचि आमुचें वेदशास्त्र । 
‘साईसमर्थ’ आमुचा मंत्र । 
यंत्रतंत्रही तें एक ॥६२॥

----------------------------

*मला समजलेला भावार्थ:*

"गुरू"... अगदी दोन अक्षरी शब्द जरी असला तरी आपले अख्ख आयुष्य हा दोन अक्षरी शब्दच चालवतो. थोडक्यात हा गुरूच आपले सर्वकाही. अगदी सबकुछ !

लाया था क्या 
क्या था मेरा 
सबकुछ तेरा 
मै भी तेरा ...

आगदी जीव पोटात असल्यापासूनच ते तो जीव ह्या जगात जन्म घेऊन पुढे त्याची सर्व काळजी घेईपर्यंत सारे काही त्या जीवाची माताच करीत असते. 

*इथे हा गुरूच आईच्या रूपात आपल्या सोबत राहत असतो.*

पुढे आयुष्यात अगदी पावलापावली हा गुरू आपली साथ देतो. अगदी आपला श्वास आणि उच्छवासही हाच control करतो....

श्वासोच्छवास अवघा तुझा
तूची चालवावे प्राणा...

असा ह्या गुरूमुळेच आपले अस्तित्व आहे. हा आहे म्हणूनच आपण आहोत.... 

*..आणि म्हणूनच हेमाडपंत या ओवीद्वारे हा गुरूच आपल्या संपूर्ण जीवनपरिघाला व्यापून उरला आहे हे तत्व या ओव्यांद्वारे सांगत आहेत असे मला वाटते.*


_______

नंदनसिंह भालवणकर,
दादर


.
[05/06, 21:19] Chitra Chabukswar: 🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

*प्रश्न : साईचरित्रातील प्रथम अध्यायामधील पुढील ओव्यांचा भावार्थ आपल्या शब्दांत लिहा.*

गुरुनाम आणि गुरुसहवास । 
गुरुकृपा आणि गुरुचरण पायस ॥ 
गुरुमंत्र आणि गुरुगृहवास । महत्प्रयास प्राप्ती ही ॥५८॥

गुरुसंगति गंगाजळ । 
क्षाळिते मळ करिते निर्मळ । 
मनासम दुजें काय चंचळ । 
करिते निश्चळ हरिचरणीं ॥६०॥

आमुचें वेदशास्त्रपुराण । श्रीसद्नुरुचरणसेवन । 
आम्हां योगयागतपसाधन । 
लोटांगण गुरुपायीं ॥६१॥

श्रीसद्नुरुनाम पवित्र । 
हेंचि आमुचें वेदशास्त्र । 
‘साईसमर्थ’ आमुचा मंत्र । 
यंत्रतंत्रही तें एक  ||६२||

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

*ओवी क्रमांक ५८*

गुरुच्या इच्छेशिवाय मी त्यांचे नाम घेऊ शकत नाही.  मग या ओवीत वर्णन केलेला गुरुसहवास, गुरुकृपा,  गुरुचरणतीर्थ, गुरूमंत्र आणि गुरुगृहवास काय सहजी प्राप्त होईल? नक्कीच नाही.  

त्याची कृपा झाली तर मग अशक्य असे काहीच नाही.
आपण एकदा हयाचे झालो की आपले काही नाही. हा मालक आपण विश्वस्त!  

आपण बापूच्या घरात राहू लागतो त्यामुळे गुरुसहवास,  गुरुकृपा, गुरुचरणतीर्थ, गुरूमंत्र आणि गुरुगृहवास सहज प्राप्त होतो. आपण फक्त विश्वस्त होणे आवश्यक आहे. 

*अशक्य ते शक्य करतील स्वामी!*

*तू आणि मी मिळून शक्य नाही असे या जगात काहीच नाही.*

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

*ओवी क्रमांक ६०*

गुरुसंगती म्हणजे गंगाजळ. 
गंगेचे जल अतिशय पवित्र मानले जाते.  गंगेत स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात.  त्यामुळे आपण निर्मळ होतो.  शेवटच्या क्षणी मुखात गंगाजल घालण्याची हिंदू धर्मात प्रथा आहे. 

आपले मन अतिशय चंचल आहे.  मनाला सर्पाची उपमा देतात.  त्याची चाल नागमोडी आहे.

*मन संकल्पविकल्पात्मक:* आहे.  सतत संकल्प - विकल्प, तर्क - कुतर्क याचे द्वंद्व मनात सुरुच असते.  मन कधीच शांत बसत नाही.

या मनाला निश्चल म्हणजे शांत बसू  शकते फक्त गुरुसंगतीत असल्यावर.  आपण प्रत्येकाने याचा अनुभव घेतलाच असेल.

म्हणून बापूंनी आपल्याला रात्री झोपण्याआधी दहा मिनीटे शांत बसायला सांगितले आहे. 
त्रिविक्रमाला हाक मारायची आणि सतत मनातल्या मनात म्हणायचे:-  *तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे.*     

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

*ओवी क्रमांक - ६१*

वेद, शास्त्र, पुराण आम्हांला माहित नाहीत.  परंतु आमच्यासाठी आमच्या गुरुंचे चरण हेच वेद, शास्त्र व पुराण आहेत.

चरणांवर खूप लिहिता येईल. पुढे कधी तरी उत्तराच्या अनुषंगाने सविस्तर लिहीन.

योग, याग, तप, साधन अशा कठीण गोष्टी गुरु चरणी लोटांगण घातल्याने सहज प्राप्त होतात.  
लोटांगण  - संपूर्ण शारण्य.

*तुझ्या चरणांशी सारे सुख माझे*

हे चरण आपल्या जवळ आहेत म्हणजे आपण सर्वात श्रीमंत आहोत.

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

*ओवी क्रमांक - ६२*

गुरुनाम अतिशय पवित्र असल्यामुळे स्नान न करता ही आपण ते घेऊ शकतो.  नामस्मरणासाठी कोणत्याही बाह्य अवडंबराची आवश्यकता नाही.   आपण नाम मनातल्या मनात नाम घेऊ शकतो.  

आमचे वेदशास्त्र म्हणजे गुरुनाम.

प्रत्येकाचा मंत्र वेगळा असतो. पण बाबांच्या बाळांचा एकच मंत्र *साईसमर्थ*.

हा एक शब्द जवळ असला म्हणजे तोच मंत्र, तंत्र व यंत्र सर्वच आहे. 

मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकता नाही.  बाबा बाबा म्हटले तरी माझा बाबा माझ्या आयुष्यात चमत्कार घडविणारच आहे.  त्याला अशक्य असे काहीच नाही. माझा भाव शुद्ध, प्रेमळ व पवित्र असणे आवश्यक आहे. 

*एक विश्वास असावा पुरता*|
*कर्ता हर्ता गुरु ऐसा* ||

आपण सामान्य आहोत. म्हणून मोठमोठ्या गोष्टी नकोत ज्या आपल्याला समजत नाहीत. साध्या सोप्या गोष्टी लक्षात ठेवू.

● हयाचे बोट सोडायचे नाही.
    म्हणजेच देवयान पंथावरुन
    मार्गक्रमण करीत रहायचे.

● जे मागायचे ते हयाच्याकडेच.

●  आपल्यासाठी स्वर्ग म्हणजे
     हयाचे चरण! ते कधीच
     सोडायचे नाहीत. 


*हरि ॐ! श्रीराम! अंबज्ञ! नाथसंविध्! नाथसंविध्! नाथसंविध्!*

✍️ चित्रावीरा चाबुकस्वार 
      वाशी उपासना केंद्र 
      05/06/2020










.
[06/06, 12:12] +91 91379 38584: .



*प्रश्न : साईचरित्रातील प्रथम अध्यायामधील पुढील ओव्यांचा भावार्थ आपल्या शब्दांत लिहा.*

गुरुनाम आणि गुरुसहवास । 
गुरुकृपा आणि गुरुचरण पायस ॥ 
गुरुमंत्र आणि गुरुगृहवास । महत्प्रयास प्राप्ती ही ॥५८॥

गुरुसंसगति गंगाजळ । 
क्षाळिते मळ करिते निर्मळ । 
मनासम दुजें काय चंचळ । 
करिते निश्चळ हरिचरणीं ॥६०॥

आमुचें वेदशास्त्रपुराण । श्रीसद्नुरुचरणसेवन । 
आम्हां योगयागतपसाधन । 
लोटांगण गुरुपायीं ॥६१॥

श्रीसद्नुरुनाम पवित्र । 
हेंचि आमुचें वेदशास्त्र । 
‘साईसमर्थ’ आमुचा मंत्र । 
यंत्रतंत्रही तें एक ॥६२॥

--------------------------
बुद्धी स्फुरणदाता अनिरुध्द अधिक उणे जे काही असेल ते त्याच्या चरणी समर्पित 
★"गुरू" या दोन अक्षरी शब्दा मध्ये संपूर्ण जग सामावलेले आहे , वरील ओव्यां मधुन हेमाडपंत आपल्याला आपले प्रयास काय असावेत आणि त्याची प्राप्ती काय असावी या बद्दल मार्गदर्शन करत आहेत , 
★ गुरुनाम आणि गुरुसहवास •••सद्गुरुंच्या नाम स्मरणाचे अनन्य महत्व आहे , म्हणूनच दररोजच्या जीवनात त्यांचे नाम स्मरण अधिकाधिक घेणे हा प्रयास करावा , तो 'स्मृतुगामी' आहे, मात्र भक्तासाठी तो हाक न मारता ही येतोच , पण जर रोजचे नाम स्मरण वाढले तर माझ्या प्रारब्धानां माझ्या समोर उभे राहायला जमणार नाही कारण तो त्याच्या आणि माझ्या मध्ये उभा राहणार आहे , निरंतर नामस्मरणाने त्याचा अप्रत्यक्ष सहवास मला कायम लाभणार आहे , प्रत्यक्ष सहवासा साठी श्री हरिगुरुग्रामी जाणे , श्री गुरुक्षेत्रम वारी , उपासना केंद्र , पुण्यक्षेत्रंम अश्या पवित्र स्थानाचे आपल्या साठी त्याने निर्माण केले आहे;  मात्र कुठेही ना जाता जर गुरुसहवास हवा असेल तर सोप्प म्हणजे ★गुरुमंत्र आणि गुरुगृहवास ★ आता सद्गुरू हा संपूर्ण विश्वाचा मालक आहे , म्हणजे प्रत्येकाचे घराचा मुळ मालक तोच , त्याच्या गृही निवास करतोय आपण म्हणुन आपल्या राहत्या ठिकाणी त्यांची किती छान सेवा करता येईल ते पाहावे , जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा , आणि मंत्र गजर यांनी त्याच्या घराला सजवावे, म्हणजे आपल्या राहत्या घरी तो आनंदाने निवासकरतो ,व आपण त्याच्या सहवासात त्याच्या गृही निवास करावा , ★ कर्ता करविता तोच म्हणुन तयाच्या चरणी मन स्थिर केले की ते इथे तिथे पाळणार नाही आणि एकदा का मन त्याच्या चरणी स्थिर झाले आणि तो मनात स्थिरावला की त्या मना एवढे पवित्र काहीच नाही म्हणुन  हेमाडपंत म्हणतात
 ■ गुरुसंसगति गंगाजळ । 
    क्षाळिते मळ करिते निर्मळ . , कारणं त्याच्या ठाई स्थिर असलेल्या मनाला वाईट गोष्टी स्पर्शहि करू शकत नाहीत ,
★ आमुचें वेदशास्त्रपुराण । श्रीसद्नुरुचरणसेवन ।  {आम्हाला आमच्या सद्गुरुंच्या शब्दांपेक्षा दुसरे काहीही महत्वाचे नाही , कारण आमच्या साठी काय योग्य काय अयोग्य हे तोच उचित जाणतो आणि आम्हाला जाणुन देतो मग आम्हाला वेदशास्त्रपुरण हे त्याच्या चरणी दृष्टी स्थिर करताच प्राप्त होते , जसे अर्जुनाला विश्वरूपाच्या दर्शनासाठी दिव्यदृष्टी त्याच्या सद्गुरूंनी फक्त शब्दांनी दिली तसे आम्हालाही आमच्या सागदुरुंच्या केवळ चारणांच्या दर्शनाने अनेक वेदशास्त्र गहन असून सुद्धा त्याचा सारांश सत्य , प्रेम आनंद आहे हे त्याने सोप्प करून सांगितले ,आम्हाला  वेगळे काही करावे ही लागले नाही . 
★आम्हां योगयागतपसाधन । 
    लोटांगण गुरुपायीं ॥६१॥ 
{ आम्हाला केवळ सद्गुरुंच्या पायी लोटांगण घातले की सर्व योग, याग, तापसाधना एकत्र, घडतात कारण आमचा सद्गुरू हा साधा सुधा दिसत असला तरी तो अद्भुत ,अलौकिक, आहे  ; हे रूप साधे दिसत असले , तरी ते साधे नाही , ते खुप गहन आहे त्याच्या कृतीचे अर्थ ही गहन आहेत म्हणूनच मला तो प्राप्त झाला यातच माझे अहोभाग्य उजळुन निघाले  , हे भाग्य सर्वांना लाभणे शक्य नाही , त्याच्या कृपेने त्याने दिलेले हे भाग्य मला जपणे गरजेचे आहे म्हणुन मग सोप्प असे जे आहे ते {श्रीसद्नुरुनाम पवित्र } या पेक्षा पवित्र आणि सोप्प साधन नाही 
{हेंचि आमुचें वेदशास्त्र } या पेक्षा जास्त ज्ञान अर्जन करून मला उपयोग नाही 
{‘साईसमर्थ’ आमुचा मंत्र । } 
यंत्रतंत्रही तें एक ॥६२॥
आणि केवळ त्याचे नाम स्मरण हाच आमचा मंत्र , यंत्र आणि तंत्र ही , केवळ त्याच्या नामस्मरणाने मला सर्वच प्राप्त होते, तो एवढा सामर्थ्यशाली आहे मग मला कसलीच भीती नाही म्हणूनच
" एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा "
ज्योतिवीरा देशमुख
[06/06, 15:19] +91 81808 25000: गुरूचरण सेवा करण्यासाठी कोणत्याही साधनांची गरज लागत नाही. गुरू सेवा हि मत्वाची पायरी आहे. तन ,मनाने सेवा केल्यावरच गुरु मंत्राची प्राप्ती होते.ते जे सांगतात त्याचे पालन केले तर अखंड पणे गुरूसहवास, गुरुकृपा, गुरुचरणतीर्थ, गुरुचरणमंत्र आणि गुरुचरणसहवास सहज प्राप्त होउ शकते हि तर अध्यात्म।ची पहिली पायरी आहे. हि पायरी चढताना अहंकार झाला तर त्याच्या परीणाम भोगावे लागतात.
गुरु चरणी नभ्रभाव ठेवून निष्काम भावनेने सेवा करिवी.



गुरुचरण सेवा अखंडपणे नाम स्मरण करण्या साठी स्नान करण्याची वेळा काळे ची गरज नाही. कोणतेही अवडंबर करण्यात ची गरज नाही. साई समर्थ हेच आमचे वेदशास्त्र पुराण, श्री सद्गुरू सेवन हे आम्हाला योग याग तप साधन हेच यंत्र यंत्रही सर्व काही साईच  हिच परमात्मसुख  परमात्मप्राप्ती श्रद्धा व सबुरी मनात ठेवून"कर्ता हर्ता  गुरु ऐसा"हा् विश्वास धरून सेवाकेली तर परमार्थ प्रात्प  होतो.

05/06, 17:54] Mohini Kurhekar: गुरूगृहवास : प.पूज्य.सद्गुरूबापूंनी श्रद्धावानांना श्रीगुरुक्षेत्रात प्रवेश दिला आहे श्रीगुरूक्षेत्रम् म्हणजे त्रिविक्रमाचे निलय .निलय म्हणजे घरातल्या लोकांसाठी उपलब्ध .मग आपल्या सद्गुरूबापूंनी आम्हा श्रद्धावानांना निलयामध्येच प्रवेश दिला आहे असे मला वाटते.
श्री गुरुक्षेत्रम् मंत्र -गुरुनाम आपल्या सद्गुरूबापूंनी स्वतः दिला आहे. जो रोज म्हणण्याने आपल्या मनामध्ये गुरुक्षेत्र तयार होणार आहे.म्हणजे आपल्या मनामध्येच सद्गुरू राहणार.
करिते निश्चळ हरिचरणी।   
सगळी वादळं प्रलय ह्या सद्गुरुंच्या चरणांशी शांत होतात मग आमचे चंचल मनही त्याच्या चरणी निश्चळ होणारच .अवघ्या मळाते घालवून पावन करणे समर्था।आमच्या मनातील शंका कुशंका तर्क कुतर्क ह्या मुळे आमच्या मनाचा आरसा मलीन झाला आहे .सद्गुरु चरणांची धूळ,त्याचे तीर्थ व त्याचे चरण तो साफ करणारच आहे.परमात्मा आपल्या आईच्या चरणांपाशी बसतो .आम्हाला आपल्या सद्गुरु माऊलींच्या चरणांशी बसायचे आहे.चरणांची आसक्ती ठेवायची आहे.त्याचे चरणच आमच्यासाठी सर्व श्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे. त्यांच्या चरणांशी अनन्य निष्ठा म्हणजेच गुरुभाव.
गुरूचरण पायस तीर्थ आपल्याला दर गुरुवारी श्रीहरिगुरुग्राममद्ध्ये मिळतेच आहे.सहवासही मिळतो आहे.श्रीगुरुक्षेत्रमला तो असतोच.
हे सद्गुरुतत्व म्हणजेच मंत्र तंत्र यंत्र आहे.तो आपल्या वर खूप खूप प्रेम करतो हा त्याच्यावरचा आपला विश्वास वाढवत नेऊन स्वतः चा आत्म
विश्वास वाढवायचा आहे.
हरि ओम् ।श्रीराम।अंबज्ञ।
[06/06, 09:00] +91 81698 36197: सदगुरुतत्वाचा लाभ त्याचा अकारण कारुण्यामुळेच महत्प्रयासानीच होतो, हेमाडपंतानी  साईचरित्राच्या आरंभीच स्पष्ट केले, 
 *गुरुनाम* , 
ओम श्री साईनाथाय नमः।
ओम श्रीअनिरुद्धाय नमः ।
 *गुरुसहवास* ...
*द्वारकामाई, 
श्रीहरीगुरुग्राम* । 
 *गुरुचरणाचे तिर्थ.* 
सद्गुरुची क्रृपा 

 *गुरुमंत्र*  
 साईचरित्रातील प्रत्येक शब्द,
सदगुरूंच्या पित्रुवचनातील प्रत्येक शब्द, 
गुरुक्षेत्रम मंत्र, 

 *गुरुगृहवास** 
सदगुरूना ह्रदयात धारण करणे, 

ह्या सर्वाचा लाभ सदगुरूंच्या ईच्छेनेच
मोठ्या महत्प्रयासानी लाभतो, 
साईचरित्र पठणाने मन निर्मळ होउन, सदगुरूचरणी स्थीर होते,  

सदगुरु अनिरुद्धांच्या   
पित्रुवचनातुन वहाणारे
 गंगाजळ,चंचलमनावरचा मळ धुवुन काढुन निर्मल बनवुन, 
सदगुरु चरणी स्थिर करते, 

सदगुरूं अनिरुद्धाच्या,चरणाची
सेवा   करायला  मिळणे हेच आमचे थोर भाग्य, तेच आमचे वेद,आणी ग्रंथ   

खरंच, आम्हाला योग,याग तप साधना काहीच करता येत नाही,  
आमच्याकडून तो मुद्रा, याग 
उपासना करून घेतो,  

अशा माझ्या सदगुरूच्याचरणा जवळील धुळीत लोटांगण,
अंबदन्य 
नाथसंविध🙏💐





[07/06, 09:02] +91 98236 37835: GURU..Get U , Rich U
याचाच अर्थ गुरु म्हणजे अहम भावाचा नाश करून  स्व  ची ओळख करून देणारा की तो मी आहे सोहम..आणि सत्य प्रेम आनंद सेवा भक्तीने जगण्याच्या श्रीमंती ची  अनुभूती देणारा..साई अनिरुध्द
[07/06, 09:02] +91 98236 37835: या ओव्या आपणास सांगतात ..
छोड अहं को जा तू शरण मे
डाल दुखोंकी गठडी चरण मे
गुरु चरणो ने तुमको तारा
यहा बहती है अमृत धारा...
कितने जीवन से प्यासा तू
कभी संभ ला फिर कभी गिरा तू
गुर वाणीने तूमको पुकारा
यहाँ बह ती  है अमृतधारा..
[07/06, 14:10] +91 96379 20337: ।।हरी ओम।।
एक छोटासा प्रयत्न 
(काही चुकल्यास क्षमस्व)

अध्याय 1 
*हे साईनाथ स्वप्रकाश । आम्हां तुम्हीच गणाधिश । सावित्रीश किंवा रमेश । अथवा उमेश तुम्हीच ।।१९।।*
*तुम्हीच आम्हांतें सदगुरू । तुम्हीच भवनदीचें तारूं । आम्हा भक्त त्यांतील उतारू । पैल पारू दाविजे ।।२०।।* *कांहींतरी असल्याशिवाय । पूर्वजन्मींचे सुकृतोपाय । केवीं जोडतील हे पाय । ऐसा ठाय आम्हांतें ।।21।।*

तोच आमचा साई आणि तोच स्वामी आहे, तोच आमचा राम आणि तोच आमचा विठ्ठल आहे, तोच आमचा हनुमंत आणि तोच आमचा त्रिविक्रम आहे असा हा आमचा सदगुरु अनिरुद्ध आहे..
जस आंब्याच्या झाडाच्या प्रत्येक फांदीला लागलेल्या फळाला आपण आंबाच म्हणतो..काही आंबे हिरवे तर काही पिवळे असतात, काही लहान तर काही मोठे असतात, काही गोड तर काही आंबट असतात तसाच आपल्या आई चंडिकेचे हे सर्व पुत्र वेगवेगळे रूप धारण करून कार्य करत असले तरी ते सर्व एकच आहे.. आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी साठी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी रूप घ्यावी लागतात. हाच सद्गुरू आपली संकटांच्या वादळांमध्ये दगमगणारी नाव सुखरूप पैलतीरी नेऊन पोहचवितो आणि अश्या या सद्गुरूपर्यंत पोहचण्यासाठी आपण पूर्वजन्मी केलेली भक्तीचं उपयोगी येते. आणि म्हणूनच जन्मोजन्म हा अनिरुद्ध आपला पालनकर्ता राहावा यासाठी *नामस्मरण* हा एकमेव उपाय त्याने आपल्याला दिला आहे..

*मज प्रेम द्यावयासी, विठ्ठल झालासी।*
*तरी खरा अवघा । साईच तू माझा ।।*
*रूपे तुझी शंभर। सहस्त्र अनंत।*
*मी का रे बघावी । गरज मज काय?*

अंबज्ञ नाथसंविध
रुचिरावीरा भंगाळे
वासिंद उपासना केंद्र



07/06, 15:35] Mahesh Bhinde: सा = साक्षात 
ई= ईश्वर 

माझी कथा मीच करीन...

Pehle muje jaan na chahiye...
Aiisaa kaun sa insaan, jeev, pashu, pankhi, stones, water yaa yeh panchmahabhut mein ishwar nahi...?
Ishwar toh sab mein..
Uuskaa viiraat swarup yeh samzaata hai...

Toh meri jigyaasa ka uuttar chahe kahaan sey bhi milega woh... xyz is 
Saakshaatkaar...
Of ishwar to remove my ignorance...🙏🏻

Ambadnya 
Naathsamvidh 🙏🏻
[07/06, 15:50] +91 92279 28945: During 1998 August , I was writing Dwitiya Paper , same question was asked , I was thinking about that why did Baba give 55 rupees to Haji Siddhik falke , at that time Pujya Samirdada entered in class room and said students above 55 years , were allowed to tkae 30 minutes more.
Suddenly I got idea that , 55 rupees is related to Age factor. Haji siddhik falke age may be 55 and hence Baba wanted to give purity to Haji.
जीवनाला पूर्ण शुद्धता देण्यासाठी  असेल !
अम्बज्ञ
[07/06, 16:01] Mohini Kurhekar: साई आनंदवृत्तीची खाण।
असलिया भक्त भाग्याचा जाण।
परमानंदाची नाही वाण
सदैव परिपूर्ण सागरसा।  ।।६६।।

साईबाबा - साई असे माझी आई बाप माझा अनिरुद्ध ।।-----मीना वैनी
मुलाला आई बाप दोघेही हवे असतात.साईबाबा एकाचवेळेस भक्ताचे सर्व काही आहेत.स ( आई व बाबा ) कधी माता कधी पिता तर कधी दोन्हीही.माता असेल तेव्हा पिता पण आहे व पिता असेल तेव्हा माता पण आहे.बाबा तारण करतात तेव्हा पालन होते .पालन करतात तेव्हा तारण होते.
आनंदवृत्ती -वृत्ती म्हणजे स्वभाव 
वृत्तीमधून वृत्त बाहेर येते.आनंदवृत्तीतून दुःखाचा पराभव होतो.ज्याच्याकडे आनंदवृत्ती आहे त्याच्याकडे दुःख असूच शकत नाही.आनंदवृत्ती म्हणजे सुखमय शांति Harmony.
खाण -स्वतः खोदावे लागते.
बापूसाईचे प्रेमच आनंदवृत्तीची खाण आहे
भक्त भाग्याचा -निज भक्त -सच्चा श्रद्धावान.
परमानंदप्राप्ती ...बापूसाईंची प्राप्ती -परमात्माप्राप्ती 
आमच्याकडे आनंद आहे कारण आमचा पिता सच्चिदानंद आहे .
बापूसाई परमात्मा आहे.त्याला आपण आपलेसे करु शकत नाही.पण त्याच्या प्रेमाला आपलेसे करु शकतो.त्याचे बाळ बनून ,त्याची प्रत्येक कृती माझ्या भल्यासाठी आहे ह्या भावाने त्याची आज्ञा पाळून ,त्याच्यावर अधिक अधिक प्रेम करून .
परिपूर्ण सागरसा ।।  ...
 सदैव पूर्ण कायमपूर्ण .कोणावरही अवलंबून नाही.त्याला उत्पन्न होण्यासाठी कशाचीही आवश्यकता नाही.त्याचा संकल्पच सत्यात उतरतो.
प.पु.बापूसाईंनी त्यांचे बाळ होण्यासाठी जे जे आवश्यक होते ते त्यांच्या अकारण कारुण्यामुळे आपल्याकडून आधीच करवून घेतले.
म्हणून आज आपण सर्व आनंदात आहोत.कारण तो आमचा पिता आहे.
बापूसाई तू माझा आहेस ,माझाच राहणार,व माझाच होतास.
I love u my Dad.I know u love me more.so I want to love u more & more &more and forever!
[07/06, 18:53] +91 92279 28945: पाहता श्रीसाईंचे मुख I
हरून जातसे तहान भूक I
काय तयापुढे इतर सुख I
पडे भवदुःखविस्मृती II 80 II

पाहता बाबांचे नयनांकडे I
आपआपणा विसर पडे I
आंतुनी येती जै प्रेमाचे उभडे I
वृत्ती बुडे रसरंगी II 81 II

कर्मधर्म शास्त्रपुराण I
योगयाग अनुष्ठान I
तीर्थयात्रा तपाचरण I
मज एक चरण साईंचे II 82 II



खूप सुंदर ओव्या


---------------------------------------------



[07/06, 20:34] Nandan Bhalwankar: .

*अध्याय १ मधील मला भावलेली ओवी*
आरंभ बाबांचा कोणाही नकळे । 
कारण प्रथमत: कांहींही नाकळे । 
धीर धरितां परिणामीं फळे । 
कौतुक आगळें बाबांचें ॥१३२॥


ह्या साईनाथाला आपण सतत काही ना काही प्रश्न विचारत असतो. असे का तसे का, माझ्याच बाबतीत असे का झाले ? मलाच हे का ? असा "का" चा पाढा सतत चालूच असतो. "हा साईबाबा असे का बरे वागला"? हा तर अगदी फेव्हरेट प्रश्न. 

पण हा परमात्मा आहे आणि आपण अगदी साधे मानव. हा ब्रह्माण्डाचा स्वामी आणि आपण एका पृथवीवरचा एक साधा जीव. ... 
....त्यामुळेच हा जे काही करतो ते आपल्याला जरी योग्य वाटले नाही किंवा कळले नाही किंवा पचनी पडले नाही, तरी त्याला नक्कीच काहीतरी तसेच महत्तवाचे कारण असणार हे आपण जाणून घ्यायला हवे.       

*हा बाबा जे करतो तेच योग्य आणि हा बाबा नेहेमी योग्य तेच करतो. एवढे जरी समजले तरी खूप. आणि हेच तत्व वरील ओवी मध्ये मांडले आहे.*      

- नंदनसिह भालवणकर 
दादर केंद्र

.
[07/06, 22:25] Nitin Mirajkar Pratyaksha Bhakt Mahiti: फळशेचा पूर्णविराम।काम्यत्यागाचे हेंचि वर्मा।करणे नित्यनैमितीक कर्म।शुद्ध स्वधर्म या नाव।
सर्व कर्म भगवंती अर्पण।क्षणेक विस्मरणे निर्विन्न मन।ऐसे नारदीय भक्तीचे वर्णन।भिन्नलक्षण भक्ती हे।
सामान्य मनुष्यास कोणतेही कर्म केले की फळ लगेच हवे असते, पण हेच फळ मिळायला पाहिजे हे आपण प्रत्यक्ष जीवनात विसरू शकलो, किंवा इच्चा ठेवली नाही तर आपल्या मनात काहीच राहणार नाही की मी हे कर्म केले म्हणून लगेच काही मिळाले पाहिजे. 
ही कर्मफळाची अपेक्षा सहजपणे टाळता अली पाहिजे.
मग काय करायचे तर सर्व कर्म केल्याक्षणीच भगवंताला अर्पण करायचे म्हणजे मग माझ्या मनात काहीच कर्मफलशा राहणार नाही. अशाप्रकारे भक्ती करावी असे पहिल्याच अध्यायात सांगितले आहे, सद्गुरू, परमेश्वर उचित जे आहे ते देणारच आहे हे समजले की आनंदाच्या डोही आनंद तरंग एव्हडे समजले तरी खूप झाले असे वाटते.
जसे जमेल तसे मांडण्याचा प्रयास केला आहे, typingchya चुका समजून घयव्यात. 🙏
[07/06, 22:41] +91 85529 25684: हरी ॐ
       बापूंना आपल्याला काय द्यायचे आहे,आपला आध्यात्मिक मार्गावर प्रवास कसा आपेक्षित आहे. उपसनेचे महत्व या बद्दल DAD चे शब्द जे मनात घर करून राहिले आहेत,ते तुमच्याशी शेयर करतोय.........
       गुरुवारच्या पितृवचनात बापुंनी आपल्याला येणाऱ्या वर्षा बद्दल पूर्व कल्पना दिली,आणि सांगितल की "येणाऱ्या वर्षा मधे पूर्ण जगा मधे ध्रुवीकरण होणार आहे.तीसरे महायुद्ध जे सुरु झाले आहे,एका वेगळ्या प्रकारे पुढे जाणार आहे.खुप बदलाव येणार आहे.तर पूर्ण जग बदलनार आहे. तर आपल्याला सुद्धा बदलण्या साठी उपासना दररोज करायची आहे. येणारे वर्ष हे आध्यात्मित कसरती साठी आहे.येणारे वर्ष आध्यात्मिकप्रगति साठी खुप चांगले आहे.आत्ता पर्यंत जेवढी प्रगति झाली नव्हती ती आत्ता होणार आहे.कारण आपल्याला आईच्या कृपेने चार स्तंभ सुद्धा मिळाले आहेत.तर पूर्ण मनापासून जप मंत्र पठाण करायचे आहे."

          बापुंनी उपासना करने खुप सोप्प करुन सांगितले की तुम्ही प्रवासा मधे असताना ,काम करत असताना किंवा आपल्या कड़े जो रिकामा वेळ मिळतो त्या वेळेत आपण वक्रतुंड महाकाय ,सर्व मंगल मांगल्ये १०८ वेळा किंवा कामित कमी २० वेळा तरी बोलू शकता.गुरुक्षेत्रम् मंत्र,रामो राजमणि बोलू शकता.

         मातृवात्सल्य-उपनिषद् मधे आपण वाचतो की आपल्या जीवना मधे मनात सतत एक तराजू असायला हवा.त्यामधे एका पारडया आपले सर्व दुःख ,क्लेश अडचणी आणि दुसऱ्या पारडयात मी केलेली चंडिकाकुलाची उपासना.आणि कोणते पारडे वजन व्हायला हवे ते आधीच ठरवायाचे.नाही जमत तर त्या महारुद्र हनुमंताला साद घाला.त्याने लक्ष्मनासाठी संजीवनीची ओळख न पटल्याने अक्खाच्या आक्खा पर्वत उचलून आणला,त्याला तुमचे पारडे काय जड आहे ?  त्रिविकम मार्ग दर्शन करताना सांगतात "तुम्ही उपासना ,मंत्र पठाण किती वेळा करता यापेक्षा ही तुमच्या मनातील भाव खुप महत्वाचा आहे"

       साईसच्चरित्र मधे हेमाडपंथांची ओवी" एक विश्वास असावा पुर्ता।करता हरता गुरु ऐसा।"याचे वर्णन करताना बापू म्हणतात "मेरा बाप वह मेरा बाप, न अन्य".मी विकला जातो तो फक्त पावित्र्य आणि विश्वास याच करंसीने.म्हणजेच माझ्या जीवनात योग्य ते बदल योग्य त्या वेळी घडवून आनण्यासाठी माझी माय चंडिका आणि पिता त्रिविक्रम समर्थ आहेत.पण कधी सुख आसो वा दुःख आसो मी माझ्या उपासना त्यांचे नित्य स्मरण ठेवतो तेव्हा.आणि त्याच्याही पलीकडे तुमचा विश्वास कार्य करतो की आम्ही आई माझा पिता त्रिविक्रम मला सहाय्य करणाराच आहेत १०८ टक्के. 

           उपासना करताय होत नाहिये आस नका म्हणू,DAD में कर रहा हूँ। नहीं हो रहा है मत कहना। DAD!! I Love You......बस्सस्.त्यावेळेला त्याला जे करायचे आहे तो आवश्य करेल.१०८%.

        आपल्याला आवडत्या देवतेचे,आवडत्या आईच्या रूपाचे सतत नाव घेत राहिले पाहिजे.प्रत्येक गोष्ट तिच्याशी शेयर केलि पाहिजे.फक्त प्रोब्लेम्स नाही किंवा आपल्या दिवस भरात घडलेल्या चूका नाही.ते तर करायचेच.त्याच बरोबर.प्रेम सुद्धा व्यक्त करायचे.आई तू खुप प्रेमळ आहेस,I LOVE YOU. त्याच बरोबर तू कशी आहेस?जेवालिस का ? अश्या नॉर्मल गप्पा मारायच्या. 

         बापुन्नी सांगताना एकदा खुप मस्त गोष्ट सांगितली होती की "आपण जेव्हा परमेश्वराशि वारंवार संवाद साधत असतो ते त्याच्या बरोबर लक्षात आसते. आणि मग जेव्हा तुम्ही अडचणी असता आणि परमेश्वराला हाक मारता.तेव्हा तो आपली साद पटकन ऐकतो आणि प्रतिसाद देतो.कारण तो आवाज त्याच्या जवळचा आसतो."

             त्याच्या प्रतिमे कडे प्रेमळ पणे पाहत रहाणे,आणि त्याच्या नामात,भजनात लीन होऊन जाने,आपल्याला आवडेल ती उपासना नित्य करत राहणे.आणि त्याचे रूप डोळ्यात साठवत राहणे.ते क्षण Enjoy करणे, आनंद करीत रहावे.मुळातआपल्याला त्रिविक्रमने जन्मा बरोबरच आनंद करण्याचा आणि ज्ञान भक्तिगंगेतुन आपला समग्र विकास करण्याचा हक्क दिला आहे.
            नास्मरण का करावे या विशई आपल्या लाडक्या मीणा वाहिनी म्हणतात की,आपले मानवी मन हे अनेक चुकीच्या विचारांनी दूषित होत आसते.म्हणून आपण नामस्मरनाने नित्य शुद्ध होउन परमेश्वरच्या चरणी वाहयाचे आसते.सुकलेले फूल आपण देवाच्या चरणी अर्पण करतो का? म्हणून आपण नामाने वारंवार शुद्ध होऊन सदगुरु चरणी स्वतःला समर्पित करायचे.आपला शुद्ध भाव समर्पित करायचा.
       नाम हा साबन चित्त ते मलिन।
       त्याचे प्रक्षालन करीत असे।
      
             बापुंना श्रद्धावानां कडून काय हवे आहे आणि श्रद्धावान कसा असावा. बद्दल सांगितले होते.त्यावेळी बापू स्वतः कशे शिक्षण घेतले आणि कशा प्रकारे ते संस्थेचे कामकाज संभाळतात,लहान पणा पासून ते आत्ता पर्यंत सामान्य माणसा प्रमानेच सर्व कही केल असे सांगत होते. 

           "जीवना मधे एक अशी वेळ येईल.असा एक क्षण येईल की तुमचे असंख्य नातेवाइक आणि पैशाने विकत घेतलेले नोकर ,चाकर आणि स्तुतिपाठक कुठेही कामी येऊ शकणार नाहीत.आज्जीबात नाही.पैसा आवश्यक आहे कीर्ति आवश्यक आहे पण राजान्नो त्यापेक्षाही आवश्यक आहे तुमच्या गाठिशी तुमचे पूण्य आसने.तुमच्या गाठीशी त्या भगवंताचं पूण्य असणं .तुमची नाळ,तुमची नाडी,तुमच सूत्र त्या भगवंताशी जोडलेल असणं."
           "मी किती दाता आहे हे मला तुम्हाला सांगयाचे नाहिये राजान्नो. पण आम्हाला कळले पाहिजे की आमचा बापू वेगळा आहे. He is a Different.उसने किसीसे कुछ नहीं लिया है ,दिया है।प्यार से।और कोई उपकार नहीं किये संस्था पर।नहीं करता हूँ।ये मेरा प्यार है।पण जेव्हा प्रश्न उचलले जातात किंवा निर्माण केले जातात तेंव्हा आपल्याला त्याची उत्तरे देता आली पाहिजेत.उनके जवाब हमें देने आना चाहिए।कारण या पुढे संस्थेचे सर्व कामकाज तुम्हालाच पहयाचे आहे.त्यामुळे लोक तुम्हाला नानाविधि प्रश्न विचारतात,त्याची उत्तर तुम्हाला देता आली पाहिजेत. आणि जेव्हा तुम्हाला माहिती असेल तेव्हा तुम्ही लोकांना सांगू शकता.its so transfrnt.तरच फालतू बड़बड़ करणार्यांची तोडं तुम्हाला बंद करता येतील. बापू कोण आहे हे आम्हाला सांगता आलं पाहिजे.

           आम्हाला कोना समोर मान खाली घालायची गरज काय?ज्यांना बापुंचा अभिमानच नाही त्यांची गोष्ट वेगळी.पण ज्यांना बापुंचा अभिमान आहे त्यांना ही गोष्ट माहिती पाहिजे.आपण एक दिवा लावला पणत्याच्या खाली त्याची सावालीच आसते ना.उसकी खुद की Shadow हि रहति है न।वो shadow मतलब अंधक्कार ,मतलब  अज्ञान.ये अज्ञान जो हमारे प्रिय लोगोँ के बारेमे हमें होता है।अणि म्हणून आपल्याला बोलता येत नाही. 
        मला माझी बाळं सक्षम झालेली पहायची आहेत.खरोखरच जे चांगल्या भावाने प्रश्न विचारतात त्यांना उत्तर आवश्य दया.पण ज्यांना फक्त वाईटच बोलायचे आहे त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही.आरे get lost,we no what our Aniruddha bapu is. I don't need your suggestion. 
          जर आपल्या उपासना centers वरती आश्या प्रकारच्या संगती आढळल्या जे परस्पर श्रद्धाहीन मंडळींचेच दोस्त आहेत.ठराविक सौलत देऊन सुद्धा ते सुधारत नाहीत.त्यांना इकडचाहि मलीदा खयाचा आहे.सन्मान कीर्ति हवि आहे आणि तिकडेहि मिरवायचे आहे आश्या लोकांची गय करू नका.त्यांना आपल्या कड़े जागा देऊ नका.कारण ही मानसं शत्रूणां जाऊन मिळालेली असतात,त्यामुळे ते अधिकच घातक असतात.शिवाजी महाराजांचा,संभाजी महाराजांचा,राणाप्रतापचा घात कोणी केला यांसरख्याच लोकांनी केला.We mast no this very well. जो श्रद्धाहीन आहे तो आपला नाही हे कायमच मनामधे लक्षात ठेवा.कारण श्रद्धाहीन दुराचारी हे कोणाचेही आप्त आसूच शकत नाहित.कारण त्यांची गरज हीच त्यांची आप्तता आसते.जरिहि तो कितीही मोठा साहेब असला,पैसेवाला असला पण तो श्रद्धाहीन असेल त्याने संस्थेला दोनशे कोटी दिले तरी नकोत.जो श्रद्धावान आहे त्याने दिलेल्या दोन पैस्यानि सुद्धा माझी ईमारत उभी राहील लक्षात ठेवा,आणि उभी राहत definitely!!! 

        त्यामुळे आपले नाते फक्त खऱ्या खुर्या श्रद्धावानांशीच् असला पाहिजे श्रद्धाहिनांशी किंवा खोट्या श्रद्धावानांशि नाही लक्षात ठेवा.आणि श्रद्धावान म्हणजे नऊ सामान निष्ठा ,हे मीच सांगीतलय .त्यात नवी निष्ठां आहे अनिरुद्ध हा आमचा मित्र आहे.आणि जे अनिरुद्धानां मित्र मानत नाहीत ते श्रद्धावान असुच शकत नाहीत.मग जर त्यांनच्याशि आपला संबंध असेल तर आपली श्रद्धा different ५०% कमी आहे.याचा अर्थ आसा नाही की तुमचा भाऊ बापूंकडे येत नाही म्हणून त्याच्याशी बोलू नका.....त्याच्याशी जरूर बोला पण त्यांना श्रद्धावान म्हणू नका.आणि त्याच्या साठी माझ्याकडे प्रार्थना करू नका.कारण मी श्रद्धाहिनांसाठी केलेल्या प्रार्थानांना प्रतिसाद देत नाही.तो कितीही मोठा श्रद्धावान आसो पण त्याने त्याच्या सख्या श्रद्धाहीन भावासाठी साठी प्रार्थना केलि तर मी ती प्रार्थना ऐकत नाही, हे लक्षात ठेवा.में उस प्रार्थना की स्वीकृति नाही करता.I dont cair . 

         एका श्रद्धावाणांनी श्राद्धहिनांसाठि प्रार्थना केली तर ते पाप आसते राजांणो,लक्षात ठेवा .अनसूयामातेच्या चरित्रात आपण पाहतो की श्रद्धाहिनां साठी केलेली प्रार्थना आपल्याक्ज आंग्लठी कशी येते.दुराचारी श्रद्धाहीन कोणाचेही आप्त नसतात.तो दुराचारी श्रद्धाहीन  मरायला पडलेला आहे तो काय करणार ,त्यात दुराचार करण्याची किती ताकद आसते ते आपण अनसूया खंडामधे पाहू शकता.
                साप मरते दम तक जहरीला ही होता है। में ये नहीं कहता की दुनियाके सारे साप मारे जाय.कमसे कम जो मेरे घरमे घुस आये उसेतो मारना ही होगा।
संत तुकाराम ने कहा है

 साप विंचु नारायण।
 परी वंदनीय दुरुण।

            सभीमे भगवान है।परंतु जो श्रद्धावान है उनमे वह क्रियाशील है।जो श्रद्धाहीन है उनमे वो साक्षी भाव में है।हम आध्यात्मिक मार्ग पर है इसका मतलब ये नहीं कोई भी आकर हमें मुर्ख बनाये?आपण काय करतो आपण चांगल वागायच वाईट वागयाचे नाही.तर कोणीही आम्हाला येऊन आम्हाला फसवाव हे होऊन देऊ नका.आध्यात्मिक मार्गावर आपण येतो तो ते निर्भय बनन्यासाठी .मला माझी बाळं कशी हावी आहेत,निर्भय हावी आहेत.येस्स्स्स मला हे हव आहे.माझी पोरं मला निर्भय व्ह्ययला हवी आहेत.गुंड नको आहेत मला.मुझे डाकू,लुतेहरे नहीं चाहिये मुझे पराक्रमी शुरवीर चाहिये.आम्ही आध्यात्मिक मार्गावरती आहित म्हणून कोणीही आम्हाला चापट मारुण शिवि देऊन जाईल हे चालणार् नाही.हे भारताचे भारतीय संस्कृतीचे आध्यात्म नाही हे लक्षात ठेवा.वेदांमधे स्पष्ट प्रार्थना आहे हे इंद्र,हे अग्नि आम्हाला एवढी शक्ति दे की आम्ही आमच्या शत्रुंचा नायनाट करू शकु.मागणारे कोण आहेत?  महाऋषि वसिष्ठ ,आंगीर.मला ही ताकद तुमच्यात आनायची आहे.याचाआर्थ तुम्ही रस्त्यावर येऊन मवालीगिरि करावी,गुंडागर्दी करावी हे मुळीच् नाही हे लक्षात ठेवा.आम्ही कोणाला त्रास देणार.नाही पण आम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्याच्याशी आपल्याला नीट चारहात करता आलेच पाहिजेत हे लक्षात ठेवा.ही ताकद मला तुम्हाला द्यायची आहे.different.
                माझ्या बाळां वरती अन्याय झालेला मला चालणार नाही.मी तुमच्या पाठीशी आहे तुमच्या पुढे आहे.अन्याय सहन करू नका.आम्ही आध्यात्मिक मार्गावर आहोत म्हणजे आपण सर्व गोष्टी सहन केल्या पाहिजे,ही गोष्ट तुम्ही त्यागायला हवी.मला माझी बाळं कशी हवी आहेत???सशक्त हावी आहेत,निर्भय हावी आहेत.आणि ही निर्भयता द्यायला तुमचा बाप समर्थ आहेत.differently लक्षात ठेवा.
               आम्ही भक्ति मार्गा वरती आहोत म्हणजे we are special.तुमच्या मना मधे हा भाव असला पाहिजे आम्ही श्रद्धावान रोज आन्हिक करतो या बापूंचं नाव घेतो.म्हणजे जगतल्या इतर माणवां पेक्षा आपण एक नाही, दोन नाही,एक हजार आठ पटीने श्रेष्ठ आहोत.आणि आहोताच्.
              कारण जेव्हा मी तिसऱ्या महा युद्धाचे वर्णन केल्या मुळे ठीक-ठिकाणी आगि लागणार आहेत.ठिकठिकाणी जग पेटणार आहे.बाँब चे गोळे पडणार आहेत. तेव्हा मी श्रद्धाहिनांच्या संरक्षाणासाठी धावणार नाहीये.मी धावणार आहे ते फक्त श्रद्धावाणांच्याच् मदति साठी.आणि जगाची लोक संख्या फक्त ४०% वर आणून ठेवणार आहे.जगातील ६०% लोकसंख्या मारली जाईलआणि फक्त ४०% उरतील.आणि उरतील तर फक्त श्रद्धावान.आणि तुमच्या पैकी बहुतेक सगळे ९०% लोकं या काळाला बघणार आहेत.आणि बापुंच म्हणन खरं की खोटं याची साक्ष्य तुमचे तुम्हीच असणार आहेत.माझे श्रद्धावान या तिसऱ्या महायुद्धच्या खाणितुन बाहेर बाहेर निघायला हवेत.आणि एक सांगतो. कारण जेव्हा मी अडीच हजार वर्षां नंतर परत येईन तेंव्हा तुमच्या पैकी एकाचाहि थोबडा बाघयची माझी इच्छा नाहिये.तेंव्हाच्या आताच तुम्ही सगळे माझ्या भूलोकात आलेले असले पहिजे.त्या कलयुगाच्या शेवटच्या क्षणाला मला तुम्हाला बडवनारांच्या यादिमधे तुमचं नाव नासावं,हे मला हवं आहे.
            कारण जर त्या यादीत जर तुमचं नाव असेल तर सर्वात जास्त दुक्ख मला होणार आहे राजान्नो.मला हवं आहे त्याच्या आधीच तुम्ही माझ्या गोकुळात सुखाने बासरि वाजवत खेळताय माझ्या बरोबर.आट्यापाट्या  खेळताय लगोलि खेळताय पकडापकडी खेळताय ,प्रेमाणे गीत गाताय माझ्या बरोबर.मला तुमच नाव त्या प्रलयाच्या लिस्ट वर नको आहे. मला हवं आहे तुमचं नाव वृंदावनाच्या पासपोर्ट वर. तो वृंदवानाचा पासपोर्ट.आणि त्या वृंदवानाच्या पासपोर्ट वर तुमच नाव आणि त्यावर माझा शिक्का हवा आहे,राजांणो.येस्स मला हे हवं आहे राजांण.तुमच्यामधला जो कोणीही अनेक जन्म घेईल ठीक आहे.पण प्रत्येक जन्मा मधे शेवटच्या क्षणाला जाताना ,या पृथ्वी लोकाला ,मृतु लोकाला bye करताना,तुमच्या समोर मला येऊन उभ राहयाच् आहे,ह्याच ग्रेस मधे ह्याच रुपात.तुम्हाला हाक देऊन मिठीत घेण्यासाठि.चल मजा करुया.आयुष्य भर खुप थकलास.आज मजा करेंगे यार.समजलं......?
मला हे हवं आहे राजांणो......

यायला तयार आहात.... Ambadnya nathsavidh
[08/06, 15:30] +91 81808 25000: मंगलचरणांचे कारण । 
सर्व विध्नाचे निवारण।
ईष्टार्थ सिद्धि प्रयोजन
                .........                     
अभिवंदन सकलांचे।।२।।
आपण करीत असलेल्या कार्यासाठी दैवीकृपा असावी लागते.दैवीकृपा नसेल तर ते कार्य सिद्धीस जात नाही. सर्व देवतांचे स्मरण करून 
त्यांच्या आशीर्वादाने आमच्या कार्याला यशप्राप्ती व्हावी म्हणून चरणी प्रार्थना करतो.
[08/06, 20:36] +91 81808 25000: प्रथम वंदू गणपती।
वक्रतुंड  हेरंब मूर्ती।
चतुर्दश  विद्यांचा  अधिपती।
मंगलाकृती गजमुख।।३।। 
कोणत्याही शुभ कार्या साठी गणपतीचे पूजनाने सुरुवात करण्यात येते.वक्रतुंड, हेरंब, विद्याअधिपती गजमुख अशा अनेक नावांनी गजानना ची स्तुति करून हेमाडपंतानी साईबाबा च्या ठाई गणपती पाहून पूजा आरंभ करतात.कोणतेही कार्यात प्रथम गणपती


[07/06, 22:21] Mohini Kurhekar: जून 13 साली second pravachanat sangitle hote.
 सर्वे सन्तु निरामय: नि:आमय:
गव्हामुळे आम होत नाही.आम हानिकारक आहे.सुर्योदयापूर्वी जे किरण असतात त्यामुळे गहू उगवतात. त्या किरणांमद्ध्ये औषध असते.आपल्या स्वास्थ्यासाठी. त्यांची चुंबंकीय शक्ति गव्हात येते व गव्हाचे पीठ झाल्यावरही ती शक्ति मरत नाही.म्हणून गहू सात्विक आहेत.पाचक शक्ती क्षीण झालेल्यांना देतात. गव्हाचे सत्व खाल्याने आम होत नाही.नवरात्रीत गहू वापरतात.आदिमातेचा त्याच्याशी संबंध आहे.ओटीभरणातही गहू वापरतात.किरण अश्विनी कुमार आणतात.
[08/06, 13:01] Rajashree Wadikar Tamil: Bapu had once explained to us that wheat in Sanskrit is called Godhum.  
1.  Godhum also means gold.  Thus, the grain which is golden colour is known as Godhum.  
2.  Go in Sanskrit is cow.  Cow in worshipped as Kamadhenu.  Kamadhenu is the wishful cow which gives prosperity to the worshipper.
3. Dhum represents the exhalation of the Earth.
Therefore, Godhum is very sacred.  It is a golden grain bringing prosperity and yet, humble as the Earth.
Hence, Baba is grinding Godhum in the grindstone made of Shraddha, Saboori and Bhakti.

This is my understanding and interpretation.


Rajeshwariveera Wadikar

[10/06, 19:39] +91 99670 84432: Hari Om  श्री राम 🙏Ambdnya  हेमाडपंत यांच्या चरण धुळ भेट  हा प्रवास एक अद्भुत  हेमंडपंतांच्या आयुष्यातील टर्निंग पॊइंट आहे  असाच प्रवास  हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो पण आपण  सामान्य माणूस म्हून आपले जीवन जगत असतो  त्यामुळे आपणच  आपल्या प्रारब्धासाय आड येत असतो   हेमाडपंत हे बाबांच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत त्यामुळे त्यांचा  अण्णासाहेब दाभोलकर वरून हेमाडपंत हा झालेला आहे  पाहिलं हेमंडपंतांच्या मनात असेच विकल्प niramn झालेले होते परंतु ते जेव्हा  बाबांच्या चरणी नतमस्तक होतात त्यावेळी त्यांचे सर्व विकल्प दूर होतात  Bapuni आपल्याला हेच सांगितले आहे  आपल्याला कधी असे हेमाडपंतांसारखे चरणधुळ भेट घेता येणार आपण जयवेळी बापूंचे दर्शन घेतो त्यावेळी आपल्या सुद्धा असे नतमस्तक होता आले पाहिजे त्यांच्या फोटो समोर उभे राहून त्यांना न्याहाळता आले पाहिजे  त्यांच्या बरोबर संवाद साधता आला पाहिजे  I LoveU my Dad always अँड U always present wirh ur Mother with me असें बोलत राहिले पाहिजे तेव्हाच खर्या अर्थाने आपले जीवन विकसित होईल  आणि हेमाडपंतांसरखा आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होईल 🙏🙏🙏
[11/06, 00:57] +91 99696 88322: हरी ओम 😊 
साईनाथांकडे येण्याआधीचे दाभोळकर हे तर्क कुतर्क करणारे, आपल्याला गुरूची काय आवश्यकता या मतावर ठाम विश्वास ठेवणारे होते. आणि सांईकडे आल्यानंतर त्यांच्यात जो आमूलाग्र बदल झाला आहे तो  म्हणजे हा साईचारित्र्य रुपी खजिना आपल्याला ऊपलब्ध करून दिला आणि आज प्रत्यक्ष साई - बापू रूपाने त्यांच्या घरात वास करत आहेत. 
आपण हेमाडपंतासारखे श्रेष्ठ भक्त तर नाही. पण आपण दाभोलकरांसारखे तर्क कुतर्क करणार, आपलं ते खरे करणारे, गुरू वैगरे च्या फंदात का पडायचे, आपण खाऊन पिऊन सुखी आहोत ना आणखी काय पाहिजे या मताचे होतो पण बापू आपल्या आयुष्यात आले आणि जगण्यातला अर्थ कळला. बापू कडे येण्या आधी भक्ती काय हे माहीत नव्हत, पारंपरिक रुढी ना धरून होतो,देवासमोर नुसता नमस्कार केला झाल. देवाशी संवाद, मंत्र, जप, नामस्मरण या गोष्टी माहीतच नव्हत्या या सगळ्या गोष्टी माझ्या Dad ne शिकवल्या. त्याही ईतक्या सोप्या  आणि ईतक्या सहजतेने की कळलच नाही त्याने आपल्याला कधी भक्ति मार्गावर आणले. आणि भक्ती बरोबरच त्याने सेवेत सामावून घेतले. या आधी आपण फक्त आपल्या कौटुंबिक चौकटीतच जगत होतो पण बापूंनी आपल्या ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे ऋण कसे फेडले पाहिजे हे सेवे मार्फत शिकवले. प्रपंचात राहूनही परमार्थ कसा साधायचा याची गुरू किल्ली दिली. आपल्याला संकटाचा सामना करायला शिकवले, मनसामथर्य दिले, आत्मविश्वास दिला, आत्मबल दिले. या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या फक्त आणि फक्त बापू मुळेच. 
आयुष्यात सद्गुरु नसेल तर जिवन बे लगाम झालेल्या घोड्या सारखे फरफटत जाईल पण बापू आयुष्यात आले आणि जीवनाला दिशा मिळाली. Ambadnya Nathsavidh Bapuraya 🙏 
चूक भूल क्षमा असावी. पहिल्यांदा लिहीत आहे चुकले असेल तर नक्की सांगा. 🙏
Nayanaveera Pawar.
दहिसर उपासना केंद्र.
[11/06, 06:49] +91 83082 75931: ।हरि ओम।
प्रत्येक बापूभक्ताच्या आयुष्याचे दोन भाग असतात. पहिला बापूंकडे येण्याच्या आधीचा आणि दुसरा बापूंकडे आल्यानंतरचा. 
श्री साईसच्चरित्र ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायात श्री गोविंद दाभोलकर ह्यांच्या आयुष्याचा दुसरा भागाची सुरुवात इथे झाली. आयुष्याचं सोनंच झालं. फक्त एकाच चरणधूळ भेटीने सद्गुरू प्राप्ती झाली. आधी ते फक्त दाभोलकर होते आणि आता *हेमाडपंत* हे विशेष नाम त्यांना मिळाले, आणि श्री साईसच्चरित्र हा महान अपौरुषेय ग्रंथ लिहिण्याचे परमभाग्य प्राप्त झाले. हे फक्त आणि फक्त श्री साईबाबा , सद्गुरू हेमाडपंतांच्या आयुष्यात आल्यामुळे झालेला बदल आहे.
असाच उत्तमोत्तम बदल आपल्या प्रत्येक बापूभक्ताच्या आयुष्यात नक्किच झालेला आहे/असतो आणि होतोच. हीच तर *त्या* ची अगाध लीला आहे.

*चरणधूळ भेट* 
आधीच मनात शंका ठेवून दाभोलकर बाबांकडे जातात. आपल्याला सद्गुरू वगैरे ची काय गरज हा प्रश्न त्यांच्या मनात असतोच.  अहंभाव, मगृरता (सो कोल्ड अटिट्युड) अश्या गोष्टीचा एका क्षणात निचरा होतो फक्त सद्गुरुंच्या चरणधूळ भेटीने हे इथे बघायला मिळते. 
सद्गुरू श्री साईबाबा दाभोलकरांच्या आयुष्यात आले , ते हेमाडपंत झाले, श्री साईसच्चरीत ह्या महान अपौरुषेय ग्रंथाचे लेखन त्यांच्या हातून बाबांनी करवून घेतले , आणि हेमाडपंतांच्या जीवनाचा उध्दार होतो.
खरं म्हणजे हा अध्याय ही कथा वाचताना बापू आपल्या आयुष्यात येण्याआधीचा आणि बापू आपल्या आयुष्यात आल्यानंतरचं सर्व चित्र , आपल्या आयुष्याचा झालेला कायापालट डोळ्यासमोर दिसायला लागतो. 
आणि गदगद होऊन बापूंशी बोलतो, 
*।तुझ्या चरणस्पर्शे  मी आज उद्धरलो, अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो।*
*अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो।*🙏🏻🙏🏻🙏🏻
आय लव यु माय डॅड फॉरएव्हर.

काही चुकले असेल तर नक्की सांगा. 

अंबज्ञ.
केतनसिंह झळके.
[11/06, 07:59] +91 81808 25000: गुरु कृपेशिवाय अध्यात्म प्रगती नाही.... गुरछचळणांकडेवळण्या साठी दैवगती ही लागते नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही त्यि टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. जरी हेमाडपंतानी चांदोरकर यांच्या सांगितल्या वरून शिरडी गावात आले पण कशासाठी गुरु पाहिजे ,अंगात भयंकर अभिमान होता. धूळ भेटीच्या मुळे तो गळून पडला केवळ साईबाबा च्या कृपा दृष्टीने तो गळून गेला .गुरू ची कृपा असल्याने आपल्या कार्यातयश प्राप्त होते. साधकाने अनुभव येण्यासाठी साधना किंवा गुरु करू नये. योग्य वेळ आल्यावर, ते समजण्यास आपली योग्य ता हे फक्त गुरु समजू शकतात.अशा गुरूची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टी ने दुग्धशर्करा योगच समजावा.
आपले बापू(Dad}आपल्याला हेच सांगतात
माझ्या चरणाचिया निशंःक ध्याने 
सहस्त्रकोटी संकट पळती भयाने।।
चुकीचे काही  अर्थ  झाल्यास 🙏अंंबज्ञ
[11/06, 14:13] +91 75885 17986: *दुसरा अध्याय*
आण्णासाहेब सद्गुरू तत्व का मानीत नव्हते...त्यांना साईनाथांच्या सहजलिला सांगुन त्यांना शिर्डीस बाबांच्या दर्शनासाठी जाण्याचा आग्रह कुणी धरला व दाभोळकर शिर्डी येथे कसे पोहचले याचे वर्णन या अध्यायात अभ्यासता येते.
*आप्तवाक्य* - माझ्या सर्वस्वी हिताचा विचार करुन माझ्याकडून कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता माझ्यावर निरपेक्ष प्रेम करते असा मित्र किंवा नातेवाईक म्हणजे माझा आप्त असे म्हणता येईल. अशा नातलगाने किंवा मित्राने माझे सर्वतोपरी हित होण्यासाठी अमूक एखादी गोष्ट कर अथवा करु नको असे सांगणे म्हणजे आप्तवाक्य... आणि दाभोळकरांचे आप्त असलेले चांदोरकर आणि दीक्षित त्यांना बाबांचे दर्शनासाठी शिर्डी येथे जाण्याचा सल्ला देतात. येथे कुणाच्या दर्शनासाठी जाण्यास सांगतात तर साक्षात ईश्वर असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी आणि सांगतायत कोण तर *नारायण* आणि *हरी* नावाचा मित्र आपल्या *गोविंद* नावाच्या मित्राला.
या अध्यायातील सदरचे वर्णन वाचतांना मी सद्गुरू बापूंकडे त्यांच्याच कृपेने का आणि कधी,कुणामुळे हा प्रश्न पडायला हवा....आणि मी सद्गुरुंकडे त्याच्या कृपाछत्रात आल्यानंतर मी अनुभवलेल्या त्याच्या सहज लिला त्याचे मला व इतरांना आलेले अनुभव त्याने मला केलेला बोधरुपी कृपाप्रसाद मलाही माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या आप्तांना वाटता यायला हवा. माझ्या सदगुरुंच्या अनुभवांचे अनुभव संकीर्तन करायला हवे. 

✍🏻 बिपीनसिंह अमृतकर, धुळे















0 comments: