काही महत्वाच्या गोष्टी

05:45:00 Nandan Bhalwankar 0 Comments


Hari Om


*   प्रथम 1 ते 10 अध्याय मनापासून 4-5 वेळा वाचा. 

*   वाचता वाचता महत्वाच्या वाटणाऱ्या ओव्या एका छोट्या वहीत लिहून ठेवा. 

*    प्रत्येक वेळी वाचताना त्याच ओव्यांचा वेगळा अर्थ अभिप्रेत होईल.   म्हणजेच अर्थाचे अनेक पदर बाबांच्या कृपेनेच उलगडत जातील. 

*   सद्गगुरूंकडे प्रत्येकाची रांग वेगळी असते.   त्यामुळे मला उमगलेला अर्थ माझ्यासाठी योग्यच असतो. 

*    दुसऱ्यानी लिहिलेल्या भावार्थाचे टेन्शन घेऊ नये.   

*    चित्र काढणे / चिटकविणे हे आपल्यावर आहे.   

*    आपण लिहिलेला भावार्थ किती पानी हे मोजण्यापेक्षा महत्वाचे सर्व लिहिले आहे की नाही ते चेक करावे. 

*   सुटे सुटे छान लिहावे. जेणेकरून भावार्थ वाचणाऱ्याला आपले विचार लगेच समजू शकतात. 

*   महत्वाच्या ओव्या व त्यावरील आपले विचार व त्याचा अर्थ विशद करावा. 

*    आपण भावार्थ लिहीत आहात याकरिता आधीच कौतुक व मनापासून शुभेच्छा. 

*    एक विसरू नका बाबाच आपल्याकडून लिहून घेणार आहेत.

0 comments: