साई भावार्थ खजिना (अध्याय २)

08:48:00 Nandan Bhalwankar 0 Comments

हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा वेगळा भावार्थही उमगू शकतो.   हा साई व त्याचे साईचरित्र हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मी सांगितला आहे तोच भावार्थ असे माझे अजिबात म्हणणे नाही.  
मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  

---- 













[10/06, 19:09] +91 92279 28945: https://youtu.be/6rkcCCjYuZ8
[10/06, 22:22] +91 92279 28945: Please correct me if I am wrong

मुरणे म्हणजे काय ?
एकजीव होणे बरोबर !
अहं वृत्ती = मी पणा
मीपणा जेंव्हा मुरते , एकजीव होते , तेंव्हा त्याचा पत्ताच उरत नाही ! तेंव्हा सद्गुरुच मीपणात संचारतो !
बापू विध्यार्थ्यांना सांगतात परीक्षेला घाबरू नका , तुमच्या पेन मधील श्याही मीच असेन , तुमच्या हातून मीच लिहून घेईन !
उमटलेले अक्षरे मीच असणार आहे !
हे कधी घडेल ? 
माझे मीपण मुरेल तेंव्हा ....

1998-2000 पर्यंत चा परीक्षेमध्ये पेपर मी लिहितो हे अहंवृत्ती होती माझे म्हणून मला 62-65-72-73 असे मार्क्स मिळायचे !
सद्गुरूंचा अस्तित्व माहीत असून सुद्धा विसरून जात होतो .
जेंव्हा जोर लागाके हैय्या म्हणजे जोर असतो तुझ्या नामाचा , लगाना असतो तुझ्या कृपेचा आणि हैय्या असतो तुझ्या आहे पणाचा, म्हणजेच माझ्या मनातील तुझ्या अखंड स्मरणाचा !
पण कधी कधी मी जोर लावतच नाही आणि लावलाच तर मी विसरून जातो तुझा " आहे " पणा म्हणजेच माझा " हैय्या "
म्हणूनच कधी 72 -73 तर कधी 63-65 !
मी फक्त साईबाबा बद्दल लिहायचो आणि बापुना विसरायचो ! हे मला कळून आलं बापूमुळेच !
[10/06, 22:24] +91 92279 28945: माझे मीपणा मुरात नव्हतं , जेंव्हा मुरायला लागलं तेंव्हा बापूनी भरपूर यश , आनंद दिलं !
[10/06, 22:33] Rajashree Wadikar Tamil: *-:- गुरु चे महत्व -:-*
"""""""""""""""""""""""""
--मी एकाला विचारले, "गुरुची कृपा किती होऊ शकते?" तो माणूस त्या वेळी एक सफरचंद खात होता. त्याने एक सफरचंद माझ्या हाती ठेवले आणि विचारले, "सांगा पाहू यांत किती बिया असतील?" 
-- सफरचंद कापून मी त्यांतील बिया मोजल्या आणि म्हणालो, "यात तीन बिया आहेत"
त्याने त्यातील एक बी आपल्या हाती घेतली आणि मला विचारले, "या एका बियेमध्ये किती सफरचंदे असतील असे तुला वाटते?" 
मी मनातल्या मनातच हिशोब करू लागलो,एका ह्या बियेपासून एक झाड, त्या झाडावर अनेक सफरचंदे लागणार, त्या प्रत्येक सफरचंदांत पुन्हा तीन बिया, त्या प्रत्येक बियेमधून पुन्हा एक झाड, त्या झाडांना पुन्हा तशीच तीन बिया असणारी फळे लागणार. अबब! ही प्रक्रिया चालूच राहणार! कसा सांगू मी त्या बियेमध्ये असलेल्या भावी फळांची संख्या?. मी चक्रावलोच. 
माझी अशी अवस्था पाहून तो माणूस मला म्हणाला, *" अशीच गुरुची कृपा आपल्यावर बरसत असते. आपण फक्त भक्तीरूपी एकाच बीजाचा उदय आपल्या मनांत करवून घेण्याची गरज आहे."*

*-:- गुरु एक तेज आहे.* गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.
*-:- गुरु म्हणजे एक असा मृदंग आहे* की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते. 
*-:- गुरु म्हणजे असे ज्ञान की* ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते. 
*-:- गुरु ही एक अशी दीक्षा आहे* की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा. 
*-: गुरु ही एक अशी नदी आहे* जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.
*-:- गुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे* जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो. 
*-:- गुरु म्हणजे एक बासरी आहे* जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.
*-:- गुरु म्हणजे केवळ अमृतच.* ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते. 
*-:- गुरु म्हणजे एक अशी कृपाच असते* जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.
*-:- गुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे* आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.
*-:- गुरू म्हणजे एक प्रसाद आहे.* ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छा उरत नाही. 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
*🙏🏻गुरुवे नमः🙏🏻*
[10/06, 22:34] +91 88788 22244: Murne...
Loncha ghatla ki kachechya barnimadhye te thevla jata..tyala khaar sutto..ani jasajasa kaal jato tasatasa te adhikadhik murat jata...

Tyavhi chav adhik sunder lagat jate..
[10/06, 22:36] +91 92279 28945: अगदी बरोबर ! जेंव्हा आपण सद्गुरूंचा अस्तित्व मान्य करतो , त्याचातच राहतो , आपलं अहं वृत्ती मुरते !
[10/06, 22:37] +91 92279 28945: मीपणा वेगळं राहत नाही , शोधलं तरी सापडत नाही , एकजीव व्ह्यायला सुरू होते
[10/06, 22:42] +91 92279 28945: म्हणूनच दुसरा अध्याय पंचशील परिक्षेसाठीच नव्हे तर जीवनातील प्रत्येक परीक्षेला मार्गदर्शक आहे
[10/06, 23:27] +91 97660 80748: अशीच गुरुची कूपा आपल्यावर बरसते.आपण फक्त भक्तीरुपी एकाच बीजाचा उदय आपल्या मनांत करवून घेण्याची गरज आहे."
-:- गुरु एक तेज आहे. गुरुचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंध:कार कुठल्याकुठे पळून जातो.
-:- गुरू म्हणजे एक असा मदंग आहे. की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरवात होते.
-:- गुरू म्हणजे असे ज्ञान की ज्या ची प्राप्ती झाल्याबरोबर। मनातील। भयाची सगळी भावनाच लोप पावते.
रामचंद्रसिंह चव्हाण.
[11/06, 11:58] Nandan Bhalwankar: 🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃


साई चरित्र *अध्याय 2* चा 

*सोप्या शब्दात* आणि 
*अगदी थोडक्यात भावार्थ*....

1) धूळभेट 

2) हेमाडपंत नामकरण कथा 



🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
[11/06, 14:47] +91 92279 28945: सद्गुरू म्हणजे काय ? - परम पूज्य बापूंचे मार्गदर्शन 

१) सद्गुरू म्हणजे सगळ्यात सोपी गोष्ट, चांगल्यातलं, चांगल्यातलं  चांगलं ... BESTEST  
२) प्रत्येक प्राण्याचे बीज प्रत्येक माणसाच्या मनोमय देहामध्ये आहेत. हीच बीज दुःख निर्माण करतात. सद्गुरू प्रत्येकाचा मनातील सर्व प्राण्यांचे शिकार करू शकणारा जातिवंत शिकारी आहे. प्रत्येक जन्मासाठी हे प्राणी मारले गेले म्हणून तो शिकारी आहे. 
३) विश्वावरच्या प्रेमामुळे, त्याचे तेज मानवाच्या प्रभा मंडलाचा संरक्षण करण्यासाठी दत्तगुरूंची आज्ञा, चिलखत बनून येतो. परंतु प्रत्येक क्षणाला मनुष्य बदलत असतो म्हणून प्रत्येक मनुष्यासाठी दत्तगुरूंची आज्ञा म्हणजेच आदिमातेचा प्रेम क्षणोक्षणी बदलणारी असते. 
४) सद्गुरू म्हणजे एकमेवा अव्दितीय ! म्हणून सबका मालिक एक, एक एकाचा खेळ. हाच सद्गुरू म्हणजे दत्तगुरूंची आज्ञा. 
५) जो पूर्ण श्रद्धाशील आहे त्यांच्यासाठी तो छत्र धरतो. 
६) सद्गुरू उचिताचा पुरवठा करण्यासाठी येतो. चांगल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येतो. त्याचा पुरवठा म्हणजे पूर्ण शुद्ध सुखाचा, आनंदाचा, प्रेमाचा, सहजतेचा पुरवठा. 
७) दुसऱ्या कोणाला त्रास न देता, मिळविण्याचा चीज म्हणजे सद्गुरू, म्हणून प्रत्येकासाठी तो एकच आहे. 
८)  सद्गुरू आयुष्यात असेल तर सैतानाला जागा नाही आणि त्याच्यावरचा विश्वास किती आहे ह्यावर अवलंबून आहे. 
९) लाखो, करोडो पाप केले असले तरी, तो प्रेम करतोच. शेवटच्या क्षणाला तो दिसला पाहिजे. 
१०) या क्षणापासून त्याच्या बरोबरच राहायचे आहे, तो फक्त माझा आहे व मी त्याचाच असेन म्हणून फक्त आनंदासाठी, सद्गुरुसाठी होऊन राहायचे. 
११) तो माझा मित्र आहे, माझा बाप श्रीमंत आहे म्हणून मला भीक मागायची आवश्यकता नाही. तो माझ्याबरोबर असणारच आहे. त्याचेबद्दल प्रेमयुक्त आदर असले पाहिजे - भीती नको. 
१२) सद्गुरू रूप घेऊन का येतो ?  - त्याचं शिकारीचं काम करण्यासाठी येतो. दहा जन्माचा काम एका जन्मात व्हावा म्हणून यासाठी तो नाम, रूप धारण करून येतो. 
१३) त्याचे एकदा दर्शन घेतले, नाम रूपाला बघितला, त्याला सोडले असे व्हायला नको कारण त्याचा माझा संबंध जन्मजन्मांतरीचा आहे. त्याच्याकडे अतिशय प्रेमाने पाहायला पाहिजे. त्याचे बघणे अनन्य असले पाहिजे. म्हणजे बाबा म्हणतात तसे, तू माझ्याकडे अनन्यपणे बघ, मी ही तसेच बघेन. 
१४) दर्शन माहात्म्य मानवासाठी पहिला. रूप माहात्म्य जेवढे अधिक तेव्हढे नाम माहात्म्य, तेव्हढेच गुणसंकीर्तन माहात्म्य. 
१५) त्याचे रूप जेंव्हा आपण बघतो, त्याचे कंट्रोल मध्ये आम्ही येतो. वारंवार बघतो, मानवत्व वाढते. त्रिविध देहातले जनावर मारले जातात. 
१६) गुणसंकीर्तनाने प्रगतीचा मार्ग खुला होतो, अविरोध दूर होतात. त्याचे रूप, नाम, गुणांचे चिंतन करा, स्वतःकडे ठेवा, दुसऱ्याना वाटा, प्रेमाने द्या. 
१७) सद्गुरू तुम्हाला कधीच टाकत नाही, माणूसच टाकत असतो. तो तळमळतच  राहतो, तो प्रेमच करत राहतो. 
१८) आम्हाला देवाच मौन कधीच भोगावं लागत नाही. 
१९) सद्गुरूच्या प्रेम आमच्याबरोबर असतोच, हे त्याचा प्रॉमिज आहे. आदिमातेच्या इच्छा आहे म्हणून मला तुमच्या बरोबर असलेच पाहिजे. 
२०) सद्गुरू हा नेहमीच त्याच्या भक्तासाठी भक्तासी विश्वासपात्र, खात्रीचा असतो. 
२१) तो माझा आहे म्हणून  त्याचा दर्शन माहात्म्य करायला लागा, त्याचा नाम  माहात्म्य करायला लागा,   त्याचा गुणसंकीर्तन माहात्म्य करायला लागा.
[11/06, 14:51] Mohini Kurhekar: अध्याय १  व अध्याय ३० ह्यात काय साम्य आहे.?ह्या संदर्भात माझे विचार
––––––
अध्याय १ ... ह्या अध्यायात सद्गुरु श्री साईनाथ जात्यावर गहू दळताना दिसतात. जात्याची गति वर्तुळाकार आहे. वर्तुळ ही पूर्णाकृती आहे. बाबा द्वारकामाईत बसले आहेत.म्हणजे ह्या कार्यात आदिमाता पाठीशी आहे.
अध्याय ३० ---हा अध्याय सप्तश्रृंगी विषयी आहे.महिषासुरमर्दिनी चे एक रूप.ह्या अध्यायात बाबा शाम्याला वणी च्या देवीकडे नवस फेडायला पाठवतात. वणीची देवी सप्तश्रृंगी काकाजीना साईनाथांकडे पाठवते....वर्तुळ पूर्ण.गति देणारे आदिमाता व परमात्मा .ह्या वर्तुळाकार गतिमागे परमेश्वरी सूत्र आहे. सुदर्शन चक्राची गतिही चक्राकार आहे.चुकीच्या गोष्टी, दुष्ट प्रथा ,दुष्ट वृत्ती ,दुष्टांचे निर्दलन करणारे.
३० हा अंक वर्तुळ दर्शवतो.
हे निसर्ग चक्र आहे.वर्तुळ ही पूर्णाकृती आहे.
हे ह्या दोन अध्यायातील साम्य असावे.



[10/06, 19:39] +91 99670 84432: Hari Om  श्री राम 🙏Ambdnya  हेमाडपंत यांच्या चरण धुळ भेट  हा प्रवास एक अद्भुत  हेमंडपंतांच्या आयुष्यातील टर्निंग पॊइंट आहे  असाच प्रवास  हा प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो पण आपण  सामान्य माणूस म्हून आपले जीवन जगत असतो  त्यामुळे आपणच  आपल्या प्रारब्धासाय आड येत असतो   हेमाडपंत हे बाबांच्या चरणी नतमस्तक झालेले आहेत त्यामुळे त्यांचा  अण्णासाहेब दाभोलकर वरून हेमाडपंत हा झालेला आहे  पाहिलं हेमंडपंतांच्या मनात असेच विकल्प niramn झालेले होते परंतु ते जेव्हा  बाबांच्या चरणी नतमस्तक होतात त्यावेळी त्यांचे सर्व विकल्प दूर होतात  Bapuni आपल्याला हेच सांगितले आहे  आपल्याला कधी असे हेमाडपंतांसारखे चरणधुळ भेट घेता येणार आपण जयवेळी बापूंचे दर्शन घेतो त्यावेळी आपल्या सुद्धा असे नतमस्तक होता आले पाहिजे त्यांच्या फोटो समोर उभे राहून त्यांना न्याहाळता आले पाहिजे  त्यांच्या बरोबर संवाद साधता आला पाहिजे  I LoveU my Dad always अँड U always present wirh ur Mother with me असें बोलत राहिले पाहिजे तेव्हाच खर्या अर्थाने आपले जीवन विकसित होईल  आणि हेमाडपंतांसरखा आपल्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होईल 🙏🙏🙏
[11/06, 00:57] +91 99696 88322: हरी ओम 😊 
साईनाथांकडे येण्याआधीचे दाभोळकर हे तर्क कुतर्क करणारे, आपल्याला गुरूची काय आवश्यकता या मतावर ठाम विश्वास ठेवणारे होते. आणि सांईकडे आल्यानंतर त्यांच्यात जो आमूलाग्र बदल झाला आहे तो  म्हणजे हा साईचारित्र्य रुपी खजिना आपल्याला ऊपलब्ध करून दिला आणि आज प्रत्यक्ष साई - बापू रूपाने त्यांच्या घरात वास करत आहेत. 
आपण हेमाडपंतासारखे श्रेष्ठ भक्त तर नाही. पण आपण दाभोलकरांसारखे तर्क कुतर्क करणार, आपलं ते खरे करणारे, गुरू वैगरे च्या फंदात का पडायचे, आपण खाऊन पिऊन सुखी आहोत ना आणखी काय पाहिजे या मताचे होतो पण बापू आपल्या आयुष्यात आले आणि जगण्यातला अर्थ कळला. बापू कडे येण्या आधी भक्ती काय हे माहीत नव्हत, पारंपरिक रुढी ना धरून होतो,देवासमोर नुसता नमस्कार केला झाल. देवाशी संवाद, मंत्र, जप, नामस्मरण या गोष्टी माहीतच नव्हत्या या सगळ्या गोष्टी माझ्या Dad ne शिकवल्या. त्याही ईतक्या सोप्या  आणि ईतक्या सहजतेने की कळलच नाही त्याने आपल्याला कधी भक्ति मार्गावर आणले. आणि भक्ती बरोबरच त्याने सेवेत सामावून घेतले. या आधी आपण फक्त आपल्या कौटुंबिक चौकटीतच जगत होतो पण बापूंनी आपल्या ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे ऋण कसे फेडले पाहिजे हे सेवे मार्फत शिकवले. प्रपंचात राहूनही परमार्थ कसा साधायचा याची गुरू किल्ली दिली. आपल्याला संकटाचा सामना करायला शिकवले, मनसामथर्य दिले, आत्मविश्वास दिला, आत्मबल दिले. या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या फक्त आणि फक्त बापू मुळेच. 
आयुष्यात सद्गुरु नसेल तर जिवन बे लगाम झालेल्या घोड्या सारखे फरफटत जाईल पण बापू आयुष्यात आले आणि जीवनाला दिशा मिळाली. Ambadnya Nathsavidh Bapuraya 🙏 
चूक भूल क्षमा असावी. पहिल्यांदा लिहीत आहे चुकले असेल तर नक्की सांगा. 🙏
Nayanaveera Pawar.
दहिसर उपासना केंद्र.
[11/06, 06:49] +91 83082 75931: ।हरि ओम।
प्रत्येक बापूभक्ताच्या आयुष्याचे दोन भाग असतात. पहिला बापूंकडे येण्याच्या आधीचा आणि दुसरा बापूंकडे आल्यानंतरचा. 
श्री साईसच्चरित्र ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायात श्री गोविंद दाभोलकर ह्यांच्या आयुष्याचा दुसरा भागाची सुरुवात इथे झाली. आयुष्याचं सोनंच झालं. फक्त एकाच चरणधूळ भेटीने सद्गुरू प्राप्ती झाली. आधी ते फक्त दाभोलकर होते आणि आता *हेमाडपंत* हे विशेष नाम त्यांना मिळाले, आणि श्री साईसच्चरित्र हा महान अपौरुषेय ग्रंथ लिहिण्याचे परमभाग्य प्राप्त झाले. हे फक्त आणि फक्त श्री साईबाबा , सद्गुरू हेमाडपंतांच्या आयुष्यात आल्यामुळे झालेला बदल आहे.
असाच उत्तमोत्तम बदल आपल्या प्रत्येक बापूभक्ताच्या आयुष्यात नक्किच झालेला आहे/असतो आणि होतोच. हीच तर *त्या* ची अगाध लीला आहे.

*चरणधूळ भेट* 
आधीच मनात शंका ठेवून दाभोलकर बाबांकडे जातात. आपल्याला सद्गुरू वगैरे ची काय गरज हा प्रश्न त्यांच्या मनात असतोच.  अहंभाव, मगृरता (सो कोल्ड अटिट्युड) अश्या गोष्टीचा एका क्षणात निचरा होतो फक्त सद्गुरुंच्या चरणधूळ भेटीने हे इथे बघायला मिळते. 
सद्गुरू श्री साईबाबा दाभोलकरांच्या आयुष्यात आले , ते हेमाडपंत झाले, श्री साईसच्चरीत ह्या महान अपौरुषेय ग्रंथाचे लेखन त्यांच्या हातून बाबांनी करवून घेतले , आणि हेमाडपंतांच्या जीवनाचा उध्दार होतो.
खरं म्हणजे हा अध्याय ही कथा वाचताना बापू आपल्या आयुष्यात येण्याआधीचा आणि बापू आपल्या आयुष्यात आल्यानंतरचं सर्व चित्र , आपल्या आयुष्याचा झालेला कायापालट डोळ्यासमोर दिसायला लागतो. 
आणि गदगद होऊन बापूंशी बोलतो, 
*।तुझ्या चरणस्पर्शे  मी आज उद्धरलो, अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो।*
*अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो।*🙏🏻🙏🏻🙏🏻
आय लव यु माय डॅड फॉरएव्हर.

काही चुकले असेल तर नक्की सांगा. 

अंबज्ञ.
केतनसिंह झळके.
[11/06, 07:59] +91 81808 25000: गुरु कृपेशिवाय अध्यात्म प्रगती नाही.... गुरछचळणांकडेवळण्या साठी दैवगती ही लागते नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही त्यि टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. जरी हेमाडपंतानी चांदोरकर यांच्या सांगितल्या वरून शिरडी गावात आले पण कशासाठी गुरु पाहिजे ,अंगात भयंकर अभिमान होता. धूळ भेटीच्या मुळे तो गळून पडला केवळ साईबाबा च्या कृपा दृष्टीने तो गळून गेला .गुरू ची कृपा असल्याने आपल्या कार्यातयश प्राप्त होते. साधकाने अनुभव येण्यासाठी साधना किंवा गुरु करू नये. योग्य वेळ आल्यावर, ते समजण्यास आपली योग्य ता हे फक्त गुरु समजू शकतात.अशा गुरूची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टी ने दुग्धशर्करा योगच समजावा.
आपले बापू(Dad}आपल्याला हेच सांगतात
माझ्या चरणाचिया निशंःक ध्याने 
सहस्त्रकोटी संकट पळती भयाने।।
चुकीचे काही  अर्थ  झाल्यास 🙏अंंबज्ञ
[11/06, 14:13] +91 75885 17986: *दुसरा अध्याय*
आण्णासाहेब सद्गुरू तत्व का मानीत नव्हते...त्यांना साईनाथांच्या सहजलिला सांगुन त्यांना शिर्डीस बाबांच्या दर्शनासाठी जाण्याचा आग्रह कुणी धरला व दाभोळकर शिर्डी येथे कसे पोहचले याचे वर्णन या अध्यायात अभ्यासता येते.
*आप्तवाक्य* - माझ्या सर्वस्वी हिताचा विचार करुन माझ्याकडून कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता माझ्यावर निरपेक्ष प्रेम करते असा मित्र किंवा नातेवाईक म्हणजे माझा आप्त असे म्हणता येईल. अशा नातलगाने किंवा मित्राने माझे सर्वतोपरी हित होण्यासाठी अमूक एखादी गोष्ट कर अथवा करु नको असे सांगणे म्हणजे आप्तवाक्य... आणि दाभोळकरांचे आप्त असलेले चांदोरकर आणि दीक्षित त्यांना बाबांचे दर्शनासाठी शिर्डी येथे जाण्याचा सल्ला देतात. येथे कुणाच्या दर्शनासाठी जाण्यास सांगतात तर साक्षात ईश्वर असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी आणि सांगतायत कोण तर *नारायण* आणि *हरी* नावाचा मित्र आपल्या *गोविंद* नावाच्या मित्राला.
या अध्यायातील सदरचे वर्णन वाचतांना मी सद्गुरू बापूंकडे त्यांच्याच कृपेने का आणि कधी,कुणामुळे हा प्रश्न पडायला हवा....आणि मी सद्गुरुंकडे त्याच्या कृपाछत्रात आल्यानंतर मी अनुभवलेल्या त्याच्या सहज लिला त्याचे मला व इतरांना आलेले अनुभव त्याने मला केलेला बोधरुपी कृपाप्रसाद मलाही माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या आप्तांना वाटता यायला हवा. माझ्या सदगुरुंच्या अनुभवांचे अनुभव संकीर्तन करायला हवे. 
✍🏻 बिपीनसिंह अमृतकर, धुळे




धुळभेट........
ऐसें ऐकूनि घाईघाई।
धावलो बाबा होते त्या ठाईं।
धुळीत घातले लोटांगण पाईं।
आनंद न माई मनांत।।श्री. सा.सत्चरित्र।  ओवी २/१३७
सद्गुरु साईंची भेट घेण्यापूर्वी हेमाडपंतांच्या मनांत संकल्प-विकल्पांचे द्वंद्व होते.मनात चंचलता होती.१) संकल्प- नानासाहेब चांदोरकरांचा प्रेमळ बोध ऐकून शिर्डीला जाऊन साईनाथांची भेट घेणे.
२) विकल्प-कर्तृत्वाचा अभिमान असल्यामुळे गुरुची आवश्यकता काय ?असा भाव.
परमात्म्याला शोधत होते.परमेश्वरावर प्रेम होते.
पण शिरडीत पाय ठेवल्याबरोबर त्यांना साईदर्शनाची ओढ  लागली.कारण
प.पू.बापू 2nd प्रवचन. शिरडीमें आये पाँव लगा। तोभी साई शरण आया समझते थे।
त्यानंतर तात्यासाहेब नूलकर मशिदीतून आले.व म्हणाले बाबा लेंडीवर जाण्यापूर्वी त्वरित दर्शन घ्या.मग स्नान झाल्यावर मशिदीत जाऊन स्वस्थ दर्शन घ्या.हेमाडपंतांनी धावत जाऊन धुळीत लोटांगण घालून दर्शन घेतले.
ही धूळभेट म्हणजे भरतभेट आहे   
कारण पंचवटीत रामाला बघून चरणस्पर्श करताना भरत पहिल्यांदा धुळीत लोळला होता.हा भरताचा मार्ग आहे.अशीच धूळभेट घेतलेले उदाहरण म्हणजे हनुमंत व बिभीषण आहेत.
हेमाडपंतांनी स्वत:ला आंतरबाह्य धुळीत माखून घेतले.कारण त्यांचे अष्टभाव जागृत झाले होते.साईसमागम झाल्यामुळे त्यांच्या मनांतील विकल्प झडून त्यांच्या मनो वृत्तीत आमुलाग्र बदल झाला .हे सर्व त्यांच्याबाबतीत प्रथम दर्शनांत झाले कारण त्यांचे पूर्व आयुष्य खूप मोठे होते. असं प.पू.बापूंनी सांगितले.
सद्गुरुंचं प्रथम दर्शन झाल्यावर असा टर्निंग पाँईंट प.पू.बापूंकडे आल्यावर प्रत्येक श्रद्धावानाचा झाला आहे.जिकडे या भगवंताच्या चरणांची धूळ आहे तिकडे चुकीचा चिखल व संकटांची दलदल असूच शकत नाही.
असे प.पू.बापू म्हणतात.

रामरसायन Pg.85  भारद्वाज ऋषी चरणधुळीचे महत्व सांगतात.तेव्हा सर्व ऋषीगण श्रीराम लक्ष्मण जानकी ह्यात्रयींची पावले ज्या मातीवर उठली होती त्या मातीत लोळून अनंत जन्मांचे पुण्य एका क्षणांत प्राप्त करतात.आज आपल्या बापूंच्या अकारण कारुण्यामुळे व लाभेवीण प्रेमामुळे आपल्याला हे भाग्य लाभले आहे. प.पू.बापू  2nd.प्रवचनानंतर आशीर्वाद देऊन पुढे गेल्यावर आपणही असेच चरणधुळीत लोळण घेत होतो. बरेच दिवस हे सुख अनुभवायला मिळाले. अंबज्ञ बापूराया! We love u.& want to love u more & more & more.& forever.


हरि ओम, माझ्या मनी उद्भवलेल्या वरील प्रश्नाला अनेकांनी अतिशय छान उत्तरे दिलीत.... अंबज्ञ 

मी मला उद्भवलेला प्रश्न जसा सर्वांसाठी ग्रुपवर उपस्थित केला त्याचप्रमाणे मला माझ्या अल्पमतीनुसार उमगलेले या प्रश्नाचे उत्तर सर्वांसाठी खुले करण्याचा प्रयत्न बापूंच्या आशीर्वादाने करतोय.....।

👉🏼 गोविंद रघुनाथ दाभोळकर ते हेमाडपंत असा दाभोळकरांचा प्रवास दुसऱ्या अध्यायात येतो.

शिर्डीत आगमन झाल्यानंतर साईबाबांचे प्रथम दर्शन घेतांनाच दाभोळकरांचे देहभान हरपते व ते धुळभेट घेतात.......मित्रांनी सांगितल्यानंतरही आपल्या मतांशी ठाम असणारे दाभोळकर त्याच मित्रांच्या आग्रहाखातर शिर्डीत येतात व बाबांचे दर्शनच नाही तर धूळभेट घेतात....म्हणजेच बाबांच्याच इच्छेने दाभोळकरांना बाबांमध्ये दिव्यत्वाची प्रचिती आली असणार काहीतरी दैवी साक्षात्कार झालाच असेल त्यामुळेच ते लिहीतात की मी जे ऐकले होते त्या पेक्षा खूप जास्तीचे मला अनुभवायला मिळाले. आणि साईबाबांच्या केवळ दर्शनानेच दाभोळकरांच्या मनातले विकल्प गळून पडले. 

आणि दाभोळकरांचे नूतन आयुष्य येथून सुरु झाले.....म्हणजेच त्रिनाथांचे दाभोळकरांसाठी असलेले *'नाथसंविध्* सुरु झाले. आणि त्याच रात्री दाभोळकरांनी भाट्यांशी घातलेला वाद म्हणजे साईबाबांच्या आपल्या कृपा करून छायेत या गुणवान भक्तशिष्याला आवश्यक संस्कार करुन सामावुन घेण्याची सहजलिला असावी.

*द्वारकामाईत बाबांच्या दर्शनासाठी आल्यानंतर या साईनाथाने दाभोळकरांना अत्यंत विद्वान अशा हेमाद्रीचे नांव देऊन त्यांचे नामकरण हेमाडपंत करणे म्हणजेच त्रिनाथांचे दाभोळकरांसाठी असलेले नाथसंविध् या साईत्रिविक्रमाने ऍक्टिव्ह करणे असे असावे. आणि दाभोळकरांनी पुढे हेमाडपंत हे नांव कायमस्वरूपी धारण करणे म्हणजेच आपल्या जिवनाची सर्व सुत्र मोठ्या आईच्या इच्छेने साईनाथांच्या हाती सोपविणे.......

म्हणजेच हेमाडपंतांची भूमिका *सब सौप दिया है जीवन का हाल तुम्हारे हातो मे चाहे हार मिले या जित मिले उपहार तुम्हारे हातो मे है* हो आणि साईनाथांनी हेमाडपंताच्या हातावर उदीप्रसाद ठेवून एक अलौकिक असा उपहार दिला हेमाडपंतांसाठी आणि मोठी आई आणि साईनाथांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक श्रद्धावानांसाठी आणि हा उपहार म्हणजे *श्रीसाईसच्चरित ग्रंथ* 

👉🏼 मी लिहीण्याच्या केलेल्या प्रयत्नात जे बरोबर आहे असे वाटेल ते माझ्या सद्गुरुंचे आणि जे चुकीचे वाटेल ते माझेच माझे.

हरि ओम..... श्रीराम..... अंबज्ञ......नाथसंविध्....
✍🏻 बिपीनसिंह अमृतकर, धुळे


12/06, 10:34] +91 81808 25000: दुसरा अध्याय
हरी ओम🙏
श्री साईसच्चरित हे सर्व भक्तांसाठी गीता ग्रंथ आहे. प्रत्येकाचे उपास्य गुरु, दैवत जरी वेगळे असले भक्ता     
नी
 भक्ती कशी करावी याचे उत्तर उदाहरण सहीत दिले आहे .ईश्वरी 
योजना ही आधीपासूनच तयार केली जाते. त्याअनुसार हेमाडपंतांनीच  निवड बाबांनी केली. पण हा लेखक खट्याळ ,वाचाळ,कुटाळ, कुबुद्धी कुतर्क  स्वतःला शहाणा समजणारा होता. हे सर्व गुण घालवून काया वाचा मनाने  शुद्ध करण्या साठी धूळभेटीत लोटांगण घालून साईचरणी नम्रता शिकवली ,निरपेक्ष सेवा वादविवाद नकरता गोड बोलून सेवा करणे तरच ईश्र्वर कृपा होते. 
धूळ भेटीत बाबांचे दर्शनाने तहान भूक हरपली सर्व ईद्रीय तटस्थ झाली हाच जीवनात परमोच्च क्षण  नवीन आयुष्य येथून.सुरुवात झाली.
२) हेमाडपंत नामकरण कथा
प्रथम शिरडीत येताच कै.बाळासाहेब भाट्या बरोबर गुरूची जीवनात काय आवश्यक्यता या वरुन वादावादी सुरू झाली. गुरु कशा साठी पाहिजे. वादावादी चे कारण ही अहमपणाची खुण , पुढे बाबाच्या दर्शनाला गेल्या वर बाबिनी दाभोळकरां कडे पाहून"हेमाडपंत" या नावाने त्यांच्या वाद करण्याच्या प्रवृत्तीला  कायमचा  आळा घातला.वादावादी मुळ अहंकार आहे. वादामुळे भांडणे होतात वैर पसरते परमार्थ साधण्यासाठी याचा त्याग करून नम्रता बाबा  शिकवतात.
[12/06, 14:41] +91 96379 20337: *हेमाडपंत नामकरण*

साई चरित्र लेखक अण्णासाहेब दाभोलकर हे बाबांना भेटण्याआधी अतिशय वादविवाद वृत्ती, कुतर्क लढविणारे होते. गुरू कशाला हवा? गुरू केल्यावर आपल्या कपाळी लिहिलेले पुसले जाणार आहे का? स्वतःच स्वातंत्र्य सोडून गुरू सांगेल ते का करावे? असे त्यांचे विचार होते. पहिल्यांदा शिर्डीमध्ये आल्यावर भाट्यांशी याच विषयावर त्यांनी वादविवाद ही घातला.  पण धुळभेटीमध्ये जेव्हा त्यांनी बाबांना पाहिले तेव्हा त्यांचा सर्व अहंकार नाहीसा झाला आणि त्यांनी सरळ धुळीमध्ये बाबांच्या चरणी मस्तक ठेऊन लोटांगण घातले. इथेच त्यांच्या आयुष्याला नवीन वळण मिळाले मग ते आजन्म साईरंगात रंगून गेले... 
*धरा हो चरणा अनिरूद्धाच्या झणी*

साई सर्वच जाणतो... भाट्यांसोबत घातलेला वादविवाद काय बाबांच्या नजरेतून सुटणार होता..त्यांच्या या वाद घालण्याच्या वृत्तीवरूनच बाबांनी त्यांचे *हेमाडपंत* असे नामकरण केले.
दाभोलकरांचा वादविवादवरचा अभिमान घालविण्यासाठी हा शब्दरूपी बाण होता.
आणि मग त्यांनी आपला सर्व अहंकार साई चरणी अर्पण केला.
गुरूची ईच्छा झाल्याशिवाय आपल्याला त्याचा सहवास प्राप्त होत नाही. कुणी कितीही प्रयत्न केला तरी त्याच्या इच्छेशिवाय आपल्याला त्याचे दर्शन लाभत नाही. आणि जर गुरूला एखाद्याला जवळ करायचे असेल तर त्याची इच्छा नसेल तरी अध्याय 28 मध्ये सांगितल्याप्रमाणे गुरू चिमणीच्या पिल्लासरखे पायाला दोर बांधून ओढून आपल्या सहवासात आणतात.
वादविवाद करण्याने आपली बुद्धी सदैव दृष्ट आणि नीच तारक करणारी बनते आणि त्याला कुठलेही सुख प्राप्त होत नाही. सद्गुरूचे योग्य सल्ले ऐकून आपली ही सर्व वाईट कृत्त्ये नाश पावतात व सुखप्राप्ती होते..
गुरुशिवाय आपण भरकटकेलो असतो, चाहुबाजूने संकटे असतात पण एकदा का आपण गुरुचरणी स्वतःला पूर्ण अर्पण केले तर पुढे आपली सर्व जबाबदारी तो गुरू, सद्गुरू घेतो. मग आपोआप सर्व कोडी सुटायला लागतात फक्त विश्वास  असणे महत्वाचे आहे.
*एक विश्वास असावा पुरता, कर्ता हर्ता गुरू ऐसा*
बोटीमध्ये बसून समुद्रात फिरताना जो विश्वास आपल्याला नावड्यावर असतो तसाच विश्वास आपला सद्गुरू वर असावा लागतो. 

*अनिरुद्ध रेखिला मानसी, विश्व बदलले तत्क्षणी*
प्रत्येक श्रध्दवानाला याचा अनुभव आहेच.. बापू भेटण्यापूर्वी आपण कसे होतो आणि बापूंनी येऊन कसा आपल्या जीवनाचा कायापालट केला. आयुष्यातून दुःख नावाचा शद्बचं जणू निघून गेला. आता दुःख होते ते फक्त बापुरायाच्या विरहाचे.. बाकी आम्ही आता आहोत अगदी बिनधास्त...
असा हा स्वतःला The Most Khadus Dad म्हणवून घेणारा आणि आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा बापू लेकरांची संकटे दूर करायला स्वतःला किती कष्ट देतो हे ते आम्हाला आणि त्याच्या आई चंडिकेलाच ठाऊक..
आणि म्हणूनच *I Love U My Bestest Dad forever*.
*बापू भेटला ज्या क्षणी मन हे जाहले उन्मनी*

रुचिरावीरा भंगाळे
वासिंद केंद्र
[12/06, 17:22] +91 93244 57607: Shree Sai Samantha.
Here in this Adhyay Sai Leela to bring Shree Hemadpant at his holy feet is narrated.Also Hemadpant efficacy and naming ceremony is very learning experience for everyone who changes the way we think before we meet our sadguru.Also we can find other writers mentioned herein like Mahipat as chosen writer of saints Leela's of 17th century and Dad Ganu of 18th century .
Shree Mahipat has written Granth like 
Bhakta Vijaya 
Santa Vijaya


Das Ganu 
Bhakta Leelamrut
Santa leelamrut
In this both Granth there is mention of sai Baba's Leela's .
Besides this Harisitaram Dixit has mentioned Bhajanmala 
A Gujarati Devotee named Amidas Bhavanidas Mehta has also written some of his Leela's and miracles.
In Pune city ,, a book under title 'Sai Prabha' is captured by eminent devotees.
However Sai Charitra u can say is directly from the horses mouth as Baba said 
"My story I shall write myself .I should fulfill the wishes of devotees myself.Thus I will wipe out your egotism and place it at my feet" to Shree Hemadpant.

We will recall the same stories over and over again assimilate whatever we can weave them together with bonds of love and later share them between us .As we are sharing now .Bapu made us do this through Panchasheel exam to repeat and learn from them in our own unique ways individually .
Ambadnya Naathsanvidh
[13/06, 11:13] +91 99670 84432: माझ्या जीवनातील टर्निंग पॉइंट आणी चारणधुळ भेट

सन २०२५  हें आमच्या  डॅडच्या स्वप्नातील रामराज , आमच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आम्ही सराजन अनुभवनार आहोत त्या क्षणाचे प्रत्यक्ष साथीदार असणार हीच ती वेळ हाच तो क्षण माझ्या आयुष्यातील असणारी सद्गुरुकृपा परमात्मा बापूंची वैखरीवणी आमच्या कानातून जाऊन थेट मेंदूत जाऊन साठणार आहे हाच आमच्या sravnachya जीवनातील  टुर्निंग पॉईंट ठरणार

रामराज्यातील vanrsainik होण्यासाठी या रामराज्याचे स्वागत पुजन होणार ते आपल्या डॅड chya इच्छेने आणि आपण सर्व श्रद्धावान tya सोनेरी क्षणाचे सोबती होणार

बापूरया मी saidv तुझ्या चरणांवर लोटांगण घालण्याच्या स्थितीत नतमस्तक होणार आहे tuchya चारणधुळ लित स्नान करीत तुम्ही दिलेला गुरुमंत्र आपलासा करून गुरुक्षेत्रम मध्ये अर्पण करणारआहे 
आमच्या जीवनात प्रत्येकक्षणी त्रिविक्रमाला स्थान आम्ही देयला शिकू तेव्हाच खऱ्या अर्थाने रामराज्यात प्रवेश केलेला असणार  
या गुरुचरणमासात आम्ही सर्व shradavan सेतू बांधणाऱ्या बा हनुमंताच्या बोटाला पकडून येणाऱ्या रामराज्यात प्रवेश  करण्यासाठी Bapuni दिलेल्या उपासना  Health प्रवचन सेवा भक्ती यांचा  त्रिवेणी संगम करून बापू चरणी  अर्पण करू तेव्हाच 2025 च्या रामराज्याचीही संकल्पना साकारता येईल 🙏🙏🙏 Love u Dad always Nathsavidh 
पल्लवी वीरा राऊत विरार पूर्व उपासना केंद्र🙏

[13/06, 18:24] +91 98236 37835: आपल्या सर्वांच्या लाडक्या मीना वाहिनी.. अगदी आपल्या नावाप्रमाणेच.. मी__ना..जीवनात मी पणाला स्थान  न देणाऱ्या आणि आपल्या लाडक्या अनिरुध्द बापू चे सतत नाम स्मरण करणाऱ्या नामी होत्या..म्हणजेच आपल्या जीवनातून मी पणा काढून टाकला  की तो आपल्या ला लाभतो च..हा संदेश त्यांनी आपल्या आचरणातून सर्वांना दिला..🙏🙏🙏 Ambdnya Nathsanvidh
[17/06, 09:47] Rashmi Chitra Friend: Hari om ,
Sainkade janya aadhiche Dabholkar aani magche hemadpant hya madil farak ..
1. Guruchi aavashyakata kai ? Aani nantar gurushivay kahi nahi..tum bin koun sahara..tyachya shivay asa ek shwas hi ghene nahi hi avastha,tyache houn rahane aani tyache prem jastit jast anubhavane..Naathsamvidh.🙏🏻 so sab tav pratap raghurai Naath na kuch mohe prabhutai ashi avastha hone..🙏🏻
[17/06, 10:48] +91 97665 16613: *प्रश्न: साईकडे जाण्याआधीचे आणि साईने स्वत: कडे खेचून घेतल्यानंतरचे हेमाडपंत यांच्यातील फरक आपल्या शब्दात लिहा.*
___________________
*उत्तर:-*

अण्णासाहेब दाभोलकरांना त्यांचे मित्र काकासाहेब आणि नानासाहेब यांच्याकडून बाबांची माहिती मिळाली परंतु त्यांचा एक मित्र ज्याला गुरुचा अनुग्रह झाला आहे त्याचा मुलगा तापाने फणफणून मृत्यू होतो त्यावेळी अण्णा साहेब विचार करतात की *जर येणारे प्रारब्ध कोणी टाळू शकत नसेल सद्गुरु चा उपयोग काय? गुरु च्या मागे धावून दुःखात पडण्यापेक्षा व स्वतःला पारतंत्र्यात करण्यापेक्षा गुरुं नसलेला बरा असा तर्ककुतर्क मनात करून ते बाबांच्या दर्शनाला जाण्याचे टाळतात त्यांचे असे म्हणणे असते कर्म आणि दैव यांच्यात जर आपण आपले कर्म केले तर दैव निश्चितपणे कर्माला सहाय्य करते असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण होतो.* 

परंतु त्यांच्या मित्रांच्या आग्रहास्तव ते शिर्डीला जातात तेथे गेल्यानंतर साठे वाड्यात पुन्हा याच मुद्द्यांवर वाद-विवाद होतो परंतु *जेव्हा ते बाबांची धूळ भेट घेतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात आपोआप अश्रू येतात सर्व इंद्रिये तटस्थ होतात हीच तर सद्गुरु ने त्याच्या भक्ताला त्याच्याकडे खेचल्याची खूण होय.* परंतु तरीही ते वादावादी मध्ये अडकून पडतात परंतु जेव्हा ते मशिदीत जातात तेव्हा बाबा विचारतात वाड्यात काय वादावादी चाललेली होती आणि हा हेमाडपंत काय म्हणत होता तेव्हा दाभोलकरांना कळून चुकते की *मशिद व वाडा यांमधील अंतर एवढे असूनही बाबांना गोष्ट कशी कळली व खरंच सद्गुरु कर्म आणि दैव याही पलीकडे असतो याची जाणीव होते कारण जेव्हा हेमाडपंत हे नामकरण बाबा दाभोळकरांचे करतात तेव्हा त्यांना जाणवते की आपण या पदवीच्या योग्यतेचे नाही कारण आपल्याकडे बास्कळ बडबड आणि अहंकार या गोष्टी आहेत परंतु तरीही बाबांनी आपल्या जवळ घेऊन आपल्या जीवनाचा उद्धार केला म्हणजेच प्रारब्धच्या किती तरी पुढे जाऊन सद्गुरु आपल्या जन्मोजन्मीच्या पापांचा नाश करतो व आपले जीवन आनंदाने समृद्ध करतो.* आपल्या प्रारब्धाचा नाश व जीवनाचा उद्धार या गोष्टी केवळ सद्गुरु प्राप्तीनेच होतात कारण ज्याप्रमाणे नामकरण हे नवीन जन्मलेल्या बाळाचे करतात त्याचप्रमाणे हेमाडपंत नामकरण मिळाल्याने दाभोलकरांचा खर्या अर्थाने पुर्नजन्म झाला.

*प्रत्येक श्रद्धावानाचाही सद्गुरुप्राप्तीने पुर्नजन्म झालेला आहे*

*श्रीराम अंबज्ञ नाथसंविध*
प्रदिपसिंह कोकरे
वडुज उपासना केंद्र
[17/06, 13:45] Toadd His Friend 6: *आधाराची व गुरूंची आवश्यकता*

दोन दिवसापूर्वी एका कलाकाराची आत्महत्या ही बातमी वाचली आणि धक्काच बसला. खरे तर आपण रोजच आत्महत्या बाबत वाचत असतो, ऐकत असतो. त्यामध्ये बऱ्याचदा शेतकरी आत्महत्या करतात हे देखील आम्ही वाचत आहोत.

या सर्व घटनांच्या मुळाशी गेल्यावर लक्षात येते की, त्या व्यक्ती कोणत्या तरी मानसिक दडपणाखाली असू शकतात, विवंचनेत असू शकतात अथवा एखाद्या संकटात सापडलेल्या असू शकतात.

जर अशा व्यक्तींना वेळीच कुटुंबातील सदस्य, मित्र परिवार, नातेवाईक इत्यादी लोकांचा *आधार* मिळाला असता तर नक्कीच त्यांच्यावरचे दडपण कमी झाले असते. मात्र हा आधार मिळण्यासाठी अशा व्यक्तीने स्वतः त्यांचेवरील दडपणाबाबत, त्रासाबाबत या सर्वांशी बोलणे, संवाद साधणे आवश्यक आहे. असे केल्यास त्यांना नक्कीच *आधार* मिळू शकतो.

मात्र काही वेळा दडपण व होणारा त्रास इतका भयानक असू शकतो की, तो माणूस ते सर्व कोणालाही सांगू शकत नाही आणि स्वतः खचत जातो.

माझ्या मते अशा वेळी आम्हाला *गुरूंची आवश्यकता* असते. हे गुरु म्हणजे माझे माझे आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र, वयस्कर मंडळी, तज्ञ व्यक्ती, गुरुजन इत्यादी कोणीही असू शकेल.

गुरूच माझ्या *जीवनाला उचित दिशा* देऊ शकतात. मी चुकत असेल तर मला समजावून सांगतात, चांगले मार्ग दाखवितात व त्यामुळे मला आधार मिळून माझ्यावरचे दडपण, त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

मात्र या ठिकाणीदेखील मला माझ्या गुरूंना सर्व काही सांगणे आवश्यक असते. जसे आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला होणाऱ्या आजाराच्या संदर्भातील त्रासाबाबत आपल्या स्वतःलाच डॉक्टरांना सर्वकाही सांगावे लागते. अगदी तसेच मला माझ्या गुरुंना देखील मला होणाऱ्या त्रासाबाबत, अडचणीबाबत संकटासंदर्भात सर्व काही सांगणे आवश्यक आहे.

मला या ठिकाणी स्पष्टपणे असे नमूद करावेसे वाटते की, माझ्या जीवनात गुरु सोबत जर *सद्गुरु* असतील तर मग माझे जीवन आणखी *आनंदी, रसरशीत* होऊ शकेल याचे कारण जे मला उमगले ते म्हणजे या माझ्या सद्गुरूंना माझ्या संकटाबाबत, विवंचनेबाबत, दडपणाबाबत मी स्वतः न सांगता देखील सर्वकाही समजणारच आहे आणि त्यामुळे माझे सद्गुरू मला माझ्या दुःखातून, विवंचनेतून आणि दडपणातून अलगद बाहेर काढतात.

आपल्या सर्वांना *श्री साईनाथ व स्वामींच्या* भक्तांचे अनुभव माहीत आहेतच. साईनाथ व स्वामीनी भक्तांना सहजरित्या संकटातून बाहेर काढले. मात्र त्यासाठी माझा त्या साईनाथांवर, स्वामींवर विश्वास असणे आवश्यक आहे, तरच मला त्यांचा *आधार* मिळू शकतो.

आणि या ठिकाणी मला *डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी* की जे नामांकित डॉक्टर आहेत ज्यांचे शिक्षण *एम.बी.बी.एस., एम.डी.* असे आहे व ते सध्या खार, मुंबई येथे राहतात. त्यांनी सांगितलेली काही वाक्य आठवतात. ती म्हणजे :

1. *तू आणि मी मिळून शक्य नाही असं ह्या जगात काहीच नाही*.

2. *मी तुला कधीच टाकणार नाही.*

या डॉक्टरांच्या दोन वाक्यातूनच आपल्याला मोठा *आधार* मिळतो की, मी माझ्या जीवनात एकटा नाही, *'तो'* परमात्मा परमेश्वर माझ्यासोबत आहेच.

डॉक्टर जोशी यांनी *भक्ती व सेवा* या दोन महत्त्वाच्या बाबी सांगितल्या आहेत. या भक्तीतून माझ्या *मनाला शांती व आनंद* मिळतो सेवेतून मला इतर लोकांचे *आशीर्वाद* मिळतात आणि हीच भक्ती व सेवा माझ्या कठीण प्रसंगी मला तारते व मी कितिही मोठ्या संकटात असताना माझ्या हातून आत्महत्येसारखी चूक घडू देत नाही.

डॉ. अनिरुद्ध यांची मला जी *तत्त्वे* आवडली ती म्हणजे 

1. पावित्र्य हेच प्रमाण, अध्यात्म व आधार ही त्रिसूत्री

2. सत्य, प्रेम व आनंद या मार्गाने मार्गक्रमण

 3. अध्यात्म व विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत 

4. कामाच्या वेळेस कामाला पूर्ण न्याय आणि मजेच्या वेळेस पूर्ण मजा 

5. डॉक्टर सर्वांशी मित्रत्वाच्या भूमिकेतून वागतात. 

6. ''आधी केले मग सांगितले'' या तत्वानुसार भक्ती, उपासना व सेवा डॉक्टर स्वतः आधी करतात.

7. कोणाकडूनही एक रुपया, फुले, फळे इत्यादी व इतर कोणत्याही वस्तूची अपेक्षा ठेवायची नाही.

8. डॉक्टर त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वांना उचित मार्गदर्शन करून आधार देतात व दर गुरुवारी आपले जीवन आपण कसे जगावे याचे मार्गदर्शन करतात व त्यासाठी गुरुमंत्र घेण्याची, दीक्षा घेण्याची अथवा पैसे देण्याची आवश्यकता नाही.

9. डॉक्टर हे उत्तम मार्गदर्शक, नट, कलाकार, खेळाडू, लेखक असे एक अष्टपैलु व्यक्तिमत्त्व आहेत. 

मला असे वाटते की आपण देखील डॉक्टर जोशी यांनी सांगितलेली व स्वत: अंगिकारलेली ही तत्वे अवलंबली तसेच *भक्ती व सेवा* करून संकट काळात मी माझे गुरु अथवा सद्गुरु सोबत *संवाद* साधल्यास मला *आधार* मिळून मी नक्कीच संकटातून बाहेर येऊ शकतो अगदी 108 टक्के.

माझ्या आयुष्यात माझ्यावर ज्यावेळी संकटे येतात व जेव्हा मी निराश होतो त्यावेळी मी डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी लिहिलेले *सत्यप्रवेश, प्रेमप्रवास व आनंदसाधना* हे तीन ग्रंथ वाचतो आणि त्यातून मला आधार मिळतो व संकटाशी सामना करण्याचं बळ मिळते हा माझा अनुभव आहे.

डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी लिहिलेले *तिसरे महायुद्ध* हे पुस्तक अलिकडेच माझ्या वाचनात आले व त्यावरून माझ्या असे लक्षात आले की, संपुर्ण जग या तिसऱ्या महायुद्धाच्या खाईत गेलेले आहे व त्यामुळे खरोखर सध्याच्या या कठीण परिस्थितीमध्ये आम्हाला नक्कीच *सद्गुरूंच्या आधाराची आवश्यकता* आहे हे मला स्पष्ट जाणवते.

मात्र त्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे माझा माझ्या *गुरु अथवा सद्गुरु वर दृढ विश्वास* असणे व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर जोशी यांनी सांगितल्यानुसार अजून एक तत्व लक्षात ठेवणे ते म्हणजे:

*''You are judged by your faith and not by your performance"*.

श्रीकांतसिंह देवकर, वडूज
[17/06, 16:58] +91 75885 17986: हरि ॐ, साईसच्चरीताच्या दुसऱ्या अध्यायात हेमाडपंतांची धूळभेट व मशिदीमध्ये दाभोळकरांचे हेमाडपंत असे नामकरण असे प्रसंग आहेत. धूळभेट झाल्यानंतर हेमाडपंत असे म्हणतात की, साईदर्शन लाभ घडला। माझिया मनींचा विकल्प झडला। आणि असे असुनही वाड्यात भाट्यांशी वाद का घालतात ?
[17/06, 17:01] +91 98694 36259: 🙏 अंबज्ञ
श्री. गोविंदराव दाभोळकर आणि ' हेमाडपंत ' या दोन शब्दात  जेवढा फरक आहे .
तेवढाच फरक दाभोळकर   ते  हेमाडपंत  या प्रवासात  आहे.
आधीच हुशार , ज्ञानी ,  साहजिकच  कोणतीही  गोष्ट सहज  मान्य करणारे नव्हते.  हे असे का ?  असे  नाहीच.
हा  बुद्धीचा  ज्ञानाचा  अहंकार  ठासून भरलेला.
 परंतु ......

काय म्हणत होते  हे '  हेमाडपंत '  ? 

 हेमाडपंत  हे  नामकरण झाल्यानंतर  साईंच्या अंतर्ज्ञानीत्वाची  ओळख पटली.
एका  क्षणात अहंकाराची  पुटे निखळून पडली. 
ते अंतर्मुख  झाले.
हेमाद्री  आणि  मी ?  यांची  मनोमय  तुलना  सुरु  झाली.
' मी'  '  कोणीच  नाही.
याची  जाणीव  झाली आणि क्षणात नमः  चे  मनः  झाले.
🙏🙏 अंबज्ञ 🙏🙏
  संगीता  लोकेगांवकर
मालाड ( प) उपासना केंद्र
[17/06, 17:44] +91 93244 57607: Shree Govindrao Dabholkar and Shree Hemadpant ...rather Hemadri is a title like Lord In British rules and Hemadri was a Minister to famous emperor King Mahadev and his nephew as well ...Hemadri was endowed with many good qualities and many accomplishments.. like treatise of Dharmashastra , he was philanthropic towards Brahmin .He was first composer of religious code of conduct.sanskrit name being Hemadripant prakrit became Hemadpant .In Short he was master of all fields.....Sai Baba addressed him as Hemadpant only for his arguments and prattling, to destroy his ego as mentioned by himself..and it was also an honour that Baba indirectly blessed him with .This title according to Him was given by Baba to him to stay humble till death and never argue.Thus efficacy  of Guru was also imprinted in his life through this creating a very conscious change in his personality itself .Which is Amulaagra badal which Baba has bought in all of us to tell specific about myself I was more than normal rude arrogant and wat not can't put in words and though world was cool with me now when there are many hurdles also but Sai has changed me so much I have come to Bapu to him really great difference Bapu ...sometimes I remind myself it's only Bapus teachings and sanskaar or else I would be more than just arrogant .Now we know that there could be always other point or side of view it's just a matter of perception though our view is best That's y "je Aale te taruni gele he na Aale the tasech Raahile"...Atleast we know our Bapu is always standing on all our sides bahu pasruni even during our end times he will even if we forget he won't that's for sure ..only some one fool than foolish would not want such a guru who is Dad and saathi of our Mortal end making us immortal.
Ambadnya Naathsanvidh 
Nikita Joshi Surat
[17/06, 20:47] Chitra Chabukswar: हरि ॐ!
 मी सुद्धा विद्यार्थीनी आहे. आपण विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयास करते. बरोबरच असेल असा माझा दावा नाही. श्रीराम अंबज्ञ नाथसंविध् 

दाभोळकर बाबांकडे येण्याच्या आधी जीवनात गुरुची आवश्यकता नाही या मताचे होते.   कारण त्यांच्या स्नेहयाचा मुलगा गुरु उपस्थित असताना मरण पावला.  त्यांचे जरी हे मत असले तरी सद्गुरु तत्व उचित वेळ येताच सर्व गोष्टी न मागताही प्रदान करतच.

चांदोरकरांनी बरेच वेळा 
दाभोळकरांसमोर बाबांचे गुणसंकीर्तन व अनुभव संकीर्तन केले होते.

बाबांनी त्यांच्या वाटेतील अडथळे दूर करुन शिरडीला आणले.

आपणही कोणाकडून तरी बापूंचे अनुभवसंकीर्तन व गुणसंकीर्तन ऐकून बापूंकडे आलेलो आहोत.   बापूकडे आल्यावर बापूंचे  जे वर्णन ऐकले त्यापेक्षाही बापू खूपच भारी व जवळचा वाटू लागतो.   

तसेच धूळभेट घेतल्यावर दाभोळकरांची जी स्थिती झाली याचे वर्णन त्यांनी या ओवीत केले आहे. अध्याय - २ ओवी क्रमांक १४४

सविस्तर अर्थासाठी जर्नलचा फोटो टाकते.

मित्रांनो मला सांगा बापूंकडे आल्यावर आपले प्रथम भेटीत सर्व विकार दूर झाले का? 

100% उत्तर नाही येईल जर प्रामाणिकपणे दिले तर..
● प्रत्येकाला राग येतो.
● अहंकार असतो.
● मलाच सारे कळते.
● मलाच सर्व येते.

*मी* चा पाढा सुरु असतो. बापू म्हणतात, आपण सामान्य आहोत.  संत नाही. संत विकारांच्या पलीकडे असतात. आपल्याला हे कदापि शक्य नाही. 

वर्षानुवर्षे बापूकडे येऊन आपल्यात विकार आहेत. पण आपण दाभोळकरांनी प्रथम भेटीनंतर संतपदी पोहचावं अशी अपेक्षा करतो.  

 त्यांना ज्या विषयाने आत्तापर्यंत शिरडीत येण्यापासून परावृत्त केले तो वादावादीचा विषय - *गुरु करावा की न करावा*. साहजिकच त्यांनी त्यात सहभाग घेतला.

पण ही सुद्धा बाबांचीच लीला होती.  इथे आपल्याला बाबांचे द्रष्टेपण दिसून येते.  कोणाच्या हातून कोणते कार्य घडेल व करुन घ्यायचे हे बाबांनाच माहित होते.

त्यामुळे *हेमाडपंत* हा शब्द *वाग्बाण* म्हणून वापरुन माझे डोळे उघडले.  हेमाडपंतांनी बाबांचा शब्द  त्यांच्याच आशीर्वादाने खरा केला. 

हेमाडपंतांनी आपल्यासारख्या सर्व भक्तांकरिता कष्ट घेऊन साईलीलांचे संकलन  केले. म्हणून आज आपल्याला हा अपौरूषेय ग्रंथ वाचायला मिळाला व बाबांच्या लीला समजून घेण्यासाठी प्रयास करणे शक्य झाले.

हेमाडपंतांची मुळांसारखी *असंग्रही वृत्ती*.  स्वत:कडे काही ठेवायचे नाही.  जे आहे ते सर्व साईचेच आहे.

काही चुकले असल्यास क्षमस्व!
बुद्धीस्फुरणदात्यानेच लिहून घेतले.

हरि ॐ! श्रीराम! अंबज्ञ! नाथसंविध्! नाथसंविध्! नाथसंविध्!   

✍️  चित्रावीरा चाबुकस्वार 
       वाशी उपासना केंद्र
[17/06, 21:08] +91 75885 17986: हरि ॐ, आपण सारे विद्यार्थीच आहोत अगदी मान्य...परंतु यात काही पहिल्या इयत्तेत तर काही वरच्या इयत्तेत असतील... 

या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास करतांना माझ्या मनी हा प्रश्न सहज उद्भवला....आपण खूप छान उत्तर दिले.... व अशा चर्चांमधुन परस्परांच्या सहकार्याने श्रीसाईसच्चरिताचा अभ्यास बापूंच्या कृपेने घडावा अशी बापूंच्या चरणी प्रार्थना...
श्रीराम... अंबज्ञ...नाथसंविध्
[17/06, 23:32] Toadd His Friend 6: साई कडे जाण्या आधीचे हेमाडपंत हे त्यांनीच अध्याय 2 मध्ये सांगितल्यानुसार खट्याळ, वाचाळ होते, सद्गुरू महिमा त्यांना माहीत नव्हती, त्यांच्या मनात तर्क कुतर्क होते.

मात्र ज्यावेळी हेमाडपंत शिर्डीमध्ये आले अर्थात साईबाबांनी त्यांना त्यांच्याकडे खेचून घेतले आणि शिर्डीत उतरल्यानंतर त्यांना साईंच्या दर्शनाचे औसुक्य दाटून आले त्यानंतर ते बाबांकडे गेल्यावर त्यांनी लोटांगण घातले त्यावेळी त्यांचा आनंद त्यांच्या मनात मावत नाही, त्यांना भरपूर आनंद झालेला आहे, त्यांची तहान-भूक हरवलेली आहे व त्याच वेळी हेमाडपंतांच्या मनातील विकल्प संपतो.

मात्र त्यानंतर हेमाडपंत व इतर सर्व वाड्यांमध्ये बसलेले असताना ''गुरुची आवश्यकता'' यावरून 2 तास वादावादी होते.

त्यानंतर सर्वजण मशिदीत बाबांच्या कडे गेल्यानंतर बाबा हेमाडपंतांच्याकडे पाहून म्हणतात की, काय वादावादी चालली होती, हे हेमाडपंत काय म्हणत होते ? त्यावेळी हेमाडपंत यांना लक्षात येते की आपण वाड्यामध्ये असताना वादावादी सुरू होती व त्यावेळी बाबा मशिदीमध्ये होते. वाडा आणि मशिदीमधील अंतर हे जास्त असून देखील बाबांना सर्व गोष्टी कशा कळाल्या आणि मग हेमाडपंत यांना साईबाबांच्या ताकतीची जाणीव होऊन ते साईंच्या चरणी पूर्णपणे लीन होतात.
[17/06, 23:55] Toadd His Friend 6: लोटांगण घालून झाल्यानंतर देखील हेमाडपंत इतरांसोबत गुरूच्या आवश्यकतेबाबत वादावादी करत असल्याचे आपण वाचतो. याठिकाणी  हेमाडपंतांच्या कृती संदर्भात बोलण्या इतपत खरेतर माझी पात्रता नाही अथवा तेवढा अभ्यास देखील नाही.

मात्र मला असे वाटते की, ही बाबांची लीला असावी व बाबांना  आपल्यासारख्या भक्तांना या कथेच्या माध्यमातून असे दाखवून द्यायचे होते की, वादावादी कधीही करू नये, या वादावादीतुन आपले कधीही कल्याण होणार नाही तर आपल्याला त्यातून नक्कीच त्रास होणार आहे  

याच प्रश्नाच्या अनुषंगाने मला असे वाटते की, हेमाडपंत ज्यावेळी साईंच्या समोर लोटांगण घालतात त्यावेळी साईबाबांनी हेमाडपंतांच्या मनामध्ये भक्तीचे बीज लावलेले आहे आणि याच ठिकाणी हेमाडपंतांच्या *भक्तीची प्रथम अवस्था* सुरू होत असावी असे माझ्या बालबुद्धीला वाटते.

कारण तत्पूर्वी हेमाडपंत हे पूर्णपणे सद्गुरूंना न मानणारे व मनात तर्ककुतर्क आणणारे वादावादी करणारे असे होते.

आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की, बी लावली की लगेच त्याचे मोठे झाड होत नाही अथवा त्याला फळे, फुले येत नाहीत. तसेच हेमाडपंतांनी केवळ बाबांना पाहिले की लगेच त्यांच्या मनातील बिज रुजून ते मोठे होऊन त्याचे झाडांमध्ये रूपांतर होऊन त्याला पाने आणि फुले येतील अशी अपेक्षा आपण करू शकत नाही.

मात्र त्यानंतर ज्यावेळी हेमाडपंत साईबाबांना मशिदीमध्ये जाऊन भेटतात त्यावेळी बाबांनी त्यांच्याकडे पाहून विचारले की, वाड्यामध्ये नक्की काय वादावादी चालू होती व हेमाडपंत काय म्हणत होते हे ऐकल्यानंतर हेमाडपंत यांना बाबांच्या ताकतीची जाणीव होते हेमाडपंत यांना नक्कीच लक्षात आले असेल की, 

*''तुम्ही कुठेही असा काहीही करा, मात्र तुमच्या इतंभूत कृतीच्या खबरा मज निरंतर लागती ''*

साईबाबा याठिकाणी हेमाडपंतांच्या मनातील भक्तीचे बीजाचे रुपांतर झाडांमध्ये व त्यानंतर त्याचे रूपांतर पानांमध्ये फुलांमध्ये फळांमध्ये करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पोषक गोष्टी घडवून आणत आहेत जसे की एखादे बीज अंकुर आल्यानंतर त्याचे झाडांमध्ये रूपांतर झाल्यानंतर जुनी पाने गळणे किंवा ज्या जुन्या फांद्या आहेत त्या तोडल्या तर नक्कीच झाड मोठे उंच होत जाणार आहे.

याच तत्त्वानुसार माझ्या मनातील *भक्तीचे बीज* रुजून त्याचे झाडात रूपांतर होऊन त्याला पाने फुले फळे येण्याकरता माझ्या मनातील अहंकार, मीपणा, मनातील तर्ककुतर्क पूर्णपणे नाहीसा करणे आवश्यक आहे, असे मला वाटते.
[18/06, 00:13] Toadd His Friend 6: या ठिकाणी मला आणखी एक महत्त्वाची बाब नमूद करावीशी वाटते ती म्हणजे *परमपूज्य समीरदादा* यांनी *भक्तिभाव चैतन्य संवाद* मध्ये आपल्याला मार्गदर्शन करताना असे सांगितले की, तीन प्रकारचे लोक असतात 1. भक्तीजीवी 

2. बुद्धिजीवी 

3. भोगजिवी 

*भक्तीजीवी* प्रकारातील लोक हे भगवंताला मानणारे व त्याच्यावर प्रेम करणारे, भक्ती करणारे असे असतात.

*बुद्धिजीवी* प्रकारातील लोक हे त्यांच्या ज्ञानाचे प्रदर्शन करणारे व दुसऱ्याचा बुद्धिभेद करणारे असे असू शकतात.

*भोगजीवी* प्रकारचे लोक हे फक्त इतर सर्व साधनांचा वस्तूंचा उपभोग घेणारे असे असतात.

मी येथे एक बाब मांडू इच्छितो ती कदाचित चुकीची असेल त्याबाबत मला  बापू क्षमा करावी : - हेमाडपंतांना साईंनी खेचून घेण्यापूर्वी ते बुद्धीजीवी असावेत व ते शिर्डीत आल्यानंतर त्यांनी लोटांगण घातल्यापासून ते मशिदीत साईबाबांनी हे हेमाडपंत काय बोलत होते? असे म्हणणे पर्यंतचा मधला प्रवास म्हणजे बुद्धिजीवी पासून भक्तीजीवी पर्यंत जाण्याचा प्रवास असू शकतो असे मला वाटते. 

कारण या अध्याय क्रमांक 2 मध्ये हेमाडपंत सुरुवातीला स्वतः सांगतात की, ते सद्गुरू महिमा मानत नव्हते अथवा त्यांना त्या बाबत माहीत नव्‍हते त्यांच्या मनात कुतर्क होते.
[18/06, 00:32] Toadd His Friend 6: सदर प्रश्नाच्या अनुषंगाने मला माझा वैयक्तिक अनुभव याठिकाणी सांगावासा वाटतो.

सन 2004 साली सातारा उपासना केंद्राला परमपूज्य बापूंच्या चिन्मय पादुका मिळणार होत्या. त्यासाठी केवळ 150 भक्तांना मुंबई येथे बोलावण्यात आले होते. त्यामध्ये बापू कृपेने मला संधी मिळाली. मात्र मी त्या वेळी बापूंच्या कडे नवीनच यायला सुरुवात केली होती. पादुका मिळण्याच्या हा कार्यक्रम बांद्रा येथील महात्मा गांधी हॉल याठिकाणी होता.

सदर ठिकाणी पाच केंद्र बोलावण्यात आले होते एकूण साडेसातशे लोक आलेले होते. त्यावेळी बापू स्वतः आले होते. प्रत्येकाला चरणस्पर्श मिळणार होता आणि ज्यावेळी बापूंच बोलणं संपल्यानंतर सर्वांना चरणस्पर्श मिळण्याचा तो आनंदाचा क्षण सुरू झाला त्यावेळी मला असे दिसून आले की, बऱ्याच स्त्री भक्त व पुरुष फक्त हे बापूंच्या समोर स्टेजवर गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होते. त्यावेळी मला बापूंच्या चरण स्पर्शाची महती माहीत नसल्यामुळे मी सहज बोलून गेलो की, बापूंचा चरणस्पर्श घ्यायचा आहे त्यात रडायचे कशासाठी ?

त्यावेळी मला या चरण स्पर्शाची महती अथवा किंमत माहीत नव्हती. मात्र आज या चरणस्पर्श ची किंमत व महती आपण सर्वजण जाणतोच. हा चरण स्पर्श मला सहज मिळाला होता. त्यामुळे मला त्याची किंमत कळाली नव्हती. 

चरणस्पर्श पूर्वी मी कदाचित बुद्धिजीवी होतो. मात्र चरणस्पर्श पासून पुढे बापूंनी माझ्याकडून भक्ती व सेवा करून घेऊन मला भक्तीजिवी बनवले.
[18/06, 01:53] Milan Namle: साई म्हणजे च *भक्तांची आई*
आई जशी सोप्या भाषेत सोप्या कृतीने  बाळाचे संगोपन , मार्गदर्शन करते, 
तसेच---मग तिचे बाळ लौकिक दृष्ट्या कितीही उच्च शिक्षित, मोठ्या पदावर ,किंवा कितीही प्रसिद्धी च्या शिखरावर असो! 
तिचे म्हणणे तिच्या अपत्याला दोन शब्दांत ही कळते, जे पंडित होऊन, प्रसिद्धी, लौकिक मिळवून ही कळु शकत नाही,
 तसेच--
साई ही सहज सोप्या भाषेत गोविंदरावांचा  फक्त *हेमाडपंत* 
म्हणून *फक्त उल्लेख*  करतात, आणि त्यांना
 *आई जे म्हणतेय ते लगेच कळते*
आणि मग गहू दळण लीला आणि हेमाडपंत ह्या दोन सहज शब्द आणि क्रियेतून -- 
आपण अजूनही
 *आपल्या आईने,आपल्या साई नी आपल्यासाठी*,
*साई सच्चरिताची न संपणारी * शिदोरी*
गोविंदराव दाभोळकर ते हेमाडपंत ह्या
फक्त *हांक मारण्याच्या* सहज क्रियेतून  आपल्यासाठी करून ठेवली आहे!

*काही चुकलं असल्यास कृपया मार्गदर्शन करावे*
🌹*卐 *नाथसंविध्卐*🌹 
   🌹🙏 *अंबज्ञ*🙏🌹
[18/06, 08:52] +91 81808 25000: 🙏हरी ओम.
श्री साईबाबा नीच श्री दाभोलकर यांनी साईसच्चरीत्र पुर्ण करून  साई कथांचा हा खजीना  आपल्या हाती सोपवला. साईबाबा जाणून होते  दाभोळकर हेआपल्या कर्मावर विश्वास ठेवून काम करतात. अशा नाठाळ  खट्याळ टवाळ वाचाळ शिष्याला  कुबुध्दी कुतर्क असणाऱ्या ला साईबाबा नी हळूहळू आपल्या कडे खेचून घेतले. गुरू पुत्राच्या मुलाचे उदाहरण देउन कशाला गुरुची अवश्यक्यता असे म्हणाऱ्या दाभोलकर याना  नानासाहेब चांदोरकर व काकासाहेब भक्तप्रवर हस्ते शिरडीतदर्शना बोलून चरणधूळभेट मधून नम्रता, शिकवली."हेमाडपंत"नामकरण करून अहंभाव नष्ट केला जे साईच्या दर्शनाने झाले. 
आपल्या सर्वाची स्थीती य पेक्षा वेगळी नाही. बापू च्या चरणी लीन होतो पण संकट आल्यावर ईकडे तिकडे पळतो.बापू आपल्याला वेळोवेळी जाग्रुत करून मार्गदर्शन करतात.
एक विश्वास असावा ऐसा
कर्ता धर्ता गुरु ऐसा
 साईभक्ती, बापूभक्ती आपल्याला हे च शिकवते कुठेही कसलाही प्रसंग येवो आमची गुरु माउली आम्हाला तारून नेणार च आद्यपिपादादा म्हणतात
अनिरूध्दाच्या चरणस्पर्शै
पावन झाली कुडी(देह)
बापूरे जखडूनी ठेवी पदी।।
[18/06, 08:54] +91 81808 25000: प्रतिभा वीरा गणोरकर बीड केंद्र
[18/06, 12:35] +91 84460 33146: ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

*🌹🙏 गुरुचे महत्व 🙏🌹*

*मी एकाला विचारले, "गुरुची कृपा किती होऊ शकते?" तो माणूस त्या वेळी एक सफरचंद खात होता.* 

*त्याने एक सफरचंद माझ्या हाती ठेवले आणि विचारले, "सांगा पाहू यांत किती बिया असतील?"* 

*सफरचंद कापून मी त्यांतील बिया मोजल्या आणि म्हणालो,यात तीन बिया आहेत*

*त्याने त्यातील एक बी आपल्या हाती घेतली आणि मला विचारले, "या एका बियेमध्ये किती सफरचंदे असतील असे तुला वाटते?"*

*मी मनातल्या मनातच हिशोब करू लागलो,एका ह्या बियेपासून एक झाड, त्या झाडावर अनेक सफरचंदे लागणार, त्या प्रत्येक सफरचंदांत पुन्हा तीन बिया, त्या प्रत्येक बियेमधून पुन्हा एक झाड, त्या झाडांना पुन्हा तशीच तीन बिया असणारी फळे लागणार. अबब! ही प्रक्रिया चालूच राहणार! कसा सांगू मी त्या बियेमध्ये असलेल्या भावी फळांची संख्या?. मी चक्रावलोच.* 

*माझी अशी अवस्था पाहून तो माणूस मला म्हणाला, " अशीच गुरुची कृपा आपल्यावर बरसत असते.*

*(१) *आपण फक्त भक्तीरूपी एकाच बीजाचा उदय आपल्या मनांत करवून घेण्याची गरज आहे."*

*(२)*गुरु एक तेज आहे. गुरूंचे एकदा आगमन झाले की मनातील संशयरूपी अंधःकार कुठल्याकुठे पळून जातो.*

*(३)*गुरु म्हणजे एक असा मृदंग आहे की ज्याच्या एका झंकाराने अनाहत नाद ऐकू यायला सुरुवात होते.* 

*(४)*गुरु म्हणजे असे ज्ञान की ज्याची प्राप्ती झाल्याबरोबर मनातील भयाची सगळी भावनाच लोप पावते.* 

*(५)*गुरु ही एक अशी दीक्षा आहे की ज्याला गुरुदीक्षा प्राप्त झाली तो हा भवसागर तरून गेलाच म्हणून समजा.* 

*(६)*गुरु ही एक अशी नदी आहे जी सतत आपल्या प्राणांतून वाहत असते.*

*(७)*गुरु म्हणजे असा सत् चित् आनंद आहे जो आम्हाला आमची खरी ओळख करून देतो.*

*(८)*गुरु म्हणजे एक बासरी आहे जिच्या नुसत्या मंजुळ आवाजानेच आपले मन आणि शरीर आत्मानंदात मग्न होऊन जाते.*

*(१०)*गुरु म्हणजे केवळ अमृतच. ह्या अमृताच्या सेवनाने तहान कायमची आणि पूर्णपणे शमते.*

*(११)*गुरु म्हणजे एक अशी कृपाच असते जी केवळ कांही भाग्यवान आणि सत्पात्री शिष्यांनाच प्राप्त होते आणि काहींना अशी कृपा मिळूनही ती मिळालेली त्यांना समजत नाही.*

*(१२)*गुरु कुबेराचा अक्षय्य खजिनाच आहे आणि त्या खजिन्याचे मोल होऊच शकत नाही.*

*(१३)*गुरू म्हणजे एक प्रसाद आहे. ज्याच्या भाग्यात असेल त्याला कांहीच मागण्याची इच्छाउरत नाही.*

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
[18/06, 17:19] +91 86522 73503: *बापूंचे कारुण्य अपरंपार*🙏
*एवढा मोठा लॉक  डाऊन कुठे जाणे नाही येणे नाही तरीही मी रोज श्री गुरुक्षेत्रम, साई निवास ,जुईनगर,श्री क्षेत्र गोविद्यापिठंम , अतुलीत बलधाम, निम पुण्यक्षेत्रम, त्रिविक्रम मठ पुणे, परमपूज्य सद्गुरु बापूंचे देवघर व हॉल मध्ये रोज जातो परमपूज्य सद्गुरू बापू नंदाई ,सूचित दादा, समीर दादा यांचे चरणस्पर्श व नित्यनेमाने दर्शन होते. आपण म्हणाल कसे बापूंच्या व मोठ्या आईचे कृपेने मंत्र गाजराच्या सोळा  माळा ,पंचपुरुषार्थ ऊपासना ,आंन्हीक, वर्धमान व्रत , करत असताना सुरुवात होते ती श्री गुरुक्षेत्रम पासून *ओम द्राम दत्तात्रेयाय नमः* *म्हणून आत मध्ये प्रवेश करतो त्यानंतर सर्व दैवतांना मनसोक्त नमस्कार करून साष्टांग दंडवत घालतो तिथून आपले वैकुंठ म्हणजेच  सद्गुरु बापूंच्या घरी बापूंचे देवघर व बापूंचा हॉल मध्ये जातो व याठिकाणी तर पर्वणीच असते सर्वांचे दर्शन होते त्यानंतर मी साईनिवासला जातो साई निवास मध्ये सुद्धा सर्व ठिकाणी मनसोक्त दर्शन घेऊन जुईनगरला जातो जुई नगरला सर्व दैवतांना मनोभावे* *नमस्कार करून तिथून श्री क्षेत्र गोविद्यापिठंम येथे जातो तिथे तुळशीवृंदावन, पवित्र वड, गोशाळा धूनिमाता, श्रीदत्तात्रेय, गरुड स्तंभ, मुचकुंद वृक्ष, द्वारकामाई यांचे दर्शन घेऊन  तिथून अतुलित बल धामला जातो तिथे पंचमुख हनुमंत व क्षेमकुंभ त्रिविक्रम मठातील दैवते यांचे दर्शन घेतो नंतर  दिग्विजय ईष्टिका यांचे दर्शन घेतो त्यानंतर मी नीम पुण्य क्षेत्रम या ठिकाणी जातो त्या ठिकाणी तर सर्व चंडिका कुलच भेटते सर्वांचे मनसोक्त दर्शन होते मग संवाद* *साधण्यासाठी मीना वहिनी ,साधनाताई, चौबळ आजोबा,*  *आद्यपिपादादा, स्वामी विद्या मकरंद, सद्गुरु बापूंचे आई-वडील, मायाळू नांदाईचे आई वडील यांना भेटतो त्यांचे दर्शन घेऊन* *पुरुषार्थ धाम येथे दिग्विजय पादुका व त्या पवित्र धामाचे वास्तूचे दर्शन घेतो खरंच  सांगतो रोज एवढा प्रवास सद्गुरू कृपेने बापू करून घेतात बापूंनी उपासना करताना ही सवयच लावून घेतली मनाने ,शरीराने, प्रेमाने, अंतकरणापासून  सर्व मानस पूजा बापू चरणी अर्पण करतो बापू ही ती प्रेमाने स्वीकारतात कुठेच घाईगर्दी नसते हवे तेवढ्या वेळ सर्व ठिकाणी थांबता येते बसता येते खरच* *सांगतो जेवढा आनंद या सर्व ठिकाणीं गेल्याने लौकिक दृष्ट्या मिळत होता तेवढाच आनंद या मनाने केलेल्या  मानस* *पूजानेही मिळतो आहे किती हे आमच्या बापुंचे* 
*अकारण कारुण्य याव्यतिरिक्त जी आपली सर्वांची इच्छा होती किं बापू तुम्हीं  एकदा तरी आपल्या घरी यावे व ही सर्वांची हाक बापूं पर्यंत* *पोहचली बापू संपूर्ण चण्डिकाकुल श्रीहरिगुरुग्राम*
*श्री गुरुक्षेत्रम  सर्व उत्सव सर्व परमेश्वरी कुटुंबास घेऊन  आपल्या घरी रोज आठ वाजता येतात कधीतरी असे वाटते बापू हे तुला सर्व श्रद्धावानांना देण्यासाठीच हा काळ आला होता का ? बापू एवढे सगळे देऊनही तुझ्या भेटीची ओढ आता कासावीस करते आहे कधी तुला डोळे भरुन पाहतो असे झाले आहे बापू तूच म्हणाला होतास ना किं भक्ताने लोचट व्हावे खरच बापू बावीस वर्ष झाले पण पोट भरतच नाही "बापू भरला स्थिरचरी! बापू सर्वांच्या आत-बाहेरी! बापू तुम्हा-आम्हा भितरी! निरंतरी नांदतसे! "चित्त गुरुपदी सावधान! राहोत की जावोत प्राण! आम्हा गुरु चीचं आज्ञा प्रमाण! परिणाम निर्वाण तोच जाणे!  *केवळ एक दृष्टीपात क्षणात होई पापाघात  टळेल  जन्मांचे दुरित  ढीग जाळीत कूकर्मांचे* *बापू आता जीवनात काहीच नको बापू फक्त तू तू आणि तूच हवा आहेस* 
*हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा जन्मोजन्मी फक्त तुझ्या चरणाजवळच ठेव हीच शेवटची इच्छा*
*हरिओम श्रीराम अंबज्ञ जय जगदंब जय दुर्गे , दिनेशसिंह मोरे बदलापूर*👏👏👏

11/06, 18:53] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: श्री साई गुणसंकीर्तन प्रार्थना 
                     हे सद्गुरुराया साईनाथा, तूच माझा सर्वकाही देणारा देव आहेस, तूच माझी माउली असून माझा भरणं पोषण करणारा आहेस, तूच माझा जीवनाचा विकास घडवून आणणारा माझा पिता आहेस, माझ्या सर्वतोपरी उद्धार करणारा माझा सद्गुरू आहेस. 
                           हे सगुरुराया तुझी पूजा, सेवा कसे करावे मला कळत नाही कारण डोळे असूनही अंधासारखा वागतो, कान असून सुद्धा बहिरा बनतो, पाय असून सुद्धा पांगळा बनतो म्हणून तूच मला अनन्य भक्ती प्रदान करून भक्तिमार्गावर ठेवणारा आहेस. भक्तिमार्गावर माझे मन शांत राहून सदैव माझ्या मुखातून तुझे नाम येऊ दे, सदासर्वकाळ तुझी चरणसेवा माझ्याकडून घडूदे देवा. असे घडल्यावर अंध असलेला मला तुझे सर्व ऐश्वर्य बघू दे, तुझे कार्य, लीला बघू दे. मुका असलेला मला तुझे गुणसंकीर्तन माझ्याकडून घडू दे, पांगळा असलेला माझ्याकडून भक्तीचे गढ चढू दे, भक्ती सेवेच्या कार्यात भाग घेऊ दे आणि हे फक्त तुझ्या कृपेने शक्य आहे. 
                        तू कृपेचा थोर सागर आहेस. अतिमंद, मूढ, ढोर असलेला मी तुझ्या भक्ती-सेवेच्या कार्यात कामचोर आहे, अशा पतिताला तूच उद्धरणारा आहे. तूच पवित्र कार्याला प्रवृत्त करणारा आहेस, माझ्यातला आळस काढणारा तूच आहेस ! संकटात तुझ्या नामाची आठवण करून देतो, सुखात मात्र भूल पाडतो, असा खेळ का खेळतो सद्गुरुराया ? चूक माझी असताना उलट तुलाच ' का ' म्हणून विचारतो ! संकटात मी जबरदस्तीने, नाईलाजाने तुझे नाम घेतो देवा, असे असताना देखील, हा मनापासून नाम घेतो असे समजून, तुझ्या अकारण कारुण्यामुळे तू माझा संकट दूर करतो. तेच संकट टळल्यावर मी मात्र तुला विसरतो. तुझे नाम प्रेमाने न घेतल्यामुळे त्याचे विस्मरण होते. जर प्रेमाने नाम घेतले असते तर, मग कुठल्याही परिस्थितीत, सुखात सुद्धा माझ्या मुखातून तुझे नाम तुझ्याच कृपेने येणार. म्हाळसापती सदैव तुझे नाम घेत होते म्हणून, तू पहिल्यांदा शिर्डित दिसल्यावर त्यांच्या मुखातून '' या साई '' म्हणून हाक दिली. एवढेच काय विभीषण सदैव तुझे नाम घेत होता म्हणून रात्री झोपून उठल्यावर त्याच्या मुखातून '' राम '' नाम प्रेमाने येते.
             संकटात मात्र भक्त, सुखात अभक्त असा प्रवास असतो आमचा. पुढील संकट येईपर्यंत मी तुझी भक्ती करत नाही. म्हणून तर भूल फक्त अभक्तांवर पडते, भक्तांवर नाही. श्रीकृष्ण जन्मानंतर वसुदेव बाळाला कारागृहातून घेऊन जाताना भूल फक्त अभक्त असलेले सर्व पहारेकरी यांच्यावर पडते, कारागृहात बंदी असलेले भक्त देवकी आणि कंस पिता महाराज उग्रसेनवर पडत नाही.
       साईनाथा, साईरामा, नित्यपूर्णकामा साईबाबा, साई देवा मला तारून ने. अरे म्हणून तुला संभोधतो केंव्हा  तर तू माझा अंत्यंत जवळचा झालास म्हणून. अगं आई म्हणतो ना तस्साच, अरे देवा सद्गुरुराया म्हणून हाक मारतो.  साईराया तू माझी माउली असताना, मी तुझ्या जवळ नसून रसातळाला कसा ? अशी गोष्ट कशी झाली देवा ? मला कळत नाही. मला आश्चर्य वाटते म्हणजे माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास नाही. मला तू जर रसातळाला ठेवला असशील तर त्यात सुद्धा माझा उद्धार करण्याचाच तुझा हेतू असेल. मला भक्तीमार्गात किती प्रवास करायचे आहे ह्याची जाणीव तर होईल ! भक्तिमार्गातच प्रगती आहे. रसातळातून मी बाहेर पडेन कारण तूच दुर्गतिहारिणी, आदिमातेचा दुर्गा रूप तूच आहेस.    
              असे जेंव्हा माझ्या मनात भाव असेल तर मला तसाच अनुभव मिळणार, तुझे नामच मला संसारातून वाचवणार आहे. ह्या संसारात ओझी फार आहेत देवा. त्या ओझ्याना डोक्यावर घेऊन फिरतो. तुझ्या नामाच्या गाडीत मी संसाराचा प्रवास करण्यासाठी बसलो आहे. जसा मला तू वाहून नेण्यास समर्थ आहे, तसाच माझे ओझेही तूच वाहून नेणार आहे. असे असताना मी मूर्खांसारखे माझे ओझे माझ्या डोक्यावर ठेवतो. मग ते वाहताना थकतो देवा ! त्यातून सुटण्यासाठी तुझा गुणसंकीर्तन आरंभ केला कि सर्व व्यवस्थित होणार ! अशी जेंव्हा गुणसंकीर्तन घडेल तेंव्हा तुझी कृपा माझ्याकडे धावत येईल,  मग आजूबाजूला किती घनघोर अंधार दाटून येऊ दे. पर्वता एवढे पूर येऊ दे ह्यातून मी तरुन जाणार. तुझ्या कृपेची परिणाम तत्क्षणी दिसून येणार!
                  तुझ्या नामयोग केल्याने आधि,व्याधी,चिंता, रोग, क्लेश, ताप, दुःखभोग नष्ट होतात. कलियुगाच तऱ्हाच वेगळा, पूजे ऐवजी नाना थेर करत असतो. शेवटी साई नामच सत्य लीला दाखवणार आहे. भक्तांसाठी केंव्हाही कुठेही धावत येऊन साहाय्य करणारा सद्गुरू अशा विश्वासाने  '' साई नाम '' घेतो, साई बाबा हाचि साईराम, साईकृष्ण, साईकाम, सर्व जगात हेच पूर्ण नाम ! साईनाथ साईनाथ देवा ! 
        माझ्या आजूबाजूच्या घटना, माझ्या संबंधातील घटना तुझ्याच इच्छेप्रमाणे घडो, भले मग मला आवडो अथवा नावडो आणि हे मागणं मागताना देवा, माझी जीभ न अवघडो हीच  तुझ्याचरणी प्रार्थना.  माझ्या जीवनातील धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थ तुझ्या अस्तित्वाने,  तुझ्या साक्षीने घडो व प्रत्येक जन्मात ह्या चारही पुरुषार्थांचे रक्षण करणारा तूच आहेस. मला परमेश्वरी नियम, कर्माचा अटळ सिद्धांतावर पूर्ण विश्वास आहे देवा. जसे करावे तसेच भरावे लागते. वाईट कर्माने दुःखच होणार म्हणून तुझ्या कृपेने, तुझ्या नामाने माझ्या आयुष्यात माझ्याकडून असे कर्म घडू देऊ नकोस. ते टाळावे म्हणून तूच मला मदत कर ! आणि हे सगळे घडण्यासाठी मला आता सद्बुद्धी दे. कारण तूच बुद्धिदाता श्रीगणेश तूच आहे. मला काया, वाचा, मनाने शुद्ध कर. कारण तुझ्या  चरणांसी अष्टसिद्धी लोळत असतांना मला काय कमी आहे. म्हणून मी तुझ्या चरणी आलो आहे. तुला काहीच करावे लागत नाही.   तुझ्या अष्टसिद्धीच तुझ्या एका आज्ञेने आपोआप कामाला लागतील. माझं आयुष्य सुंदर घडवून आणतील. मी सदैव आनंदी राहीन व आनंदाने केलेल्या गुणसंकीर्तनामुळे तू आनंदी राहशील. तुला आनंदी ठेवणे हेच माझ्या जीवनाचा उद्देश्य राहू दे देवा ! हीच तुझ्या चरणी प्रार्थना. सद्गुरू श्री साईनाथ महाराज कि जय !  
सद्गुरू श्री साईनाथांचे गुणसंकीर्तन प्रार्थना आम्हाला परम पूज्य सुचितदादांनी मार्गदर्शनपर दिले आहे. हे माझ्या आयुष्यात उतरले पाहिजे हीच बापूंच्या चरणी प्रार्थना.
[11/06, 22:25] +91 88788 22244: Bhaktachi bhumika asta tayar
Sadguru siddhisi nahi usheer...

Ya saicharitratil ovichi mala athavan zale he sarv likhan vachun...

Tumhi bapunna sainna आळवलय,mi tumhala आळवतो,malahi ashi bhavpurna stutipratthana devala karta yeu de mhanun...

Tumha sarvankadunach itka shiknyasarkha ahe mala...

Bapukadun kahi ghenyachi laykisuddha nahi asach mala vattay...

Ambadnya naathsamvidh
[12/06, 07:59] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: हरी ओम ,
अंकावरून चर्चा सुरू आहे तर .....
हाजी सिद्धीक फाळके यांच्या कथे मध्ये

रुपये पंचावन्न खिशातून काढिले
हातावर मोजिले तयाचे  111

त्यानंतर 

नंतरही बाबांनी वेळोवेळी
रुपये दिधले तयास   113 

असे हेमाडपंत लिहितात .....

मोजिले म्हणजे जेंव्हा आपण काहीतरी विकत घेतो , फी भरतो तेंव्हा मोजून देतो .
बाबांनी हाजींच्या तोपर्यंतच्या आयुष्यातील म्हणजे 55 वर्ष वयापर्यंतचे सर्व अशुद्धता विकत घेतले आणि त्यांना पूर्ण शुद्धत्व प्रदान केले

शुद्धत्व + अशुद्धत्व = जीवन

त्यातून अशुद्धत्व काढून घेतले तर उरते फक्त शुद्धत्व  म्हणजेच पूर्ण शुद्धत्व प्रदान करणे .

जेंव्हा त्यांना बाबांकडून शुद्धत्व मिळाल्यानंतर ते बाबांचे जवळचे म्हणजे स्नेही झाले !

त्यानंतर बाबांनी वेळोवेळी त्यांना रुपये = रूप  ये  दिले 

काय अकारण कारुण्य आहे बघा !

हेच ते ओवी मधले बारकावे हेरणे ! 

बापही तेच सांगतात माझ्यामध्ये सदैव धुनी प्रज्वलित आहे , तुमचे भय , पाप मला द्या !

असं सांगणारे सद्गुरू मिळाले आहेत , त्यांचे गुणसंकीर्तन करत आनंद करूया !

अम्बज्ञ
प्रभाकरसिंह देशपांडे
डोंबिवली ( प ) उपासना केंद्र
[12/06, 08:19] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: साईसच्चरित्रात बाबांचे म्हणजे सच्चिदानंद सद्गुरूंचे वेगवेगळे स्वरूप दिसतात , कधी गुरू , कधी शिष्य , कधी परामशिव , कधी आदिमाता , कधी त्रिविक्रम हे विविध रूपे आपल्याला अनुभवायला मिळतात .
श्रीराम

प्रभाकरसिंह देशपांडे
डोंबिवली
[12/06, 08:30] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: श्रीराम !

विध्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वृत्ती असले पाहिजे तेंव्हाच त्याचे उत्कर्ष होत राहतो .
लहान बाळ आई , बाबा , काका , आजी आजोबांना प्रत्येक वेळी काहींना काही प्रश्न विचारत असते , कशासाठी , स्वतःचे उत्कर्ष करून घेण्यासाठी ।

तसेच साईसच्चरित्र वाचताना आपल्याला बाळच व्हायला पाहिजे तेंव्हाच आपल्यात जिज्ञासा वृत्ती येतो .

अम्बज्ञ
प्रभाकरसिंह देशपांडे
डोंबिवली
[12/06, 08:32] Chitra Chabukswar: बाबांच्या लीला समजून घेण्यासाठी ते आवश्यक आहे.
[12/06, 09:12] Supriya More Sai Grp: 👆🏻वरील विश्लेषण खूप महत्त्वाचे आहे
बापू आपल्या कडून ज्याला जसे जमेल तशा अनेक सेवा करून घेतात, त्या सेवे मधूनच आपल्यातील अशुद्धत्व बापू काढून घेतात, आणि आपल्याला शुद्धात्वा परत देऊन, आपला जीवनोद्धार करतात,
सेवा 👉🏻 १३ कलमी कार्यक्रम, Shgg ला होणारी सेवा, १६ माळा मंत्र गजर,. रक्त दान, बापूंचे पितृवचन, प्रवचन ऐकणे, त्याच प्रमाणे, आर्थिक donations, नवविधाभक्ति, पादूका पूजन, सतत बापूंशी बोलत राहणे, रामनाम वही, रामनाम स्पर्श, बापूंचे गुण संकीर्तन, पंचशील परीक्षा, नामस्मरण,अनुभव कथन, इत्यादी, सर्व सेवाच आहेत,
ह्यातूनच बापू आपल्यातील अशुध्दत्व नष्ट करून, आपल्याला रसाळ फळ देतात...
सुप्रिया मोरे
[12/06, 09:27] Supriya More Sai Grp: हाजी फाळके कडून ५५ रुपये घेतले, कारण तो ते देऊ शकत होता, तेच शाम्याने १५ नमस्कार अर्पण केले, म्हणजेच बापू सुद्धा, ज्याला जे जमेल तीच सेवा त्या त्या भक्ता कडून करवून घेतात,
एकंदरीत बापूंकडे प्रत्येक जण हा *पाहिल्या* क्रमांकावर च आहे,कुणी मागे नाही आणि कुणी ही पुढे नाही
सुप्रिया मोरे
ठाणे West
[12/06, 09:45] Supriya More Sai Grp: *काहींचे प्रारब्ध सोम्य आहेत तर काहींचे अती खडतर*, आणि आपण सर्व कलियुगात जन्मले आहोत, बापूंचरणी आपले प्रारब्ध हलके करण्या साठी बापुंचरणी आहोत, जसे ज्याचे प्रारब्ध तशी सेवा बापू त्या त्या भक्ता कडून करवून घेतात, प्रारब्धानुसारच, काहीं मधे अशुद्धता अधिक तर काहींमधे कमी, म्हणूनच एका कडून बाबा १ रुपया मागतील, तर दुसऱ्या कडून १० रुपये, प्रत्येका कडून वेग वेगळी सेवा, बापू करवून घेताल आणि जो *त्या* च्या आज्ञेत राहतो, *त्याला भरजरी शेला तो देतोच देतो* 
म्हणूनच । *चिंधी चोरी करू नये*, त्यात स्वतःलाही मानसिक समाधान प्राप्त होत नाही, शिवाय चोरी केल्याचे पाप लागते ते वेगळेच
सुप्रिया मोरे
ठाणे West
[12/06, 12:12] Mohini Kurhekar: छान समजले.पण रूप ये समजले नाही.ह्या आधी तुम्ही देव मामलेदारांच्या कथेतील बाबा माता बनून भक्ताची काळजी घेतात ते सांगितले होते.ते वाचले. पूर्वी कधी हे लक्षात आले नव्हते. अध्याय १ व ३० मधले साम्य समजावून घ्यायची इच्छा आहे.
[12/06, 12:37] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: अध्याय २  ओवी  ४४
माझी करोनिया लेखणी I   बाबाची गिरवितील माझा पाणी I  
मी तो केवळ निमित्ताला धणी I अक्षरे वळणी वळवितो  II ४४ II
       बाबांनी हेमाडपंतांनाच बनवलं लेखणी, बाबा जे सांगत गेले ते त्यांनी गिरविलं आणि आम्हाला साई सच्चरित्र अपौरुषेय ग्रंथ मिळाला आणि शेवटी हेमाडपंतांनी आपली लेखणी आणि मस्तक साई परमेश्वराच्या चरणी अर्पण केलं. हेमाडपंतांनी आपल्यासाठी सदिच्छा  म्हणून श्री साई सच्चरित्र दिलं.
लेखणी वरून मला बापूंचे '' लेखणी '' या विषयी केलेलं मार्गदर्शन आठवलं !
दिनांक 28.10.1999 रोजी बापू पहिले सत्रात '' ओम सर्वयोगाविनीश्रुतः ''  प्रवचना नंतर, दुसऱ्या सत्रात '' लेखणी '' या विषयी मार्गदर्शन केलं. 
लेखणी
लेखणी प्रत्येकाच्या हातात असते, परंतु लिहिते मात्र दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी नाही. अशी लेखणी कुठली जे दुसऱ्यासाठी इफेक्टिव्ह असते? 
लहानपणात लिहिलं जात संस्कार. दुसऱ्याच्या लेखणीने माझ्या मनावर लिहिले जाते. आई वडील, शिक्षक व परिस्थिती लिहीत असतात. मला न वापरण्यासाठी असलेली लेखणी कुठली? मी वापरू शकतो का? 
लेखणीने दुसऱ्यासाठी सदिच्छा लिहीत असतो. मी माझ्यासाठी का नाही लिहीत? इतरांच्या सदिच्छेवर जगायचे का?  स्वतःसाठी इच्छा, दुसरीसाठी मात्र सत् इच्छा.इतरांसाठी परमेश्वरी इच्छा , BEST WISHES ! 
सदिच्छा  आणि शुभकामना  या मध्ये फरक आहे.  
दुसऱ्याचे भलं व्हावं हे सत् इच्छा. प्रत्येकाची इच्छा सत् कडे चालू असले पाहिजे. माझी इच्छा सत् नाही मग स्वतःसाठी सत् इच्छा कशी होणार?  माझा आणि माझ्या इच्छेच्या आड माझा प्रारब्ध येतो कारण इच्छा अन्नमय, मनोमय, प्राणमय, विज्ञानमय आणि आनंदमय कोशातून प्रवेश करावं लागतं, मात्र दुसऱ्यासाठी कुठलेही कोशातून जावं लागत नाही. 
 समोरच्या व्यक्तीला हाक मारल्यानंतर - दुसऱ्याचा कानात जाऊन इंद्रीय गोलक द्वारे मेंदू पर्यंत पोचावं लागत. ऐकतो त्याचे मेंदू.  दुसऱ्यासाठी आपण केलेली प्रार्थना पहिल्यांदा पोचते परमेश्वराकडे - त्याच्याकडे जाण्याचं गरज नाही.  प्रत्येकाचं कोष स्वतंत्र असल्याने कुणीही ढवळाढवळ करू शकत नाही. 
स्वतःसाठी म्हणजे काम्य इच्छा परमेश्वरापर्यंत पोचत नाही. 
                इतरांसाठी केलेली इच्छा ताबडतोब पोचते. निष्काम भावनेनं केले म्हणून अंतर्मनात लिहिले गेले. परमेश्वराकडे लिहिले गेले.सदिच्छेचा लेखणी बाह्यमनात लिहिले जात नाही. साक्षात परमेश्वराच्या चरणी लिहिलं गेलं. सत् इच्छा असेल तर सर्व परमेश्वरी गुणांनी असलेली पाहिजे, माझी कुठलेही इच्छा असता कामा नये.  केवळ माझ्या अर्चनामुळे इतरांचा भलं होईल हेच इच्छा असायला पाहिजे. 
          सर्व वाईट लोकांचे चांगले व्हावे असे प्रार्थना करतो तरी ते परमेश्वरा पर्यंत पोचत कसा नाही ? कारण मला त्रास होत असते म्हणून प्रार्थना केलेली असते. पण मी मनापासून प्रार्थना करतो का ?  
       शिवाने माझ्यासाठी सदिच्छा उत्पन्न केले. परमेश्वरी मन नक्की करू शकते.   आमच्याकडून एकाध्यासाठी काही करता आला नाही तरी चालेल - त्याच्यासाठी वाईट चिंतू नका, चांगलेच चिंता. वाईट चिंतू नका.  त्याच्याबद्दल राग धरू नका. आपल्यालाच त्रास होतो. मी दिलेलं शाप गुणोत्तर होतो, किती पटीने विचार करते माझे मन, परमेश्वरापर्यंत पोहचलेले अनंतपटीने माझ्याकडे परत येते. 
मग आम्ही कुठल्या इच्छेने लिहायचे?
शांतपणे करुणा भाका. त्यावेळी मला त्रास झाला. मला क्षमा कर त्याच्याबद्दल वाईट इच्छा धरल्याबद्दल. माझी मोहामुळे माझा दोष कमी वाटत असेल. चोराला चोरी करताना पकडून देणे पृथ्वीतत्वाचा, शासनाचा शिस्तीचा नियम आहे. अधिकारी फक्त नियम पाळत असतात. परमेश्वर शास्ता आहे. पृथ्वीच जगण्यासाठी शाशन कर्त्याचा आधार घ्यावा लागते. आवश्यक असेल प्रतिकार केलाच पाहिजे. गीतेमध्ये अहिंसा सांगितलं आहे, बरेच जणांनी सांगितलं  अर्जुन पळाला होता. पण वाईटाविरुद्ध लढणे जरुरी असते. प्रत्येक जण अर्जुनासारखे असतो. आपल्याच विचाराशी लढत असतो. माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी पाच कोशातून जावे लागते, दुसऱ्यासाठी नाही. 
                  लोकांच्या चांगल्यासाठी विचार करीन जे माझा शत्रू नाही त्याच्यासाठी.  सदिच्छेचा नाटक परमेश्वराकडे करू शकत नाही. परमेश्वराला पोस्टमन करा. तो खराखुरा ग्रीटिंग्स देईल.  प्रत्येक ग्रीटिंग कार्ड त्याला पाठविलेला असले पाहिजे.  परमेश्वराच्या चरणी लिहिता आला पाहिजे. परमेश्वराचा चरणासी असते लेखणी.
- सद्गुरू श्री अनिरुद्ध
( शब्दांकन - प्रभाकरसिंह देशपांडे, डोंबिवली (प) उपासना केंद्र- चूकभूल क्षमस्व)
[12/06, 12:55] +91 98209 12431: *.उदी आणि आपला विश्वास*

*विश्वास* म्हणजे काय तर *दिशा, अंतर* कापण्याची क्षमता आणि मुख्य म्हणजे त्याची *वेळ* कधी चुकणार नाही ह्यालाच विश्वास म्हणतात. 

चांदोरकरांचा विश्वास असाच होता. त्यांची मुलगी pregnancy ने अडलेली होती, ती जामनेरला आहे. बापूगीरना आणखी पुढे जायचे होते, त्याच्याजवळ पुरेसे पैसेही नव्हते. बाबा शिरडीत होते. 

तरीही बापूगीर *उदी* घेऊन जातात तेव्हा नाना त्यांना म्हणतात, “तुम्ही वेळेवर आलात.” बापूगीर त्यांना सांगतात तुम्हीच तर टांगा पाठवला होता नं?” नाना सांगतात, “मी कुठून टांगा पाठवणार मला कुठे माहीत होते की तुम्ही येणार आहात!”

*कुठला टांगा कुठला शिपाई ।*
 *नटनाटकी ही साई माऊली ॥*

जे चांदोरकर पायाखालची माती *उदी* म्हणून लावतात. तेच घरातली उदी संपल्यावर बाबांना हाका मारताहेत. मुलीच्या डोक्याला संपलेल्या उदीची डबी लावतात आणि तिला सांगतात की, “कळ येत असेल तर ‘आई-आई-आई’ ऐवजी ‘बाबा-बाबा-बाबा’ म्हण बाबा नक्की येणारच!!’

बाबांनी *जादू करून दाखवली नाही.* त्यांनी बापूगीरद्वारे उदी पोहचवली. इथे बाबांचे वेळ, अंतर, दिशा चुकले का? नाही. आमचा *विश्वास* असाच असायला पाहिजे की तो आमच्यासाठी विश्वसुद्धा वाकवू शकतो. हा *त्रिविकम केवळ आमच्यासाठी Universe देखील वाकवतो*. .........

*DR. ANIRUDDHA JOSHI*
[12/06, 19:18] +91 99670 84432: माझ्या जीवनातील टर्निंग पॉइंट आणी चारणधुळ भेट
सन २०२५  हें आमच्या  डॅडच्या स्वप्नातील रामराज , आमच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आम्ही सराजन अनुभवनार आहोत त्या क्षणाचे प्रत्यक्ष साथीदार असणार हीच ती वेळ हाच तो क्षण माझ्या आयुष्यातील असणारी सद्गुरुकृपा परमात्मा बापूंची वैखरीवणी आमच्या कानातून जाऊन थेट मेंदूत जाऊन साठणार आहे हाच आमच्या sravnachya जीवनातील  टुर्निंग पॉईंट ठरणार
रामराज्यातील vanrsainik होण्यासाठी या रामराज्याचे स्वागत पुजन होणार ते आपल्या डॅड chya इच्छेने आणि आपण सर्व श्रद्धावान tya सोनेरी क्षणाचे सोबती होणार
बापूरया मी saidv तुझ्या चरणांवर लोटांगण घालण्याच्या स्थितीत नतमस्तक होणार आहे tuchya चारणधुळ लित स्नान करीत तुम्ही दिलेला गुरुमंत्र आपलासा करून गुरुक्षेत्रम मध्ये अर्पण करणारआहे 
आमच्या जीवनात प्रत्येकक्षणी त्रिविक्रमाला स्थान आम्ही देयला शिकू तेव्हाच खऱ्या अर्थाने रामराज्यात प्रवेश केलेला असणार  
या गुरुचरणमासात आम्ही सर्व shradavan सेतू बांधणाऱ्या बा हनुमंताच्या बोटाला पकडून येणाऱ्या रामराज्यात प्रवेश  करण्यासाठी Bapuni दिलेल्या उपासना  Health प्रवचन सेवा भक्ती यांचा  त्रिवेणी संगम करून बापू चरणी  अर्पण करू तेव्हाच 2025 च्या रामराज्याचीही संकल्पना साकारता येईल 🙏🙏🙏 Love u Dad always Nathsavidh 
पल्लवी वीरा राऊत विरार पूर्व उपासना केंद्र🙏
[12/06, 22:46] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: हरी ओम,
पंचशील परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या प्रत्येक पानावर ,वरच्या बाजूला बापूंचे शिकवणुकीतलं मत्वाचे पॉईंट्स लिहिण्याचे प्रयत्न करावा . हे पेपर लिहायचे आधी किंवा नंतर लिहिले तरी चालेल. 
सर्व उत्तरे लिहून झाल्यावर आपणच तपासून पहावा . 
बापूंचे वाक्य आणि आपल्याकडून लिहिले गेलेले उत्तर ह्यात काहीतरी लिंक असलेले लक्ष्यात येईल ! 
आणि हे अनुभवण्याचा प्रयत्न करावे.
बापूंचे काही वाक्ये ( प्रवाचनातील / पितृवाचनातील ) उदाहरणा साठी खाली देत आहे .  वाक्य लिहिल्यानंतर खाली बापूंचे नाव लिहिण्यास विसरू नये 

या उपक्रमामुळे बापूंचे शिकवणूक आपल्या जीवनात उतरायला हितकारक होईल !

अम्बज्ञ
[12/06, 22:47] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: *              ' तो ' सगळी गोष्ट क्रमबद्धतेने करतो आणि करताना तो आवाज करीत नाही. म्हणजे काय ? तुम्हाला येऊन सांगत नाही की, हे मी केलं. 
- सद्गुरू श्री अनिरुद्ध 

*               देवाच्या प्रभाव नाही अशी कुठलीच जागा तुम्हाला सापडणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही जे काही करता आहात देवाला नीट माहीत असतं. त्याची तुमच्याकडे बघण्याची वृत्तीच '' तुम्ही त्याची बाळ आहात इवलिशी '' असते. 
- सद्गुरू श्री अनिरुद्ध 

 *               त्रिविक्रमाचं आमच्याशी नातं काय ? तर जन्मापासून एक वर्षापर्यंतच्या बाळाशी जे आई बापाचं नातं असतं, तेच नातं त्रिविक्रमाच आमच्या सगळ्यांशी आहे. 
- सद्गुरू श्री अनिरुद्ध 

*             तुम्ही आजीआजोबा झालात. तुम्हीही त्याचं बाळ आहात, तुमचा मुलगाही त्याचा बाळ आहे; तुमचा नातूही त्याचा बाळ आहे. हे लक्षात ठेवा. 
- सद्गुरू श्री अनिरुद्ध 

 *                देव आमच्यासाठी वाकतो. हे लक्षात ठेवा. प्रत्येक धर्मामध्ये देवासमोर वाकायला सांगितलेलं आहे.  
- सद्गुरू श्री अनिरुद्ध
[12/06, 23:48] +91 97660 80748: उदी आणि आपला विश्वास
विश्वास म्हणजे काय तर दिशा,अंतर कापण्याची क्षमता आणी मुख्य म्हणजे त्यांची वेळ कधी चुकणार नाही. ह्यालाच विश्वास म्हणतात .
चांदोलकरांचा विश्वास असाच होता .त्यांची मुलगी pregnancy ने अडलेली होती, ती जामणेरला आहे .बापूगीरना आणखी पुढे जायाचे होते. त्या च्याजवळ पुरेसे पैसेही नव्हते. बाबा शिरडीत होते.
तरीही बापूगीर उदी घेऊन जातात. तेव्हा नाना त्यांना"  म्हणतात," तुम्ही वेळवर आलात" बापूगीर त्यांना सांगतात. तुम्हीच तर  टांगा पाठवला "


होताना ?" ना नाना सांगतात    .," मी कुठून टांगा पाठवणार मला कोठे माहीत होतेकी तुम्ही येणार आहात "
[13/06, 13:21] +91 88306 30425: शरण मज आला आणि वाया गेला दाखवा दाखवा ऐसा कोणी....  शरणागत होऊनि करी जो गजर त्याचिया जीवनी सुख अपरंपार...       चरण.. शरण..  रण..  जीवनाच्या रणात सुख प्राप्त करायचं तर चरणाशी शरण असणं आवश्यक..   रण शमन करते ते शरण... आणि हे होते सद्गुरू चरणाशी..   नाथसंविध ..   निरंतर अंबज्ञ रोहितसिंह पुणे
[13/06, 13:22] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: हरी ओम ,
काल सकाळी TV वर श्रीकृष्ण सीरिअल बघत होतो , कंसाच्या समोर कृष्णाला मल्ल युद्धासाठी आव्हान दिल जात , आणि श्रीकृष्ण बघता बघता 4 मल्लाना यमसदनी धाडतो , त्यावेळी कृष्णाचे एक नजर कंसावर पडते !
कंसाच्या समोर श्रीकृष्णाची ताकद दिसते तरीही कंसाला काहीच फरक पडत नाही . नंतर श्री कृष्ण स्वतः कंसाला सांगतो आत्तातरी तुझे सर्व अहंकार सोडून मला शरण ये , तुला माफी देण्यात येईल , तरीही तो सुधारत नाही !
श्रीकृष्णाचे अकारण कारुण्य बघा , कंसाला आदल्या रात्री स्वप्नात भयंकर दृश्य दिसते ...
1) डोकं मुंडून गाढवावर मिरवणूक 
2) रक्ताने न्याहू घालणे 
3) अग्नीत जाळणे

जे प्रत्यक्षात न घडवत स्वप्नात घडवून आणला.

त्याच वेळेला सुंदरकांडातील वरील दृश्य आठवलं.

तात्पर्य  राक्षस , दुष्ट यांना हनुमंताचा , श्रीकृष्णाच अकारण कारुण्य समजत नाही आणि जीव गमावून बसतात !
[13/06, 16:23] +91 97660 80748: शरण मज आला वाया गेला दाखवा. दाखवा ऐसा कोणी ...शरणागत होऊनि करि जो गजर त्याचिया जीवनी सुख अपरंपार ..
चरण .शरण . .रण . जीवनाच्या रणात सुख प्रात्प करायचं तर चरणाशी शरण असणं आवश्यक...रण शमन करते ते शरण... आणी हे होते सदगुरू चरणाशी ..नाथसंविध्... निरंतर 
अंबज्ञ.रामचंद्रसिंह सातारा.
[13/06, 16:33] +91 80879 74002: me don divas pasun tention madhey hote maja mula atta pasun thoda jimedhari dyala hava 25 ahey jara pan jimedhari geth sagla baba na sangtho kay pan boltar baba kartil ambadnya te killa cha story mala koop kay sangun gela kara aplyala bapu ni sangitla ahe tumala uttarkutun pan milel Ambadnya dad
[13/06, 18:06] Supriya More Sai Grp: *शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी*
शरण जाणे म्हणजे संपूर्ण पणे *त्या* चे होणे.....
मी सर्वस्वाने *त्या* चे होणे.....
काया, वाचा, मने, मी पूर्ण पणे परमात्म्याचे होणे.....
परमात्मा हीच माझी आवड ......
प्रत्येक गोष्ट करताना, परमात्म्याचे  स्मरण असणे.....
मनाने, बुद्धिने, कृतिने , आपल्या कडून घडलेली प्रत्येक गोष्ट परमात्म्याला अर्पण करावी.....
काही चांगले घडले की, देवा हे तु घडवले, असे म्हणून सदैव, त्याच्या चरणी *अंबज्ञ* रहावे.....
काही चुकीचे घडले तर तो दोष स्वतः ला घ्यावा .....
*त्या* ला कधीही *का* असा प्रश्न विचारू नये.....
*मजला आवडो अथवा नावडो*
*तू जे इच्छिसी तेचि घडो*
*हेचि मागता न अवघडो जीभ माझी* 

सुप्रिया मोरे
ठाणे
[13/06, 18:12] Supriya More Sai Grp: अयोध्या ही कोसलपुर नगर ची राजधानी आहे.....
अयोध्येला ९ द्वार आहेत.....
आपल्या देहालही ९ द्वार आहेत.....
लंकेलाही ९ द्वार आहेत.....
अयोध्येचा राजा *श्रीराम* आहे.....
लंकेचा राजा *रावण* आहे.....
आपण ठरवायचे की.....
आमच्या जीवनाची अयोध्या करायची की लंका.....

सुप्रिया मोरे
ठाणे
[13/06, 18:23] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: सुंदर 👌👌👌

अध्याय 51 मध्ये नांदेड चे प्रसिद्ध वकील पुंडलीकराव हे श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी दिलेले नारळ आपल्या चुकीने फुटला तेंव्हा तो दोष स्वतः स्वीकारत होते , तेंव्हा बाबा म्हणतात माझ्याच संकल्पे फुटले ते फळ , अभिमान निष्फळ का धरिसी असे म्हणतात .
निराभिमानाने वर्तावे असे सांगतात.
[13/06, 18:28] Supriya More Sai Grp: मग नक्की काय करावे.....
आपल्या चुकीचा दोष बापूंना कसा द्यावा.....
आपल्या कर्म स्वातंत्र्य नुसार आपण चुका करतो.....
मग दोष आपल्यालाच.....
माऊली आपल्या बाळाचे कधीही वाईट करीत नाही.....

Argument nahi, fakt doubt che nirsan व्हावे
[13/06, 21:11] +91 75886 46472: धुळभेट  -दाभोळकरांनी स्वत:च्या पदाचा विचार न करता डायरेक्ट धुळीत लोटांगण घातले.त्यांच्या मनात शिर्डीला येण्याआधी अनेक विकल्प होते पण त्या साईनाथाला पाहिल्यानंतर सर्व तर्क,कुतर्क,विकल्प निघुन गेले व त्यांनी धुळीत लोटांगण घातले.लोटांगण घालणे म्हणजे पुर्णपणे समर्पण करणे व तसे समर्पण आपल्यालाही बापुंचरणी करता यायला हवे. नामकरण हेमाडपंत: पहील्याच दिवशी दाभोळकरांनी बाळासाहेब भाट्यांशी गुरू कशाला हवा या विषयावर वाद घातला व दुसर्यादिवशी जेव्हा ही मंडळी मशिदमाईत गेली तेव्हा बाबा म्हणाले, काय म्हणत होते हे हेमाडपंत?आणी ते ऐकुन दाभोळकर चकीत वलज्जेने मान खालती घालुन ऊभे राहीले .बाबांनी त्यांना  असे अयोग्य वर्तन असुनही हेमाडपंत जो देवगीरीच्या यादव कुळातील राजांच्या दरबारी असणारा अत्यंत विद्वान हेमाद्री नावाचा मंत्री होता त्याची ऊपमा गोविंदसिंह दाभोळकरांना दिली.खरे पहाता आपल्यात असलेले सुप्तगुण व दोष त्या सदगुरुंना आपले पुर्वीचे 72जन्म दिसत असतात वत्या प्रत्येक जन्मातील आलेले वाईट दोष सदगुरू काढुन टाकत असतात वम्हणुन आपण वारंवार सदगुरूंचे दर्शन घेणे आवश्यक असते तसे दाभोळकरांनी बाबांचे दर्शन घेतले व त्यांच्या पुर्वजन्माच्या पुण्याईने बाबांनी स्वत:चे चरीत्र त्यांच्याकडुन लिहुन घेतले .हरि ओम ,श्रीराम,अंबज्ञ,नाथसंविध    चंद्रकला कोळी(सोनवणे)जळगाव
[17/06, 11:46] +91 88306 30425: साई कडे जाण्या आधी दाभोलकर काय नास्तिक नव्हते हो..   ते आस्तिक च होते..   घरात अध्यात्मिक वातावरण होतेच..  पण प्रत्येकाचा एक स्वभाव पिंड असतो तसा फक्त त्यांचा असा विचार होता की देव प्रतीक / मुर्त्या  असताना कोणा एका मानवी देह धारण करणाऱ्याला सद्गुरू ही उपाधी देऊन त्याला सरेंडर अर्थातच शरण का म्हणून जायचं..   पण ज्याला ती आदिमाता आणि त्रिविक्रम निवडतो त्याला तो जिवन विकासाची संधी उपलब्ध करून देतोच..   आता ती निवड आपण टिकवून ठेवायची का रहित करायची हे मात्र माझ्या वर अवलंबून आहे..   अर्थातच त्याच्या  इच्छेच्या प्रांतात जावयाचे की नियमांच्या प्रांतात स्वतः ला  ठेवून घ्यायचं हेच ते आपलं काम..   म्हणून उद्धरेत आत्मना आत्मानम याचा दाभोलकर लावत असलेल्या अर्थाचा अगदी वेगळा पण सत्य अर्थ त्यांना साई सद्गुरू म्हणून लाभल्यावर कळून येतो...   मानव ते श्रध्दावान हा फरक म्हणजे या प्रश्नाचं सार..    इथं समुद्र रामाला जी प्रार्थना करतो ना ती अभ्यासावी  असं वाटतं..   पयोधी बंधाइव... अंबज्ञ नाथसंविध..  दाभोलकर ते हेमाडपंत...  नवा जन्म म्हणून नवं नामकरण..   द्विज पद प्राप्ती..  निरंतर अंबज्ञ रोहितसिंह पिंपळे..  शिवाजीनगर पुणे..
[17/06, 11:50] +91 75886 46472: साईकडे जाण्या आधी हेमाडपंत हे नास्तिकच होते.त्यांना त्यांच्या कर्तुत्वावर विश्वास होता.कर्म चांगलं केलं तर सद्गुरू ची गरज नाही असे त्यांना वाटत असते पण मित्र प्रेमापोटी ते शिर्डीला येतात व साईना पाहुन त्य्नच
[17/06, 11:56] +91 75886 46472: त्यांच्य पुर्ण जीवनच बदलून जाते  कारण त्याचा जो आहे त्यला तो चिडीच्या पायाला दोर बाधून तो ओढून च घेतो.चंद्रकला कोळी jalgaon
[17/06, 12:42] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: हरी ओम ,
शिरडीत गेल्यावर दाभोलकर श्री साईंचे दर्शन घेतल्यानंतर वाड्यावर जातात आणि तिथे भाटे यांच्या बरोबर " गुरू कशाला पाहिजे " ह्या विषयावर वादावादी करतात ....

गुरू कशाला हवा ?

श्री गोविंद रघुनाथ दाभोलकर आणि बाळासाहेब भाटे यांच्यात झालेली वादावादी

दाभोलकर : आपली स्वतंत्रता सोडून दुसर्याची परतंत्रता का ओढून घ्यावी ? जो स्वतःचे कर्तव्यासाठी दक्ष आहे त्याला गुरुची काय आवश्यकता आहे ?
प्रत्येक गोष्ट ज्याचे त्यानेच केले पाहिजे , जो करत नाही त्याला गुरू काय करणार ? जो हात पाय न हलविता झोपा काढले तर त्याला कोण काय देणार ?

भाटे : पंडित असो की वेद पारंगत असो , जो पर्यंत त्याला गुरूचा अनुग्रह होत नाही , तोपर्यंत तो फक्त पुस्तकीच राहणार , त्याला अनुभव मिळणार नाही.

दाभोलकर : केवळ दैवावर अवलंबून काय होणार ?

भाटे : जे होणार आहे ते कोणाला टाळता येईल ? मी मी म्हणणारे पळाले . देवापुढे कोणीही पुढे जाऊ शकत नाही , आपण एक करायला जातो दुसरंच काही तरी होऊन बसते ! म्हणून तुमची हुशारी , काही कामाला येत नाही. 

दाभोलकर : असे कसे तुम्ही म्हणता ? जो करतो त्याचेच सर्व असणार , आळशीपणाने नुसतं बसून राहिले तर दैव काय करणार ? स्मृती वचन काय सांगते - स्वतःच उद्धार स्वतःच करावा , ह्याचा अनादर करून कसे चालेल? हे ज्याचे त्यानेच करायला पाहिजे . कशाला गुरूंचे पाठी मागे लागावे ? आपण जागे असले पाहिजे ! म्हणजे आपली सद्सदविचार बुद्धी  जागृत ठेवले की पुरे ! जो हे झुगारतो गुरू काय सिद्धी देईल त्याला ?

ह्या वादातून काहीच निष्पन्न होत नाही .

खरं म्हणजे या वादातच दाभोलकरांनी उत्तर दिले आहे की " आपली सद् सद्विवेक बुद्धी जागृत ठेवले पाहिजे "

सद् सद्विवेक बुद्धी जागृत ठेवणारा म्हणजेच बुद्धिस्फुरण दाता सद्गुरूंचा आवश्यकता !

वादावादी म्हणजे चतुराई - अती हुशारी - नको तिथे नको ती चतुराई - शिरडीत गेल्यावर झाली 
असं मला वाटतं 
प्रभाकर देशपांडे - डोंबिवली(प)
[17/06, 12:47] Mohini Kurhekar: सद्गुरू श्री साईंकडे जाण्या अगोदर हेमाडपंतांच्या स्नेह्यांचा मुलगा आजारी पडतो व त्या स्नेह्यांचा गुरू जवळ असतानाही तो मुलगा मृत्यू पावतो.तेव्हा हेमाडपंतांना वाटते गुरूचा काय उपयोग? म्हणून ते शिर्डीला जायचे लांबणीवर टाकतात.इथे त्यांनी चुकीचा तर्क केला .चुकीचे अनुमान काढले.असे चुकीचे तर्क ,अनुमान ,अंदाज काढणे हाच आमच्यातला कमीपणा असतो व तोच आपल्याला शोधायचा असतो.व हा कमीपणा आमचा आत्मविश्वास कमी करतात असे प.पूज्य बापू सांगतात.पण नानासाहेब चांदोरकरांचे ते ऐकतात व खोट्या कल्पना सोडून शिर्डीला जातात.
नभीच्या तारका,न बनती घरचे दिवे।
मनीच्या वल्गना ,न देती यश खरे।(पिपासा अभंग)
शिर्डीत गेल्यावर बाबांची धुळभेट घेतात पण त्याचदिवशी वाड्यात भाट्यांशी त्यांचा वाद होतो.ही वादावादी अहंवृत्तीतून येते.सत्यप्रवेश चरण 10 चे निरूपणातून आम्हाला समजते की वाद दोन प्रकार चे असतात.१) बाह्यवाद २) अंतर्वाद.
त्यानंतर हेमाडपंत बाबांची भेट घेतात.बाबा वाड्यात काय वाद चालू होता व हेमाडपंत काय बोलत होते ते जाणत होते.म्हणून बाबा तेव्हा हेमाडपंत काय म्हणत होते असे विचारतात.हेमाडपंतांना आपली चूक उमगते.त्यामुळे त्यांच्या मनातील बाहयवाद संपतो.व त्याची आठवण म्हणून तेच नाव ते स्वीकारतात।
बाबांकडे आल्यावर बाबा हेमाडपंत हे नामकरण करून त्यांचा बाह्यवाद संपवतात.उद्धरेदात्मनात्मानं म्हणणारे हेमाडपंत नित्य निरभिमान झाले. व शुद्ध स्वभावा आदरिते झाले.
त्यानंतर साठ्यांच्या कथेत हेमाडपंतांच्या मनांत तुलना निर्माण होते.बाबा तेव्हाही त्यांना शाम्याकडे पाठवून श्रद्धा सबुरीच्या कथेतून अनुग्रह करून त्यांचा अंतर्वादही संपवतात.
अ.२ओवी ७९ ,८०,८१ 
ह्या ओव्यांमधून  आम्हाला  शिकवण मिळते की,माझा 'मी' चा सद्गुरु चरणांशी लय केल्यावर अशक्य असे काहीही उरत नाही.कारण माझा मी सद्गुरुंच्या पायी जिरला की ते मुरवण्याचे काम म्हणजेच ठावही राहणार नाही असे समुळ नष्ट करण्याचे कार्य , त्या वृत्तीचा लय करण्याचे कार्य सद्गुरु स्वत: करतात.
व त्यांना त्या भक्ताकडून जे कार्य करून घ्यायचे आहे ते करवून घेतात.कारण भक्ताला आता स्वत:ची इच्छा उरलेली नसते.त्याच्या पूर्ण मनांत सद्गुरु संचार करत असतात.
त्या भक्ताचे मन सरलेले असते .मनच जिथे सरले, तिथे माझा ' मी ' राहीलच कसा?मीनावैनी त्यांच्या अभंगात      म्हणतात ,त्याचे मन सरले.त्यांना स्वत:चा विसर पडला.कधी कसा मी माझा नुरलो.नुरणे न उरणे
हेमाडपंतांच्या अंगात साई संचारले व त्यांनी हेमाडपंतांकडून साईसत्चरित्र लिहवून घेतले . जेव्हा अहंवृत्ती सद्गुरु चरणी मुरते लय पावते तेव्हाच 'राम हाच कर्ता आहे' ह्याची  जाणीव अंतर्मनात प्रकटते.व हे दास्यभक्ती स्वीकारल्यावरच शक्य होते.त्यासाठी इदं न मम हा भाव  वृद्धिंगत व्हायला हवा .इदं न मम म्हणजेच अहंवृत्तीची आहुती.
[17/06, 12:49] Mohini Kurhekar: Mohiniveera Kurhekar Andheri west.
[17/06, 19:55] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: हेमाद्री पंडित , सम्राट महादेवराव यांच्या काळातील आणि हेमाडपंत सर्वोच्च सम्राट देवाधिदेव साई महादेव यांच्या काळातील ज्यांच्यामुळे आम्हाला श्री साईसच्चरित्र अपौरुषेय ग्रंथ मिळाला त्यांना आपल्या सर्व श्रद्धावानातर्फे कोटी कोटी प्रणाम. 
हेमाद्री पंडित आणि हेमाडपंत हे श्रीलक्ष्मीच्या उपासना करून मन्यू म्हणजे नित्य उत्साह मिळविला आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी !

अम्बज्ञ साई अनिरुद्धराया !
[18/06, 11:05] +91 80879 74002: बाबांना हेमाडपंत शरण घेला नंतर फक्त तूच .हे शब्दाचा उच्चार करतात
"It is you who is going to get the book WRITTEN by me.Its only with your blessings,

बाबा जेव्हा हेमाडपंथाना लोटांगण घालतात त्यांना आशिर्वाद ऊदी प्रसाद देतात आणि सांगितले की हे सगळं चा record ठेवू.

At the same time Baba also said that,  "I will stay only with the ones who surrender their ego competely to me.

I will fulfill my bhakta's wishes.It is I, who will give them satisfaction".

आपल्या बापू नी काही पदवी असोत की अणकी काय जरा apriciat केला  की सर्वत पहिला आपण दुसऱ्या ला कमी लेकयला लागतो . मी ch boss.
पण हेमाडपंथ समजून घले aplyatla ego and pride जेव्हा पर्यंत आपण बाबंना अपर्ण करत नाही tho paryant आपल्या ला  success nai.
[18/06, 11:25] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: हरी ओम ,
ध्याय २ ओवी  १६६ - १६७ 
काय चालले होते वाड्यात I वाद कशाचा होतां भांडत I
काय म्हणाले हे हेमाडपंत I मजकडे पाहत बोलले II१६६ II 
वाड्यापासूनि मशिदीपर्यंत I मंध्यंतरी अंतर बहुत I
बाबांसी कळले कैसे हे वृत्त I आश्चर्यचकित मी मनी II१६७ II 
( काका साहेब दीक्षित यांना बाबा विचारतात, वाड्यात काय चालले होते, कसला वाद, कशासाठी भांडत होता ? दाभोलकरकडे बघून बाबा म्हणाले काय म्हणत होते हे हेमाडपंत ?   त्यावर दाभोलकर मनात आश्चर्य करतात,  वाड्यापासून मशिदीपर्यंत खूप अंतर असून देखील बाबांना आमच्या वादावादीची बातमी कळली कशी ?)
सद्गुरुकडे प्रत्येकाची रांग वेगळी असते - हे समजून घेण्यासाठी वरील ओव्याच्या संदर्भात आपण संपूर्ण जीवन विकास, पृष्ठ क्रमांक १८१ मधील  घड्याळाचे प्रयोग बघू.
[18/06, 11:25] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: या प्रयोगाचे निष्कर्ष -  ( प्रत्येकाला समजणार स्थूल अर्थ )
१) ध्वनी वाहन होताना ध्वनीची तीव्रता हळू हळू कमी होत जाते  व ठराविक अंतराच्या पुढे आवाज ऐकू येत नाही . 
२) नळीमुळे इतरत्र पसरणारा ध्वनी एकाच दिशेने वाहिला नेला तर तोच आवाज पूर्वीपेक्षा साधारणतः दीडपट लांब जाऊ शकतो. याच कारण , आता ध्वनीला येणारे वातारणातील बाह्य आवाजाचे अतिक्रमण व अडथळे कमी झाले. नळीमुळे, घड्याळाच्या ध्वनिव्यतिरिक्त कुठलाच आवाज नळीच्या आत नसल्यामुळे, ती कंपने कानापर्यंत स्पष्टपणे  पोहचली. 
बाबा जवळ असलेली  ' नळी ' कुठली ?  जसे परमेश्वरी काठी दिसत नाही तसे परमेश्वाराकडे असलेली नळी देखील दिसत नाही. परमेश्वर प्रत्येक भक्तांचे ध्वनी मग ते सूक्ष्म असो स्थूल असो, सदैव ऐकतच असतो परंतु मनापासून बोललेल असले पाहिजे, स्पष्ट असले पाहिजे. 

दाभोलकरांचे बोलणे कसे होते 
१)  माध्यम - भक्तीचे होते 
२) वाहक दिशा -  बाबांकडे पोचावं अशाच दिशेला होते 
३) तापमान - डिसेंबर चा महिना , थंडीचे दिवस - घन वातावरण बाबांच्या प्रति असलेली भक्तीची घनता यामुळे जास्त चांगले ऐकू येते 
४) आवाजाची तीव्रता - अत्यंत उत्तम 
६) आवाजाचे प्रमाण - चांगल्या आवाजात बोलत होते 
७) स्पष्टता - दाभोलकर स्पष्ट बोलणारे 
८) प्रतिध्वन्यता - त्यांच्या डोक्यात तेच विचार असल्यामुळे ध्वनिकंपन परत परत फेकले जात होते . 
९) समान  कॅम्प पावण्याची क्षमता - दाभोलकर यांनी बोललेलं ध्वनी भाटे यांच्या कानावर , वाड्यातील भिंतीवर आदळत होते म्हणून वोल्युम वाढत होते. 
१०) काल  - दाभोलकरांचे मनात बाबाच असल्यामुळे त्यांचे बोलणे तत्क्षणी पोहचला , बाबांनी बराच काळ ऐकत होते, बाबांच्या स्मरणात सदैव राहतो. 
११) ऐकण्याऱ्याची तीव्रता - बाबांचे सर्व लक्ष्य आपल्या भक्ताकडे सदैव असल्यामुळे अत्यंत तीव्रतेने ऐकत होते. 
सूक्ष्म अर्थ – 
बाबा  मशिदीत बसले आहेत म्हणजे  बुद्धीच्या स्थानी बसलेले आहेत आणि त्यांची इच्छा सदैव चावडीकडेच जाण्याची असते. चावडी म्हणजे भक्तांचे असे मन सद्गुरूंमुळे स्थिरता प्राप्त होते.  दाभोलकर वाड्यात राहिले होते, वाडा हे असे मन कि जिथे सदैव वादावादी चालते. म्हणून बाबांना त्यांच्या वादावादी करणारे मनाचे रूपांतर स्थिर मनात करण्याची प्रक्रिया सुरु केली होती.
        तसेही सद्गुरुकडे  अष्ट सिद्धी, दहा गौण सिद्धी आणि पाच क्षुद्र सिद्धी लोळत असतात - त्यांना काहीही मुद्दाम करण्याची काहीच आवश्यकता नसते.
अष्ट सिद्धी
१) अणिमा - सूक्ष्मरूप धारण करणे   २) महिमा - महत रूप धारण करणे   ३) लहिमा - वजन हलके करणे   ४) प्राप्ती - इंद्रियाचे महासिद्धी   ५) प्राकाश्य - परलोकीच्या अदृश्य विषयांचे ज्ञान देणारी. ६) ईरीता- शक्तीला प्रेरणा देणारी.  ७) वारिता - भगवंताचे धर्म तिच्यायोगे वश होतात.  ८) ख्याती - इच्छिलेल्या सुखाची प्राप्ती करून देणारी. 
दहा गौण सिद्धी
१) अनुर्मि सिद्धी – क्षुधा- तृषा, शोक-मोह, जरा-मृत्यू  या सहा उर्मी देहाला बाधत नाहीत. 
२) दूर श्रवण         - बसल्या जागेवरून दूरचे भाषण ऐकता येणे. 
३) दूर दर्शन         - त्रिभुवनातील सर्व सोहळा बसल्या जागी दृष्टीस पडतो. 
४)                 - मनात कल्पना केल्याबरोबर त्या ठिकाणी मनाच्या वेगाने शरीर जाते. 
५) कामना            - इच्छित रूप तात्काळ धारण करणे 
६) परकाया प्रवेश - आपले शरीर दूर ठेऊन दुसऱ्याच्या देहात प्रवेश करणे 
७) स्वच्छंद           -    काळाला वश  न होता आपल्या इच्छे प्रमाणे मरणे 
८)             -    स्वर्गातील क्रीडेचे सामर्थ्य अंगी बाळगणे 
९)             -    जसा संकल्प करावा तशी सिद्धी प्राप्त होणे 
१०)            -  आज्ञा व गती यास कोठेही प्रतिबंध नाही.
पाच क्षुद्र सिद्धी 
१) भूत भविष्य वर्तमान या तीन काळांचे ज्ञान होणे 
२) सुख-दुःख, शीत - उष्ण, मृदू - कठोर या द्वंदाचें आधीन न होणे 
३)  दुसर्याचे स्वप्न सांगता येणे, इतरांच्या मनातील गोष्ट ओळखणे. 
४) अग्नी, वायू, जल, शस्त्र, विष व सूर्य यांच्या प्रभाव चालू न देणे. 
५)  कोणाकडून जिंकले न जाता सर्वावर विजय मिळवता येऊन सर्व ठिकाणी एकट्यालाच विजयी होता येणे.
यातील गौण सिद्धी मधील दुसरी सिद्धी  -  दूर श्रवण  - बसल्या जागेवरून दूरचे भाषण ऐकता येणे. बाबांना सहजपणे दूरचे ऐकता येते.
                 ह्या घटनेवरून दाभोळकरांना सद्गुरू तत्वांची प्रचिती आली.  आणि बाबांनी केलेली  '' हेमाडपंत '' नामकरण प्रेमाने स्वीकारलं, त्यावर चिंतन मनन केलं ! बाबांचे गुणसंकीर्तन करून त्यांचे संपूर्ण जीवनच सुवर्णमय झाले. 
चला आपणही सद्गुरुं अनिरुद्धांचे गुणसंकीर्तन करून आपल्या  जीवनाचे सार्थक करू या. 
सद्गुरू श्री अनिरुद्धअर्पणमस्तु. 
प्रभाकर देशपांडे , डोंबिवली ( पश्चिम )
[18/06, 11:55] Mohini Kurhekar: मस्त!!!
प.पु.बापूंच्या शब्दात सांगायचे तर
  त्या साईशी नातं आम्हाला सांधायचे आहे.तर आमचा इगो आमच्या आड येता कामा नये.यश-अपयश , मानहानी,मानखंडना,मान किर्ती ; हे सगळं दूर सारून त्याच्याशी नातं साधता आलं पाहिजे.
[18/06, 12:33] +91 80879 74002: haa dear ye aatta kaliyug hant ahe monoon ye sagla honar tu me konach apavaad nai manun trivkram aplayla kiti chuk keli tari maap kartho "chuklatna tik ahe so what tari hi me tumaal taknaar nai ".tho aplyala evada sandi detho tar aapan pan sudharayla ahavana lagech nai parivartan hona pan alu alu tar nakki ch me ambadnya ahe Naathsavimdh🙏
[18/06, 12:46] Mohini Kurhekar: आपण सर्वच त्याच्या इच्छेच्या प्रांतात आहोत.म्हणून  dad आपल्याला सांभाळून घेतो.व संधी देतो.पण हेमाडपंतांनी स्वत:चा शोध घेतला म्हणून त्यांना साई मिळाला.आपणही ह्यातून बोध घेऊन स्वत:चा शोध घेऊयात.व प.पु.बापूंना अवघाच्या अवघा मिळवूयात.
[18/06, 12:56] Supriya More Sai Grp: साठे वाडा
     👇🏻.       अंतर
मशीद माई
---------------------------------
तसेच

बापुंकडें येण्या आधीच आपण
      👇🏻
गुरुक्षेत्रम
--------------------------------------
तसेच

प्रथमा.   👉🏻 साठे वाडा
👇🏻.                   👇🏻
द्वितीया
👇🏻.                     👇🏻
तृतीया
👇🏻.                       👇🏻
चतुर्थी
👇🏻.                        👇🏻
पंचमी.             मशीद माई
   
            *परी पूर्ण*

----------------------------------------
[18/06, 12:58] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: साठे वाडा ते मशिदीमाई अंतर 30 फूट
[18/06, 12:59] Supriya More Sai Grp: त्या ३०. फुटा मध्येच आमचे सर्व षडरिपु झडून जातात...
ते ३० फूट म्हणजे च 
आमचे प्रथमा ते पंचमी
चे अडीच वर्ष
[18/06, 13:02] Supriya More Sai Grp: त्यावेळी साठे वाडा ते मशीद माई तील अंतर ३० फूट होते
आता चे अंतर
अडीच वर्ष आहे
प्रथमा ते पंचमी

तरीही जर आमचा अहंकार जात नसेल तर
पुन्हा
साठे वाड्यात जावे
म्हणजे पुन्हा
प्रथमा ते पंचमी
[18/06, 13:11] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: हे आजच श्रीकृष्ण मध्ये दाखवलं त्रिविक्रम बटू बनून आला आणि राजा बलीला पुन्हा झेरो वर आणून ठेवलं !
अद्भुत ! उचित वेळेला उचित मार्गदर्शन बापूंचा !
श्रीराम
[18/06, 13:35] Supriya More Sai Grp: षडरिपु असावे पण जेव्हा कुणी आपल्या सद्गुरू ला नावे ठेवतात तेव्हा आपल्याला *क्रोध* यायलाच हवा...
*मोह* असावा पण सदगुरू वरील प्रेमावर...
*मत्सर* त्याचाच करावा जो माझ्या सद्गुरू बद्दल वाईट बोलेल...
*लोभ* असावा सद्गुरू ने आमची रिकामी झोळी ज्ञानाने भरावी म्हणून...
[18/06, 13:44] Supriya More Sai Grp: Dev मामलेदार ना बाबांनी स्वतःच्या बाजूला बसायला जागा दिली, 👈🏻 *भरजरी शेला*
पण देव मामलेदार ना स्वतःच्या मर्जीने ग्रंथ वाचन हवे होते...
देव मामलेदार नी *चिंधी चोरी* केली...
म्हणून बाबांनी देव मामलेदार ना पुन्हा साठे वाड्यात जाऊन ग्रंथ निरूपण करावयास लावले...
आणि देव मामलेदार चां *भरजरी शेला* काढून घेतला...
कारण देव मामलेदार मशीद माई मध्ये पोहोचले, पण तरीही त्यांना अजुन साईनाथ *समजलेच नाही*...
[18/06, 13:50] Supriya More Sai Grp: *Dev मामलेदार हे श्रेष्ठ भक्त आहेत*
[18/06, 16:06] +91 93237 86220: अण्णासाहेब दाभोळकरांचे घराणे देवभक्त.लहानपणीच घरची जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली पण कठीण परिस्थितीत  त्यांनी शिक्षण घेतले.अंगच्या हुशारीमुळे सुरवातीला शाळा मास्तर असलेले दाभोळकर पुढे मामलेदार झाले व नंतर वांद्रे येथे रेसिडेंट मैजिस्ट्रेट झाले.ते नेहमी श्रीभगवतगीता वाचत.प्रथम शिर्डीला साईदर्शनाला जाण्यासाठी टाळाटाळ करणारे दाभोळकर साईनाथ दिसताच साईचरणी धूळीत लोटांगण घालतात.गुरुची काय आवश्यकता आहे म्हणणा-या हेमाडपंतांच्या मनातील विकल्पदल केवळ साईंच्या दर्शनाने गळून पडले व त्यांच्या हातून श्रीसाईसच्चरित हाअपौरुषेय ग्रंथ बाबांनी लिहवून घेतला.मी पणा बाबांच्या चरणी समर्पित केलेले दाभोळकर यांचे श्रेय स्वत:कडे घेत नाहीत.
सो सब तव प्रताप रघुराई
नाथ न करु मोरी प्रभुताई
हाच भाव हेमाडपंतांच्या मनी होता.
हेमाडपंत अत्यंत विद्वान असले तरीही ते केवळ ज्ञानमार्ग जोपासणारे नव्हते तर तितकेच श्रेष्ठ भक्तिमार्गावरील पथिक ही होते.सद्गुरु ज्ञान व भक्ति दोन्ही देतात.केवळ ज्ञानाने अहंकार उत्पन्न होतो पण भक्तीसमवेत असलेले ज्ञान अहंकार उत्पन्न करीत नाही हेच यातून कळून येते.
[18/06, 16:50] Mohini Kurhekar: सद्गुरु कृपा प्राप्त होते तो क्षण भक्तांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा क्षण असतो .कारण सद्गुरुकृपेमुळे सद्गुरूंनी            विकल्पाच्या दलापासून भक्तीदलाला सोडविल्यामुळे आनंदाचा कोंब येऊन अंकुर फुटलेला असतो.सद्गुरु साईंना हेमाडपंतांकडे मुळाची capacity  आहे हे ठाऊक होते. व ते जाणून भक्तांकडे भक्तीचे पाणी कायम पोहोचवण्याचे कार्य करवून घेतले.
मुळे -आईवडील ,देश ,धर्म,परमे
श्वर व त्याचे प्रेम .
Mohiniveera Kurhekar.
Andheri west.
[18/06, 16:55] +91 88788 22244: Hemadpant yanchya manat ek motha vikalp yeto..tyanchya snehyachya mulacha mrutyu tyanchya gurusamor hoto...
Jar gurula sakde ghalunahi mulga vachu shakla nahi tar guruchi avashyakta kaay ha to vikalp...
Pudhe nana chandorkar tyanchyakadun vachan ghetat shirdila yenyache ani akher nailajane te babanchya darshanala yetat...dhoolbhet sakali ghetlyavar hemadpant lihiitat *je aikle hote babanbaddal tyapeksha adhikach janavle ani milale*...

Tyachya manamadhye bahutek babankade yenyaadhi karmamargache ,kartavya tatparateche sanskar zalele aslyamule te nijkartavyala,swaparishramala jivanat molache sthan det hote...

Ithe mala ramayanatil laxmanachya mukhatil shabda athavle...

*नाथ दैव कर कवन भरोसा*
*सोषही सिंधु*....

*दैव दैव आलसी पुकारा|||*

Hemadpant suddha yach mushitil ahet...

Babanna bhetlyavar matra dnyan ani karma backseat gheta ani babanchi bhakti shreshtha tharte...

Karan hemadpantanni je dhoolbhetit anubhavle te babanni pradan kelelya bhaktine..tyanchya dnyan kiva karmane navhe...

Bhakti he devagharche dene ahe...te fakt sadguruch deu shaktat ..dusra konihi nahi....

Apanhi je bapunchi bhakti seva karto ti bapunnich aplyala dili ahe. *unmeritted grace*

Tyamule ,tu khara ki mi khota ha prashnach ithe yeu shakat nahi...

Sarv tyachach ahe...

Tyachach rahil...

Mala mazya bhakticha ahankarhi sodava lagto...


Ambadnya naathsamvidh






[19/06, 15:20] +91 75885 17986: हरि ओम, माझ्या मनी उद्भवलेल्या वरील प्रश्नाला अनेकांनी अतिशय छान उत्तरे दिलीत.... अंबज्ञ 

मी मला उद्भवलेला प्रश्न जसा सर्वांसाठी ग्रुपवर उपस्थित केला त्याचप्रमाणे मला माझ्या अल्पमतीनुसार उमगलेले या प्रश्नाचे उत्तर सर्वांसाठी खुले करण्याचा प्रयत्न बापूंच्या आशीर्वादाने करतोय.....।

👉🏼 गोविंद रघुनाथ दाभोळकर ते हेमाडपंत असा दाभोळकरांचा प्रवास दुसऱ्या अध्यायात येतो.

शिर्डीत आगमन झाल्यानंतर साईबाबांचे प्रथम दर्शन घेतांनाच दाभोळकरांचे देहभान हरपते व ते धुळभेट घेतात.......मित्रांनी सांगितल्यानंतरही आपल्या मतांशी ठाम असणारे दाभोळकर त्याच मित्रांच्या आग्रहाखातर शिर्डीत येतात व बाबांचे दर्शनच नाही तर धूळभेट घेतात....म्हणजेच बाबांच्याच इच्छेने दाभोळकरांना बाबांमध्ये दिव्यत्वाची प्रचिती आली असणार काहीतरी दैवी साक्षात्कार झालाच असेल त्यामुळेच ते लिहीतात की मी जे ऐकले होते त्या पेक्षा खूप जास्तीचे मला अनुभवायला मिळाले. आणि साईबाबांच्या केवळ दर्शनानेच दाभोळकरांच्या मनातले विकल्प गळून पडले. 

आणि दाभोळकरांचे नूतन आयुष्य येथून सुरु झाले.....म्हणजेच त्रिनाथांचे दाभोळकरांसाठी असलेले *'नाथसंविध्* सुरु झाले. आणि त्याच रात्री दाभोळकरांनी भाट्यांशी घातलेला वाद म्हणजे साईबाबांच्या आपल्या कृपा करून छायेत या गुणवान भक्तशिष्याला आवश्यक संस्कार करुन सामावुन घेण्याची सहजलिला असावी.

*द्वारकामाईत बाबांच्या दर्शनासाठी आल्यानंतर या साईनाथाने दाभोळकरांना अत्यंत विद्वान अशा हेमाद्रीचे नांव देऊन त्यांचे नामकरण हेमाडपंत करणे म्हणजेच त्रिनाथांचे दाभोळकरांसाठी असलेले नाथसंविध् या साईत्रिविक्रमाने ऍक्टिव्ह करणे असे असावे. आणि दाभोळकरांनी पुढे हेमाडपंत हे नांव कायमस्वरूपी धारण करणे म्हणजेच आपल्या जिवनाची सर्व सुत्र मोठ्या आईच्या इच्छेने साईनाथांच्या हाती सोपविणे.......

म्हणजेच हेमाडपंतांची भूमिका *सब सौप दिया है जीवन का हाल तुम्हारे हातो मे चाहे हार मिले या जित मिले उपहार तुम्हारे हातो मे है* हो आणि साईनाथांनी हेमाडपंताच्या हातावर उदीप्रसाद ठेवून एक अलौकिक असा उपहार दिला हेमाडपंतांसाठी आणि मोठी आई आणि साईनाथांवर श्रद्धा असणाऱ्या प्रत्येक श्रद्धावानांसाठी आणि हा उपहार म्हणजे *श्रीसाईसच्चरित ग्रंथ* 

👉🏼 मी लिहीण्याच्या केलेल्या प्रयत्नात जे बरोबर आहे असे वाटेल ते माझ्या सद्गुरुंचे आणि जे चुकीचे वाटेल ते माझेच माझे.

हरि ओम..... श्रीराम..... अंबज्ञ......नाथसंविध्....
✍🏻 बिपीनसिंह अमृतकर, धुळे
[20/06, 22:44] Sharayu Joshi: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

श्री साईचारित्र हा एक अलोलीक ग्रंथ आहे. यात असणारे अध्याय व कथा हा साईनाथांच्या भक्तांना आलेल्या स्व अनुभवाच्या गोष्टी आहेत. या गोष्टी वाचताना बाबा हे व्यक्ती,मानवी अवतारातील देव,सद्गुरू,आई,मुलगा,मित्र, अश्या अनेक भूमिकेतून आपण अनुभवतो.
   दुसऱ्या अध्यायात गोविंद दाभोलकरांचे हेमाडपंत अस पुनर्वसन बाबांनी केलं या बाबतची कथा आहे

हेम म्हणजे सोन!
 होय सोनंच, ते पण खाणीत असल तरी त्याची किंमत अबाधित असते. ह्या सोन्याला
संस्कार करून वापरण्याजोग बनवण्यासाठी अग्निदिव्यातून जावं लागतं. जस जसे ते चटके सहन करते तस तसे त्याची लकाकी वाढते,अन मग ते नजरेत भरते, त्याची आकृष्ठ करण्याची सक्षमता वाढते, अहो पण इतक्यावरच कस भागेल त्याचा दागिना बनवण्यासाठी सोनाराच्या हतोडीचे नाजूक का असेना घाव सहन करावेच लागतात ना,अस आहे बघा
देव घडवतो, घडवून आणतो अन त्याला हवं ते कार्य आपल्याकडून करून घेतो अन हे सगळं करताना तो सर्वव्यापी असूनही अलिप्त असतो,अन तो असल्याची साक्ष ही तोच देतो
साक्षी भावाने अस्तित्वात राहून तो आपल्या मनातल्या भाव भावनांवरही आरूढ होतो. 
  असा हा देव सद्गुरू दाभोलकरांच्या जीवनात आला तो कसा आला,अन कसा त्यांचाच होऊन राहिला हा दाभोलकरांचा स्व अनुभव आपण दुसऱ्या अध्यायात वाचतो
संकल्प-विकल्पनात्मक मन हे मानवाला मिळालेलं वरदान की शाप हा एक विवेचनाचा स्वतंत्र विषय होईल. 
 मनाच्या आहारी जाण हा मानवी स्वभाव आहे. मला वाटत म्हणून किंवा आवडत म्हणून अनेक गोष्टी केल्या जातात,या मी ला खुश करण्यासाठीच जीवन जगतो माणूस. 
प्रत्येक जीवाचं अस्तित्व हे त्याच्या निर्मात्याने विशेष हेतूने तयार केलंय आणि काही कार्य नियोजित ही केलेली असतात.
अनेक संकेत देऊन तो आपल्याला ही जाणीवही करून देतो, देतच असतो ते ओळखण्याची त्याची जाणीव होण्याची शक्ती असते आपल्यात पण माया तीच पटल मनावर अच्छादित करते अन मनाच्या आहारी जाऊन आपण पुन्हा पुन्हा भरकटत जात

  हेमाडपंत अर्थात दाभोळकर त्यांचेही असेच अनुभव दुसरी अध्यायात प्रांजळपणे लिहितात
त्यांच्या भाव भावनांची उलथपलथ त्यांनी इथे लिहिली आहे. 

आधीच विकल्पित असल्यामुळे फक्त मीत्राला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी ते शिर्डीत आले होते.
 सद्गुरुत्वाच आपल्या आयुष्यात असण हेच पूर्णत्व आहे. त्याशिवाय जगण खर तर भरकटनच असत करण मनाला लगाम नसतो. सद्गुरू बुद्धिभेद करून मनाला बुद्धीचा लगाम लावतात, विचार करायला शिकवतात, बोट धरून योग्य मार्गावर नेतात, संकटांची पूर्व कल्पना देतात, त्यातून बाहेर येण्यासाठी मार्ग सुचवतात,इतकं करूनही जर आपण चूक केलीच तर टपलीत मारून भानावर आणतात. 
प्रारब्धाचे भोग अटळ अपरिहार्य आहेत ते मानवी अवतारात राम, व कृष्णालाही चुकले नाहीत. जे गाठोडं आपण जन्माबरोबर आणलय ते आपल्याला माहीत नसतं पण सद्गुरू जाणून असतो. हे भले बुरे प्रसंग आपल्या जीवनात येण अपरिहार्य आहे,करण ते आपल्याच कर्माची फळ असतात तरीही जर सद्गुरूंच बोट धरून असलो तर ही झळ कमीतकमी होते म्हणजे जीवावरच बोटावर निभावत. 

आता मूळ मुद्दा असा आहे की दाभोलकर म्हणजेच हेमाडपंत प्रथम शिर्डीत आले तेव्हा त्यांनी आधी धुळभेट घेतली, या प्रसंगच वर्णन साईचरितात वाचताना अंगावर रोमांच उभे राहतातच  तरीही जेव्हा वाड्यात गेले तेव्हा त्यांनी (हेमाडपंत)गुरुची गरज काय या विषयावर वाद का घातला

धूळभेट ही अनुभूती आहे, हा साक्षात्कार होता,साईनाथनी जवळ घेण्यासाठी हात पसरले होते. 
भक्ताला जशी सद्गुरूंची ओढ असते तसाच भाव सद्गुरूंचाही असतो ते ही सच्च्या श्रद्धावाणाच्या शोधत असतात. अस शुद्ध, प्रामाणिक,हुशार,हरहुन्नरी व्यक्तिमत्व समोरून येताना बघून खर तर बाबाच स्वागतासाठी पुढे आले अस वाटत, अन हे स्वागत करताना बाबांना झालेला आनंद त्यांच्या प्रभामंडळातून प्रवाहित झाला त्यात दाभोलकर हरवून गेले, ते लिहितात की मी जे ऐकलं त्यापेक्षा खूप जास्त बघितलं, अन देहभान विसरून मी नुसतच नतमस्तक नाही तर लोटांगण,साष्टांग दंडवत घातलं बाबांना तेही रस्त्यावर मातीत म्हणून ही धुळभेट !!
हा अनुभव खर तर इतका सुंदर आहे, की जर पूर्व विकल्पित मन नसत तर ह्या क्षणीच दाभोलकर बाबांचे झाले असते

पण नुसतच आपलं करून भागणार नव्हतं, बाबा या अस्सल सोन्याच्या कोंदणात जो हिरा बसवणार होते तो पेलण्यासाठी ह्या सोन्याचा कस लागण ही गरजेचेच होत
ही तर बाबांनीच केलेली खेळी होती, भट्यानच्या रूपाने विकल्प पुनर्जीवित करून वादासाठी प्रवृत्त केलं
दुसऱ्या अर्थाने बघू, सद्गुरू मार्गदर्शन करतो, बोट धरतो पण चालायचे आपल्यालाच असते. आपले कर्म आपल्यालाच करायचे असतात कारण हे कर्मच प्रारब्धाचे कारक असतात यात सद्गुरू ढवळाढवळ नाही करत हे स्वातंत्र्य प्रत्येक जीवाचं अबाधित असत अगदी जन्मापासून मृत्यू पर्यंत. 
पूर्व ग्रह होता त्यामुळे सद्गुरू हा विचारच दाभोलकरांच्या विचारात बसत नव्हता ते उच्च शीक्षित  होते, सारासार विचार करून निर्णय करण्याची क्षमता त्यांच्यात होती,त्यामुळेच त्यांना त्यांच्या चांगल्या कर्म करण्यासाठी गुरू असावा असं वाटत नव्हतं, केवळ मित्राला दिलेलं वचन पाळण्यासाठी स्वतःची इच्छा नसतानाही शिर्डीत आले हाच त्यांचा प्रामाणिक पणा त्यांच्या निखालस वागण्याची साक्ष देतो 
मग मी चांगलं वागलो, चांगलं कर्म केलं तर माझं चांगलच होणार हा शुद्ध भाव व स्वतः त असलेला आत्मविश्वास,हे दाभोळकराचे त्या क्षणीचे विचार होते. 
कोणीही परिपूर्णत्व घेऊन जन्माला येत नाही. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच पण जो सद्गुरू चरणी लिन होतो संपूर्ण समर्पण करतो तो अंतर्बाह्य बदलतो कसा हे दाभोलकरांच बाबां कडे येन अन त्यांचाच होऊन जाण या अनुभवातून आपण वाचतो अनुभवतो.
साईनाथ म्हणायचे जो मझा आहे त्याला माझ्याकडे कसा आणायचं ते मी बघीन चिडी(चिमणी)च्या पायाला दोर बांधून खेचून आणीन 
ही चिडी बाबांनीच आणली,चांदोरकरांकरवी गुणसंकीर्तन करवून घेतले, मग मित्राच्या मुलाच्या मृत्यूने विकल्पग्रस्त केले,परत मित्राच्या वाचनात अडकवले,गाडी चुकू नये म्हणून रेल्वे त मार्गदर्शन केले,समोर आल्यावर स्वागतही केले हे संस्कार झाल्यावर मनातला परखडपणा जाऊन मायेची ओल निर्माण करण्यासाठीच पुन्हा वादाची प्रेरणा दिली मग सरते शेवटी "वाड्यात काय चालले होते,हा हेमड्या कसला वाद घालत होता" हा प्रश्न विचारून दाभोलकरांच्या विचारी मनातल्या सर्व तर्क वितर्रकांचा अंत केला व संपूर्ण समर्पण प्राप्त करून घेतले 
हो हे सगळे साईनीच करवून घेतले 
कर्ता अन करविता साईनाथच होते,आहेत.
या जगात आपण वावरतो,हवं नको तस वागू लागतो जर सद्गुरूंचे असलो तर आपली सूत्र तोच चालवतो 
सद्गुरूनशी आपलं नात हे या जन्मा पुरत नाही रामराज्यात आपणच वानर होतो, कृष्णाबरोबर आपण गोपगोपिका होतो साइनाथांबरोबर शिर्डी निवासी झालो.
तोच करता हर्ता तोच सूत्रधार

एक विश्वास असावा पुरता करता हर्ता गुरू ऐसा


✍🏻  शरयुवीरा महेंद्रसिंह जोशी , धुळे
[22/06, 07:36] +91 75885 17986: *🙏🌿🏵श्रीकृष्णनीती #भाग२६🏵🌿🙏*


*🌹श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!!🌹*


पांडवांवर झालेल्या अन्यायाने संतप्त झालेले  आणि त्यांच्याविषयी सहानुभूती असलेले ,त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचं महत्व व स्थान जाणणारे सर्व पांडवांच्या बाजूने होते आणि ज्यावेळी युद्धस्थितीपर्यंत गोष्टी गेली त्यावेळी प्रत्येक राजाने याचा निर्णय सहज केला. कारण तोपर्यंत हि ध्रुवीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. यात दोनच घटना घडल्या. एक म्हणजे मद्रनरेश शल्य जे नात्याने माद्रीचे बंधू अर्थात नकुल आणि सहदेव यांचे मामा , यांना कपटाने आपल्याकडे वळवून वास्तविक नियमभंगाची खरी सुरवात कौरवांनी तिथेच केली आणि धृतराष्ट्राचा दासीपुत्र युयुत्सु जो युद्धापूर्वी पांडवांच्या बाजूने आला. 

त्याहीआधी द्वारकेला जाऊन कृष्णाची मदत मागण्यास गेलेल्या दुर्योधन आणि अर्जुन यांच्यात पहिला अधिकार कृष्णाने अर्जुनाला दिला. अर्थातच अर्जुनाने श्रीकृष्णाला मागून, सैन्य मागण्यासाठी आलेल्या दुर्योधनाला सैन्य देऊन, श्रीकृष्णाचं महत्व विशद केलं. परंतु बाह्य गुणधर्माला महत्व देणाऱ्या दुर्योधनाला, श्रीकृष्णाचं महत्व वाटलंच नाही. कारण गुणांपेक्षा संख्येला महत्व देणारा दुर्योधन हा खरतर युद्ध इथेच हारला होता. फक्त त्याचा निर्णय कुरुक्षेत्रावर लागला. कारण जगाचा नियंता आणि जगत्पालक या नात्याने धर्म आणि न्याय ज्या बाजूला आहे त्याच बाजूला विजय मिळणं हा अंतिम उद्देश ठेवून रणांगणावर उतरलेला श्रीकृष्ण जरी प्रतिज्ञाबद्ध होता, शस्त्र न उचलण्यास, तरी वास्तविक अर्थाने बुद्धीच शस्त्र अस्त्र आणि साधनं यांचा खरा वापर श्रीकृष्णानेच केला. 

पितामह भीष्म आपल्याच प्रतिज्ञा व्यूहात अडकून गुरफटून गेलेले. किंबहुना प्रतिज्ञा पालन हा एकेकलमी कार्यक्रम त्यांनी केला वा त्यांनी जीवनाचं सूत्र मानलं. ज्यामुळे त्यांनी स्वतःच्या या प्रतिमेत स्वतःला जखडून घेतलं, ज्यातून बाहेर पडणं मुश्किल आहे, असं त्यांच्या आत्म्याने मानलं. खरतर त्यांची प्रतिज्ञा हस्तिनापूरच्या रक्षणाची होती आणि त्या हस्तिनापूरच्या राज्यावर जो राजा बसेल त्याला साथ देणं वा त्याच्या आदेशांचे पालन करणं हे त्यांचं कर्तव्य होतं. परंतु जर तो राजा, हस्तिनापूरच्या हिताविरुद्ध निर्णय घेऊन ते भीष्मांवर लादत असेल, तर हस्तिनापूरच्या हित रक्षणार्थ, असे आदेश झुगारून, तिथे हस्तिनापूरचं  हित जपणारा राजा बसवणं, हे देखील त्यांच्या प्रतिज्ञेचा प्राण होता. तो प्राणच त्यांनी घालवला वा त्या प्राणाचाच गळा घोटला. ज्याचा परिणाम हा त्यांच्या स्वतःच्या अंतात झाला. जे संयुक्तिक होतं . 

हे त्यांनी देखील जाणलं परंतु तोपर्यत त्यांनी स्वतःला प्रतिज्ञेच्या व्यूहात अडकवलं होतं आणि त्यांनी हे जाणलं त्यावेळी युद्धाचे नऊ दिवस उलटून गेले होते. हा व्यूह कसा तुटणार हे फक्त दोनच जण जाणत होते. ते म्हणजे श्रीकृष्ण आणि स्वतः भीष्म. याच कारण म्हणजे त्यांच्या प्रतिज्ञेला जोडलेलं इच्छा मरणाचं वरदान. जे खरतर त्या समयी ते वरदान एक शाप जाहलं होतं.  यातून बाहेर पडणं हे त्यांच्या स्वतःसाठी दुरापास्त होतं. हे जाणूनच कृष्णाने त्यांनाच याचा उपाय विचारला, जो इतक्या सहजी त्यांनी सांगितला. पण हे इतकं सहजी व्हायला भीष्माचं  कार्यकर्तृत्व किती श्रेष्ठ आहे वा त्यांचं स्थान किती भक्कम आहे हे विशद करणारा एक प्रसंग युद्धात आठव्या दिवशी घडला.  

ज्यावेळी प्रत्यक्ष श्रीकृष्ण स्वतः सारथ्य सोडून सुदर्शन चक्र घेऊन भीष्मांच्या अंगावर धावून गेला होता. हे फक्त अर्जुन श्रीकृष्ण आणि भीष्म स्वतः जाणत होते. या ठिकाणी भीष्मांना समजलं कि, आपण धर्म आणि अधर्म यांच्या लढाईत परम ईश्वराच्या विरुद्ध गेलो असूनसुद्धा संयमाने श्रीकृष्णाने स्वतःचे हात बांधून ठेवले आहेत. अन्यथा भीष्मांना सुदर्शनचक्र सहजी संपवू शकते हे त्यांनाही माहित होतं. कारण जो निर्माता असतो त्याला संपवणं येतच. म्हणून त्या प्रसंगात भीष्मांना आपल्या आयुष्याची इतिश्री झाली हे कळून चुकलं आणि युद्धानंतर रात्री त्यांना भेटायला गेलेल्या अर्जुन आणि श्रीकृष्णाला त्यांनी आपल्या शस्त्र खाली ठेवण्याचा उपाय सांगितला. 

श्रीकृष्णाचं महत्व यासाठी अत्याधिक जाणवतं कि, प्रत्येक व्यक्तीच्या चुकांची जाणीव असून आणि त्याला आपण विधाता म्हणून वा योद्धा म्हणून सहजी संपवू शकतो हे जाणूनसुद्धा, त्यांनी ती मर्यादा कधीच ओलांडली नाही. अर्थातच हे कार्य त्या त्या व्यक्तीकडूनच करवून घेतलं. मला स्वतःला यासाठी श्रीकृष्णाचं जीवन आदर्श वाटतं. जरासंधाचा वध भीमाकडून, भीष्म व कर्ण यांचा मृत्यू अर्जुनाच्या हातून, द्रोणाचार्याना भीमाकरवी खोटी बातमी पुरवून व शस्त्र खाली ठेवायला लावून, नन्तर  दुष्टद्युम्नाच्या हातून  संपवून आणि  दुर्योधनाला भीमाच्या हातून संपवून, कर्माचं महत्व वा समीकरण प्रत्यक्षात उतरवून दाखवलं. अर्थातच ज्यांच्यावर त्या त्या व्यक्तींकडून अन्याय झाला होता वा ज्यांच्याशी त्यांचं वैर बांधलं गेलं होतं त्यांच्याच हातून त्या त्या व्यक्तीचा अंत  करवून आपण मात्र एका सल्लागाराच्या भूमिकेत वावरले. 

स्वतः सर्वशक्तिमान नव्हे तर सर्व शक्तींचा स्रोत असूनसुद्धा आपला हात मागे ठेवून  अर्जुन, भीम, युधिष्ठीर, अभिमन्यू, घटोत्कच या मानवी देहांनाच कार्य करण्यास प्रवृत्त केलं. यातून अजून एक संदेश दिला जो पुढे जाऊन कलियुगासाठी विशेष उपयोगाचा आहे कि, प्रत्येकाला , मग अगदी तो अर्जुन असेल तरी , स्वतःची लढाई स्वतःलाच लढावी लागेल. प्रत्यक्ष भगवंत सोबत असतील तरी ते आता कार्य करणार नाहीत.  फारतर तुम्हाला कार्यप्रवृत्त करू शकतील.  पण लढणार नाहीत. ते कार्य मानव म्हणून वा योद्धा म्हणून तुम्हालाच करायचं आहे. 

मला वाटतं श्रीशंकराचार्य, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज, संत रामदास, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्य समरातील क्रांतिकारक अश्या अगणित सन्माननीय सर्वांनी हाच वसा पाळला. त्याहीपुढे जाऊन मी म्हणेन कि, हि गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासाठी आहे कि, ईश्वरी शक्ती तुम्हाला सहाय्य करेल, शक्ती प्रदान करेल, वेळप्रसंगी जयद्रथ वधाच्या वेळी घडलेला सूर्यास्तासारखा चमत्कार देखील करेल, पण प्रत्यक्ष कार्य वा कर्म तुम्हालाच करायचे आहे. कदाचित महाभारत युद्धातील श्रीकृष्णाचं शस्त्र हाती न घेण्याचं धोरण व संकल्प हा त्या अर्थाने प्रेरक , मार्गदर्शक आणि त्यांच्या कर्मफल सिद्धांताला शास्वत स्थापित करणारा आहे. 

अजून एक गोष्ट जी मला जाणवते ती म्हणजे दश अवतारांचा आढावा घेतला तर उत्क्रांतीचा डार्विनचा सिद्धांत लागू होतो. प्रथम दोन अवतार जलचर, नन्तर वराह दोन्हीकडे वास करणारा, नरसिंह पशु आणि  मानव यांचं अस्तित्व दर्शवणारा, मानवाचा छोटा अवतार वामन, ब्रह्मचारी आणि उग्र रूप श्रीपरशुराम जो प्रथम पूर्ण मानवी अवतार, नन्तर प्रभू रामचंद्र मर्यादांचं अतीव अमोल आणि अजोड दर्शन घडवून स्वतः सर्व कार्य करणारा , नन्तर श्रीकृष्ण अवतार  अर्जुनरूप मानवाच्या प्रतिनिधींकडून कर्म  करवून घेणारा. उत्क्रांतीचा वरचा टप्पा म्हणजे कृष्णावतार, अनेक नवे सिद्धांत मांडणारा, अनेक जुने नियम मोडणारा, नवीन परिमाण जोडणारा, अनेक नवीन तत्वांना जन्म देणारा,  कर्मावर पूर्ण विश्वास असणारा आणि मानवाला त्यावर विश्वास ठेवायला लावणारा व त्यासाठी गीतेचं अलौकिक तत्वज्ञान जगाला देणारा. मानवाचा खरा मित्र मार्गदर्शक. 

श्रीकृष्णाचं महत्व महाभारत काळात आणि तदनंतरच्या काळासाठी उद्या पुढे पाहू. 


*🚩श्रीकृष्णाय नमोनमः !!! हरये नमः !!! योगेश्वराय नमः !!!!🚩*


*सद्गुरु चरण शिरसावंद्य !!!*

*क्रमशः*

*©® संकल्पना व लेखन :  प्रसन्न आठवले*
[22/06, 19:55] +91 98694 36259: ।।श्री शंकर ।।
टेम्बेस्वामी, साईबाबा आणि पुंडलिकराव नांदेडकर वकील यांचा एक किस्सा 
--------------------------------------------
योगीराज टेम्बेस्वामी, संतश्रेष्ठ साईबाबा  आणि  पुंडलिकराव नांदेडकर वकील यांच्या संबधातील एक किस्सा श्री साईसत्चरित्रामध्ये उद्धृत केला आहे. योगीराज टेम्बेस्वामींचा मुक्काम एकदा राजहमेन्द्रीला असतांना नांदेडच्या नांदेडकर घराण्यातील थोर सत्पुरुष श्री पुंडलिकराव वकील यांची आणि स्वामींची एकदा भेट झाली. या भेटीत त्यांचे बोलणे चालू असतांना श्री साईबाबांचा विषय निघाला. साईबाबांचे नाव घेताच स्वामींनी बाबांना हात जोडून वंदन केले. एक साधू किंवा स्वामी दुसऱ्या स्वामींना सहसा वंदन करीत नाही. परंतु स्वामींनी येथे साईबाबांना वंदन केले. आणि त्यांनी एक नारळ पुंडलिकरावांच्या हातात देऊन सांगितले की बाबांना माझा नमस्कार सांगा आणि त्यांना माझे विस्मरण होऊ देऊ नका असा निरोप द्या. पुंडलिकरावांनी तो नारळ हातात घेऊन स्वामींना तो नारळ बाबांकडे सुपूर्द करण्याचे आश्वासित करून ते नांदेडकडे निघाले.
साधारणतः महिनाभराने पुंडलिकराव आणि त्यांच्यासोबत दासगणू महाराज आणि अन्य काहीजण (यामध्ये नांदेडचे रतनशेठ होते असा उल्लेख वाचल्याचे स्मरते) रेल्वेने शिर्डीकडे निघाले.  त्याकाळात व अजूनही रेल्वेने मनमाडमार्गे शिर्डीला जावे लागते. त्यामुळे मनमाड स्टेशनवर गाडी थांबली असतांना पुंडलिकरावांना तहान लागली. रिकाम्या पोटी पाणी पिणे योग्य नाही म्हणून सर्वांनी त्यांच्या गाठोड्यात असलेली चिवड्याची पिशवी काढली. चिवडा खात असतांना असे लक्षात आले की चिवडा थोडा तिखट झाला आहे. म्हणून कोणी तरी म्हणाले की पुंडलिकाच्या पिशवीत नारळ आहे तो काढा  आणि चिवड्यात मिसळा. म्हणजे चिवड्याचा तिखटपणा थोडा कमी होईल. कोणीतरी लगेच ते  नारळ काढले आणि चिवड्यात मिसळून ते ग्रहण केले. दुर्दैवाने नेमके जे नारळ टेम्बेस्वामींनी साईबाबांना देण्यासाठी पुंडलिकरावांना दिले होते तेच फोडून वापरल्या गेले, हे लक्षांत येतांच पुंडलिकरावांना फारच अपराध्यासारखे वाटायला लागले. ते तशा अपराधी मुद्रेनेच भीत भीत आणि थर थर कापत  साईबाबांसमोर जाऊन उभे राहिले. साईबाबा तर अतंर्ज्ञानीच होते. पुंडलिकराव त्यांच्यासमोर उभे राहताच साईबाबांनी त्यांना विचारले "माझ्या भावाने दिलेला नारळ कुठे आहे?" पुंडलिकरावांनी आपली चूक काबुल करत त्यांचे पाय पकडले आणि त्यांची क्षमा याचना केली.  ते असेही म्हणाले की, बाबा मला क्षमा करा, त्याऐवजी मी दुसरा नारळ देण्यास तयार आहे.  परंतु साईबाबा म्हणाले की, अरे त्या नारळाचे मूल्य वेगळेच होते. त्याची बरोबरी दुसऱ्या नारळाने कशी होईल? नंतर पुन्हा बाबांनी पुंडलिकरावांना  उपदेश केला की, अरे ते नारळ  स्वामींनी दिले माझ्याच प्रेरणेने आणि ते फ़ुटलेही माझ्याच प्रेरणेने. मग तू उगीच दुःख का करतोस. कोणतेही लहान-मोठे कर्म करतांना कर्तेपणाचा भाव त्यागून कर्म करीत जा. तेंव्हाच तुझी प्रगती होईल. 
--------------------------------------------
वरील प्रसंग घडला व ज्यांचा उल्लेख आलेला आहे ते  पुंडलिकराव म्हणजेच नांदेडच्या नांदेडकर घराण्याचे संस्थापक पुंडलिकराव आणि धोंडोपंतराव नांदेडकर या बंधुद्वयांपैकी पुंडलिकराव नांदेडकर हे होत. हे मोठेच साईभक्त होते. आणि संतकवी दासगणू महाराजांचे पहिले शिष्य झाले. हा सर्व भाग कै.गोविंद रघुनाथ दाभोलकर (हेमाडपंत) यांच्या श्री साई सच्चरित्रामध्ये विस्ताराने आला आहे. आज श्री टेम्बेस्वामींची पुण्यतिथी त्यानिमित्त नांदेडशी त्यांच्या आठवणींशी निगडित हा दुसरा भाग सादर करीत आहे. 
।।नमो नमः।।


[20/06, 17:45] Mohini Kurhekar: धुळभेट........
ऐसें ऐकूनि घाईघाई।
धावलो बाबा होते त्या ठाईं।
धुळीत घातले लोटांगण पाईं।
आनंद न माई मनांत।।श्री. सा.सत्चरित्र।  ओवी २/१३७
सद्गुरु साईंची भेट घेण्यापूर्वी हेमाडपंतांच्या मनांत संकल्प-विकल्पांचे द्वंद्व होते.मनात चंचलता होती.१) संकल्प- नानासाहेब चांदोरकरांचा प्रेमळ बोध ऐकून शिर्डीला जाऊन साईनाथांची भेट घेणे.
२) विकल्प-कर्तृत्वाचा अभिमान असल्यामुळे गुरुची आवश्यकता काय ?असा भाव.
परमात्म्याला शोधत होते.परमेश्वरावर प्रेम होते.
पण शिरडीत पाय ठेवल्याबरोबर त्यांना साईदर्शनाची ओढ  लागली.कारण
प.पू.बापू 2nd प्रवचन. शिरडीमें आये पाँव लगा। तोभी साई शरण आया समझते थे।
त्यानंतर तात्यासाहेब नूलकर मशिदीतून आले.व म्हणाले बाबा लेंडीवर जाण्यापूर्वी त्वरित दर्शन घ्या.मग स्नान झाल्यावर मशिदीत जाऊन स्वस्थ दर्शन घ्या.हेमाडपंतांनी धावत जाऊन धुळीत लोटांगण घालून दर्शन घेतले.
ही धूळभेट म्हणजे भरतभेट आहे   
कारण पंचवटीत रामाला बघून चरणस्पर्श करताना भरत पहिल्यांदा धुळीत लोळला होता.हा भरताचा मार्ग आहे.अशीच धूळभेट घेतलेले उदाहरण म्हणजे हनुमंत व बिभीषण आहेत.
हेमाडपंतांनी स्वत:ला आंतरबाह्य धुळीत माखून घेतले.कारण त्यांचे अष्टभाव जागृत झाले होते.साईसमागम झाल्यामुळे त्यांच्या मनांतील विकल्प झडून त्यांच्या मनो वृत्तीत आमुलाग्र बदल झाला .हे सर्व त्यांच्याबाबतीत प्रथम दर्शनांत झाले कारण त्यांचे पूर्व आयुष्य खूप मोठे होते. असं प.पू.बापूंनी सांगितले.
सद्गुरुंचं प्रथम दर्शन झाल्यावर असा टर्निंग पाँईंट प.पू.बापूंकडे आल्यावर प्रत्येक श्रद्धावानाचा झाला आहे.जिकडे या भगवंताच्या चरणांची धूळ आहे तिकडे चुकीचा चिखल व संकटांची दलदल असूच शकत नाही.
असे प.पू.बापू म्हणतात.
रामरसायन Pg.85  भारद्वाज ऋषी चरणधुळीचे महत्व सांगतात.तेव्हा सर्व ऋषीगण श्रीराम लक्ष्मण जानकी ह्यात्रयींची पावले ज्या मातीवर उठली होती त्या मातीत लोळून अनंत जन्मांचे पुण्य एका क्षणांत प्राप्त करतात.आज आपल्या बापूंच्या अकारण कारुण्यामुळे व लाभेवीण प्रेमामुळे आपल्याला हे भाग्य लाभले आहे. प.पू.बापू  2nd.प्रवचनानंतर आशीर्वाद देऊन पुढे गेल्यावर आपणही असेच चरणधुळीत लोळण घेत होतो. बरेच दिवस हे सुख अनुभवायला मिळाले. अंबज्ञ बापूराया! We love u.& want to love u more & more & more.& forever.
[20/06, 21:03] +91 97660 80748: सदगुरंछ प्रथम दर्शन झाल्यावर असा टनिग पॉईट प.पू बापूंकडे आल्यावर माझा झाला आहे. जिकडे या भगवंताच्या चरणांची धूळ आहे तिकडे चुकीचा चिखल व संकटांची दलदल असूच शकत नाही. असे प.पू बापू म्हणतात.
[20/06, 21:52] +91 80879 74002: ज्याचे ह्यदय श्रीगुरुसमरण । त्यासी कैचें भय दारूण।
kaalmirtu na baade jaan ।aapamritu kaay kari।
[20/06, 22:03] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: With reference to  Shree Nandansinh Bhalvankar 's above post       हेमाडपंतांची कथा पंचशील प्रॅक्टिकल पुस्तक मधील कोण कोणत्या प्रयोगाशी जोडली जाऊ शकते. 

हेमाडपंतांची कथा पंचशील प्रॅक्टिकल पुस्तक मधील खालील  प्रयोगाशी जोडली जाऊ शकते. 

१)  प्रॅक्टिकल - १    उच्चार - कृती - आकृती 
          बाबांनी हेमाडपंतांची निवड केली. त्यांच्यामधील त्रुटी दूर करून त्यांना घडविले, त्यांच्याकडून दफ्तर ठेवविले व मग साई सच्चरित लिहवून घेतले. 
उच्चार :  मला साईनाथांचं चरित्र लिहायचं आहे हा संकल्प 
कृती   :  दफ्तर  ठेवण्याची कृती 
तयार झालेली आकृती :    साई सच्चरित 
या प्रसंगातून भक्तांचे आचारात घडताना आपण पाहतो. त्यामुळे घडणारी भक्तांची आकृती आपल्या डोळ्यासमोर येते. याच आकृतीप्रमाणे माझ्या कृतीतून मला माझी आकृती करायची आहे . 

२)  प्रॅक्टिकल - १ अ   -   जीवन विकास  -   बी   पासून पावट्याची  वाढ 
तिसऱ्या प्रकारच्या बिया पाण्यापासून दूर होत्या. आवश्यकते एवढेच पाणी त्यांनी प्रयत्नाने, मिळालेल्या टीप कागदा द्वारे शोषून घेतले व इथेच जीवन विकासाचे रहस्य आहे. 
दाभोळकरांना नानासाहेबांचा सद्गुरू साईंचं गुणसंकीर्तन लाभला, आवश्यक तेवढं पाणी मिळाला , नंतर ते शिर्डीला गेले आणि स्वप्रयत्नाने बाबांचे लीला संग्रह केला -जीवन विकास साधला. 
३ )  प्रॅक्टिकल - १ बी   जीवन विकास  
 अध्याय २ - ओव्या १४४ - १४५  भक्तीदल (सद्गुरू दल) आणि विकल्पदल (मानवी दल )  
यावर  चित्रावीरा यांच्याकडून मार्ग दर्शन मिळालेली आहे. अंबज्ञ  

४)  प्रॅक्टिकल - १ सी  जीवन विकास  -  वेग वेगळ्या मातीत होणारी रोपट्याची वाढ 

सुपीक जमीन  --> २/३ दिवसात वाढ --> थोडे  पाणी , सूर्यप्रकाश  -->  उत्तम भक्त 

हेमाडपंत भक्तिमार्गावर होतेच, त्यांना काकासाहेब दीक्षित आणि नानासाहेब चांदोरकर यांचे मार्गदर्शन मिळाली आणि साईबाबांच्या दर्शनाचे तळमळ वाढली - साई चरणासी गेले आणि उत्तम भक्त बनले. 

५) प्रॅक्टिकल - १ डी   जीवन विकास  -   सूर्यप्रकाशाच्या दिशेने रोपट्याची वाढ 

        १) हा सूर्यप्रकाश म्हणजे - सद्गुरू कृपेचे स्रोत 
        २) जिथे मानवी प्रयत्नाना सद्गुरू कृपा प्राप्त होताच आपले जीवन सर्वांगांनी फुलून बहरते. 
        ३)  जसे प्रकाशाची ओढ असणे हि झाडाची सहजप्रवृत्ती आहे तसेच ज्ञानरूपी सूर्याची ( सद्गुरूंची ) ओढ असणे हि मानवाची सहज प्रवृत्ती आहे. म्हणूनच सद्गुरू ठामपणे म्हणतात, '' मी आहे तिथे तू येणारच '' 

६)  प्रॅक्टिकल - २    सगुण - निर्गुण  (  वृक्षांची  उंची मोजणे )

    सगुण, साकार सद्गुरूच्या लीला, गुणवर्णन, आचरण आपण प्रेमाने पाहू शकतो, जाणू  शकतो. बाबांचे गहू दळणाचे क्रिया बघून हेमाडपंतांना सद्गुरुतत्वाची जाणीव झाली म्हणजेच परमेश्वराची उंची कळली. 
७)  प्रॅक्टिकल - ४    प्रकाश किरणांचा सरळ रेषेत प्रवास 
    सद्गुरू कृपा किरण रूपी  तीन पुट्ठे ( शरीर - मन - बुद्धी ) यातून सरळ रेषेत  वाटचाल करीत स्वतः पर्यंत प्रवास. सामान पातळी गाठणे हेही महत्वाचे. 

८) प्रॅक्टिकल - १०     नवरसांची निर्मिती   
   बाबांची दळणाची क्रिया व महामारी रोगनिरसन    ---->  अद्भुत रस 

९)  प्रॅक्टिकल -११     सद्गुरू सिद्धांत -  
   '' तू आणि मी मिळून शक्य नाही असं ह्या जगात काहीच नाही '' 
   हेमाडपंतांचे मन साई सद्गुरुंच्या मनात मिसळून गेलं आणि त्यांना वयाच्या ६० व्या वर्षी साई सच्चरित बाबांनी लिहून घेतलं. 

१०)  प्रॅक्टिकल - १२   आयुष्याचे  ५ कालखंड 
           दाभोलकर शिरडीस जाण्यास निघतात.  बांद्रा स्टेशन वरून लोकल सुटल्यानंतर गाडीत अति चपळाईने आंत आलेल्या ' यवन ' यांनी सुचविलेले  विचार तंतोतंत आज्ञा पालन केली.    
सद्गुरूंची आज्ञारुपी कप्पी, आज्ञापालन केल्यानंतरच फलदायी होत असते. बाबांचे '' दफ्तर ठेव '' आज्ञापालन केलं.

११)  प्रॅक्टिकल - १४    नमस्कार 

     साष्टांग नमस्कार , चरणरज नमस्कार -  बाबांसमोर लोटांगण 
     भारवाहन  नमस्कार  -   सगुण अवताराच्या कार्यात सहभाग होणे.
१२)  प्रॅक्टिकल - १८ :   प्रदक्षिणा 
   
  प्रदक्षिणा ह्याचा खरा अर्थ  '' ईक्षण '' म्हणजे '' संपूर्णपणे  पहाणे '' व ' पश्य ' म्हणजे '' नीट पाहणे '' 
     बाबांची गहू दळण्याची क्रिया नीट आणि संपूर्णपणे पाहिले म्हणजे साईना प्रदक्षिणा घातलं. 

१३) प्रॅक्टिकल - १९    ध्वनी   
     अध्याय २ ओवी  १६६ - १६७ 
सद्गुरुकडे प्रत्येकाची रांग वेगळी असते - हे समजून घेण्यासाठी वरील ओव्याच्या संदर्भात घड्याळाचे प्रयोग आपण या आधीच अभ्यासिले आहे -   
काका साहेब दीक्षित यांना बाबा विचारतात, वाड्यात काय चालले होते, कसला वाद, कशासाठी भांडत होता ? दाभोलकरकडे बघून बाबा म्हणाले काय म्हणत होते हे हेमाडपंत ?   त्यावर दाभोलकर मनात आश्चर्य करतात,  वाड्यापासून मशिदीपर्यंत खूप अंतर असून देखील बाबांना आमच्या वादावादीची बातमी कळली कशी ?
बाबा जवळ असलेली  ' नळी ' कुठली ?  जसे परमेश्वरी काठी दिसत नाही तसे परमेश्वाराकडे असलेली नळी देखील दिसत नाही. परमेश्वर प्रत्येक भक्तांचे ध्वनी मग ते सूक्ष्म असो स्थूल असो, सदैव ऐकतच असतो परंतु मनापासून बोललेल असले पाहिजे, स्पष्ट असले पाहिजे. 
गौण सिद्धी मधील दुसरी सिद्धी  -  दूर श्रवण  - बसल्या जागेवरून दूरचे भाषण ऐकता येणे. बाबांना सहजपणे दूरचे ऐकता येते.
[21/06, 11:00] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: गुरूची आवश्यकता काय या विषयावर साठे वाड्यात दाभोलकर त्यांचे मत मांडतात आणि त्यावर बाळासाहेब भाटे त्यांचे मत मांडतात. वादावादी सुरू होते

स्वतःचे एक मत मांडणे , दुसऱ्याचे मताचे निराकरण करणे , खोडून काढणे 

नको पक्षद्वयात्मक विवरण 

पक्ष = मत
द्वय = दोघांचे
आत्मक विवरण= वादावादी 

त्यातून काहीही निष्पन्न होत नाही म्हणजेच विना कारण कष्ट , आयास कशाला ?
[21/06, 11:13] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: प्रत्येक ओवी मध्ये गहन अर्थ भरलेलं आहे 
आलेची बाबा मंडळींनीशी I
वाडीयाचे कोपऱ्यापाशी I
चला आधी धुळभेटीसी I
मग ते लेंडीसी निघतील II135 II

मशिदीमध्ये बसून बाबा जे काही लीला करतात त्याच्या आधी प्रत्येक वेळेला लेंडीबागेत जाऊन येतात ! करण तिथे गुरुचरण आहे   
गुरुचे आवश्यकता बाबा प्रत्येक वेळेला दाखवून देतात .

हरी ओम , श्रीराम , अम्बज्ञ
[22/06, 08:22] +91 93237 86220: प्रकाश किरण सरळ रेषेत जातो त्या प्रमाणे सद्गुरु कृपा ही सरळ रेषेत येते.हेमाडपंतांच्या घरचे वातावरण धार्मिक होते.त्याना नानासाहेब चांदोरकर, काकासाहेब दीक्षित असे मित्र होते.मात्र कठीण परिस्थितीत शिक्षण घेऊन नोकरीत उच्चपदी  असल्याचा त्यांना  थोडा अहंकार होता.मुळात गुरुची आवश्यकताच काय हाच त्यांच्या मनात विकल्प होता.साईनाथांच्या केवळ दर्शनाने त्यांचे हे भक्तिमार्गातील अडथळे दूर झाले.प्रकाशाचा मार्ग सरळ झाला व त्यांना गुरुकृपा ही प्राप्त झाली व बाबांनी त्यांच्याकडून साईसच्चरित हा सर्वांना मार्गदर्शक असा ग्रंथ लिहवून घेतला.
[22/06, 09:01] +91 93237 86220: खोके कधी तुटणार.
स्वच्छ प्रकाशात वस्तू आपल्याला नीट दिसते पण अल्पशा प्रमाणात ती उलटी दिसू शकते.डोळ्यावर झापडे लावल्यास वस्तू आहे तशी दिसते कठीण असते.आग्रहीपणाचे, देहबुद्धीचे, संकुचितपणाचे खोके घालून बघितले तर कोणतीही व्यक्ती यथार्थपणे समजणे कठीणच असते .हेमाडपंत बाबांकडे केवळ साडेतीन हाताचा देह म्हणून बघत होते.त्यांच्यातील देवत्व त्यांना प्रथम कळलेच नाही.नानासाहेब व काकासाहेब यांच्या भीडेखातर ते शिर्डीला आले होते.संकुचित वृत्तीने आले 
  होते.पण साईदर्शनाने हे खोके गळून पडले व त्यांना पटले
काया जरी मानवाची
करणी अपूर्व देवाची
शिर्डीत प्रत्यक्ष देव तो हाचि
भाविती हेचि जन सारे
[22/06, 10:58] Chitra Chabukswar: नवविधा भक्तीची प्रथम पायरी श्रवण.  जो मुका - बहिरा असतो त्याला ऐकू येत नाही म्हणून बोलू शकत नाही.  म्हणून प्रथम सद्गुरुच्या लीलांचे श्रवण आवश्यक आहे.  मगच मी सद्गुरुच्या लीलांचे वर्णन करु शकेन.

हेमाडपंतांनी बाबांच्या अगणित भक्तांकडून बाबांच्या लीला श्रवण केल्या.  त्यातील महत्त्वाच्या लीला (बाबांच्या सर्वच लीला बोधपर व अर्थपूर्ण आहेत.  निवड करताना हेमाडपंतांना खूप कष्ट पडले असणार.) ओवीबद्ध केल्या.  प्रत्येक ओवी भक्ती भाव चैतन्याच्या प्रेमरसात न्हाऊन निघाली असल्यामुळे हे काव्य नसून प्रेमपूरच वाहात आहे.

✍️  चित्रावीरा चाबुकस्वार
[22/06, 11:04] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: या चौथ्या ओवी बरोबर तिसरा ओवी लक्ष्यात घेतले पाहिजे .

प्रथमाध्यायी यथानुक्रम I
करुनि गोधूम पेशणोपक्रम I
केला महामारीचा उपशम I
आश्चर्य परम ग्रामस्थां II 3 II

पहिल्या अध्यायात वर्णन केलेल्या बाबांनी गहू दळून महामारीचा नाश झाला , हे बघून शिर्डी निवासी ग्रामस्थाना खूप आश्चर्य झाला.

ग्रामस्था कडून गोधूम मुळे महामारीचा नाश झाला हे कळल्यावर बाबांच्या अगाध लीला हेमाडपंतांच्या लक्ष्यात आलं आणि तसेच ग्रामस्था कडून , म्हाळसापतींच्या कडून बाबांच्या अनेक लीला ऐकल्या .

ऐशा साईंच्या अगाध लीला I
श्रवण करिता आनंद झाला I
 तोचि या काव्यरूपे प्रकटला I
बाहेर उतटला प्रेमपूर  II 4 II

अहाहा काय सुंदर वर्णन आहे !

ग्रामस्थांचे अनुभव संकीर्तन ऐकून हेमाडपंतांच मन प्रेमाने भरून आलं ! 
एवढंच नव्हे ते साई प्रेमाचं मधुर अग्नीने त्यांचे मन दुधाप्रमाणे उतून वाहत राहिला ......

साईप्रेम जमिनीवर सांडला नाही म्हणजे त्यांच्या मनो भूमीवर केवल सांडून , सुकून न जाता , ते काव्य रूपाने प्रकटला !

मला मिळालेलं आनंद इतरांनाही मिळावं हे उत्कट इच्छा म्हणून बाबांचा अनुमतीने ते काव्यबद्ध केलं आणि साई सच्चरित्र अपौरुषेय ग्रंथ आपल्या सर्वांना मिळाला .
सद्गुरूंची अगाध लीला सर्वांपर्यंत हेमाडपंतांनी पोहोचविला.
आंम्हालाही असं करता यायला पाहिजे म्हणजे पंचशील परीक्षेत साई अनिरुद्ध गुण - अनुभव संकीर्तन लिहिता यायला पाहिजे !

हरी ओम श्रीराम अम्बज्ञ
प्रभाकर देशपांडे , डोंबिवली
[22/06, 14:54] +65 9019 3751: ऐशा साईच्या अगाध लीला । श्रवण करितां आनंद झाला । तोचि या काव्यरूपें प्रकटला । बाहेर उतटला प्रेमपूर ॥४॥

साईंच्या लीला अनेक भक्तांकडून हेमाडपंतांच्या कानावर आल्या, त्या त्यानी नुसत्याच ऐकल्या नाहीत तर त्याचे हेमाडपंतांनी प्रेमपूर्वक  श्रवण केले... ते लक्षपूर्वक देहा मनाने  ऐकले, त्याची नोंद ठेवली, ते अनुभव संकलित केले. आणि बाबांच्या आशीर्वादाने  ते काव्य रूपे प्रगटवले. 
हे अनुभव प्रगट करण्याचे कारण हेमाडपंत 47 व्या ओवीमध्ये देतात.. 
कोणा सभाग्याचिया मना | वाचावयाची होईल कामना |
 परमानंद होईल मना |
 समाधान लाहेल तो ||47||

ज्यांना साईंचे दर्शन झाले नाही अशा भक्तांसाठी हेमाडपंतांचे हृदय द्रवले. भक्तांनी आपल्या देहव्यथा  विसराव्या, ह्या कथांचे ध्यान करून, मनन करून भयमुक्त व्हावे हा उदात्त हेतू होता  त्यान्चा.आणि जेव्हा असा सुंदर हेतू ठेवून कथा लिहायला घेतल्यावर हेमाडपंत साईंच्या प्रेमपुरात न्हाऊन गेले.   म्हणून अमृता सारख्या रसभरीत कथांचा हा मेवा आपण आज चाखतो आहोत. 

अंबज्ञ, नाथसंविध 

अनघा चित्रे, सिंगापूर उपासना केंद्र.
[22/06, 15:47] Mohini Kurhekar: हेमाडपंतांना साईंच्या अद्भुत लीला ऐकल्यावर आनंद झाला. आनंदाचा हा महासागर।प्रेम कृपा अपरंपार।
साई आनंदवृत्तीची खाण।सदैव परिपूर्ण सागरसा।
आनंद फक्त परमत्म्याकडेच असतो.
परमात्म्याला आपला मानलं की परमानंदाला वाण नाही.
हेमाडपंतांनी पहिल्याच भेटीत साईंना आपलं मानलं.
त्यामुळे त्यांच्या अंत:करणात साठलेल्या आनंदाचे अपरंपार प्रेमात रूपांतर झाले.व ते प्रेम काव्य रुपात श्रीसाईसत्चरित्र रुपात प्रकटले.


22/06, 22:48] Toadd His Friend 6: हरी ॐ

या ओवी वरून मला असे वाटते की, या ओवीमध्ये *लीला* हा शब्द फार महत्त्वाचा आहे.

कारण सद्गुरु साईनाथ किंवा परमपूज्य बापू आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा *चमत्कार करत नाहीत.*

बापूंनी *श्रीमदपुरुषार्थ ग्रंथराज* मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की, ''मला हातचलाखीचे खेळ येत नाहित, मला चमत्कार करता येत नाही, माझ्याकडे *प्रेम आणि फक्त प्रेम* आहे, मी *योद्धा* आहे आणि ज्याला ज्याला म्हणून आपल्या *प्रारब्धाशी लढायचे* आहे त्याला युद्धकला शिकवणे हा माझा छंद आहे''

याचाच अर्थ आम्हाला लक्षात आले पाहिजे की, तो सद्गुरू साईनाथ अथवा आपले परमपूज्य बापू आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये कधीही चमत्कार न करता ते नेहमी भक्तांच्या जीवनामध्ये *लिला* करतात, त्यालाच आपण आपल्या भाषेमध्ये *अनुभव* असे म्हणू शकतो.

या ठिकाणी मला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे, ज्यावेळी आम्ही या सद्गुरू साईनाथांच्या अथवा बापूंच्या *लीला* वाचतो, ऐकतो किंवा कथन करतो त्यावेळी त्या अनुभवातील भक्ताच्या जीवनामध्ये आलेली संकटे माझ्या जीवनामध्ये येऊ शकत नाहीत.

मला येथे नमूद करावेसे वाटते की, मला माझ्या सद्गुरू श्री अनिरुद्धांचे *अनुभव संकीर्तन* करत राहणे फार आवश्यक आहे.

जसे मला माझ्या जीवनामध्ये कोणीतरी सद्गुरु अनिरुद्धांची महती सांगितली आणि मग मी सद्गुरू बापूंच्या कृपेमुळे बापूंच्या *उपासनेला, भक्तीला व सेवेला* सुरुवात केली त्यानंतरच माझ्या जीवनाचे कल्याण झाले.

त्याच प्रकारे मला माझ्या जीवनातील *रोल* बदलायला हवा. म्हणजे मी बापूंच्याकडे येऊन पंधरा वर्षे झाली वीस वर्षे झाली. मला बापूंनी भरपूर अनुभव दिले, माझ्या जीवनामध्ये मला पूर्णपणे स्थिर केले, स्वावलंबी केले, माझ्या जीवनामध्ये आनंद दिला, संकट लीलया दूर केली, माझ्या जीवनाची घडी बसवली आता असाच हा *सच्चिदानंद* इतर लोकांच्या जीवनामध्ये येण्यासाठी मला बापूंच्या लिला इतरांना सांगणे आवश्यक आहे.

सध्याची *कोरोना* संकटाची परिस्थिती सर्वांना माहित आहे. मला असे वाटते की, अशा परिस्थितीमध्ये सर्वांना कोणाच्यातरी आधाराची आवश्यकता आहे. त्यामुळे आपण अशा वेळी जास्तीत जास्त बापूंचे *अनुभव संकीर्तन* करणे आवश्यक आहे, जेणेकरून जे बापू भक्त नाहीत त्यांना बापूंचा *आधार* मिळेल आणि या कोरोना संकटातून त्यांना सहज रित्या बाहेर पडायला मदत होऊ शकेल. त्यासाठी बापूंच्या लिलाच कामी येणार आहेत.

याठिकाणी सद्गुरु अनिरुद्ध नक्की कशा पद्धतीने लिला करतात याबाबत मला विचार करण्याची आवश्यकता नाही कारण तो माझा प्रांत नाही. मी केवळ बापुंनी सांगितलेली *उपासना, सेवा* करणे हेच आवश्यक आहे.

या ठिकाणी दुसरा संदर्भ आठवतो तो म्हणजे, बापूंच्या प्रत्यक्ष पेपर मधील अग्रलेख *तुळशी पत्र क्रमांक 999* यामध्ये माता पार्वती सांगतात की, हिमालय हा पर्वतच नाही आणि त्यानंतर पुढील कथेच्या दरम्यान पार्वतीमाता सांगतात की, त्या ठिकाणी हिमालय पर्वत आहे. त्यावेळी माता पार्वतीस प्रश्न विचारला जातो की, नक्की काय हिमालय पर्वत आहे की नाही ? त्या वेळी पार्वतीमाता सांगते ही त्याची लिला आहे, तो पर्वत आहेही आणि नाहीही.

श्रीकांतसिंह देवकर,
वडूज उपासना केंद्र.
[23/06, 15:58] +91 75885 17986: *ऐशा साईच्या अगाध लीला । श्रवण करितां आनंद झाला । तोचि या काव्यरूपें प्रकटला । बाहेर उतटला प्रेमपूर ॥४॥*

*अगाध-* श्री साईबाबांचा दळण दळण्याचा प्रसंग बघून हेमाडपंताच्या मनात कुतूहल निर्माण झाले. बाबांनी केलेल्या अनेक गोष्टींचे आकलन कुणासही होत नसे. ज्याप्रमाणे समुद्राच्या तळाचा अंदाज येत नाही. त्याचप्रमाणे बाबांनी केलेल्या कुठल्याही कृतीचा अंदाज बांधणे अवघड होते आणि बहुदा त्यामुळेच याठिकाणी हेमाडपंत *अगाध* हा शब्द वापरतात. 

आणि *अगाध* काय आहे तर *लीला* या लीला म्हणजे कुठला चमत्कार नव्हे, हातचलाखी नव्हे तर त्या सद्गुरू साईनाथाने केलेल्या सहज,स्वाभाविकपणे केलेल्या गोष्टी..... 
पण....साईनाथांनी सहजपणे केलेल्या या गोष्टींमुळे त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या व त्यांचा प्रत्येक शब्द ऐकणाऱ्या नाही तर श्रवण करणाऱ्या प्रत्येक श्रद्धावानाच्या मनाची दिशा बदलून त्या प्रत्येकाचे जीवन या सच्चिदानंदाच्या कृपेने आनंदी झाल्याचे दिसते. आणि हा आनंद प्रत्येकाच्या जीवनात प्रत्यक्ष सद्गुरुंच्या कृपेने यावा म्हणुनच हा श्रीसाईसच्चरित हा काव्य ग्रंथ प्रकटला. 

श्रीसाईसच्चरित ग्रंथ काय आहे....? मला यातुन काय मिळेल ? आणि काय घ्यायला हवे? तर साईनाथांच्या अगाध लीलांचे, साईबाबांच्या भक्तांनी सद्गुरुंची कृपा कशी प्राप्त करुन घेतली. साईभक्तांचे साईबाबांशी आणि इतर भक्तांशी आचरण कसे होते याचा अभ्यास मी करायला हवा आणि माझे आचरण तसे करायचा प्रयत्न करायला हवा...सद्गुरू अनिरुद्धांनी श्रीसाईसच्चरित ग्रंथावर आधारित सुरु केलेल्या साईपंचशील परिक्षा द्यायला हव्यात... आणि असे केल्याने माझे जीवन सुद्धा आमुलाग्र बदलेल ही त्या आनंदाचा महासागर असलेल्या सद्गुरू अनिरुद्धांची ग्वाही आहे.....आणि मी उच्चरवाने म्हणु शकतो की, *आनंद माझा आहे कारण तो सच्चिदानंद माझा आहे.* 
हरि ओम...श्रीराम.... अंबज्ञ..... नाथसंविध्.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
✍🏻   बिपीनसिंह अमृतकर, धुळे
[23/06, 17:09] +91 90110 84044: मी पहिल्यांदाच लिहिते आहे
प्रश्न चुकीचा वाटल्यास क्षमा करा


ऐशा साईच्या अगाध लीला । श्रवण करितां आनंद झाला । तोचि या काव्यरूपें प्रकटला । बाहेर उतटला प्रेमपूर ॥४॥


ही वर दिलेली ओवी असो किंवा साईचरित्रातली कोणतीही ओवी असो
ती लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत आहे
म्हणजे
लीला, झाला, प्रकटला असे यमक पहिल्या 3 ओळीत आणि शेवटच्या ओळीत शेवटच्या शब्दआधी उतटला हा शब्द...
कोणतीही ओवी पहा असंच आहे

हा कोणता विशिष्ट काव्यप्रकार आहे का?
साईचरित्रात काव्यरचनेच्या दृष्टीने कोणाला अजून काही वैशिष्ट्ये आढळली आहेत का
[23/06, 17:31] +91 91379 38584: हेमाडपंत यांनी नाथभागवत चे अनेक पारायण केले आणि साई सच्चरित हे त्याचं प्रकारचे लिखाण आहे , अध्याय सुरुवातीला या बद्दल बरीच माहिती दिली आहे ती खुप छान माहिती आहे एकदा नक्की वाचा
[23/06, 19:40] Chitra Chabukswar: 🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿

ओवी क्रमांक ४ चा भावार्थ ज्यांनी लिहिला तो खूपच छान लिहिला. आता पुढील ओवीचा भावार्थ सारेजण लिहू. 

सप्त सागरींचें पाणी । तयाचीही करवेल मापणी । आकाशासी घालवेल गवसणी । परी न आयणी संत येती ॥१३॥

हरि ॐ! श्रीराम! अंबज्ञ! नाथसंविध् ! नाथसंविध्! नाथसंविध्!

🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿
[23/06, 22:59] +91 81808 25000: ऐशा साईच्या अगाध लीला। 
श्रवण करिता आनंद झाला।
तोची या काव्यरुपे प्रकटला।
बाहेर उतटला प्रेम पूर।
श्री साईसदच्चरीत्र हे प्रत्येक चरणात साई जी शिकवण देतात ज्या लिला भक्तांच्या साठी जरी लिला वाटत असेल. पण एक शिकवण आहे.  ह्या लिला अंधश्रध्दा नाही. संतांच्या प्रत्येक बोलण्यात गूढार्थ दडलेला असतो.तो समजावून घेतला पाहिजे. त्या प्रमाणे अचरण करण्यास शिकले पाहिजे. आपले भले ,आपल्या बरोबरच समाजाचे भले करण्याची संधी प्रत्येकाला देव देत असतो त्या चा उपयोग करुन घेतला  पाहिजे. त्या साठी देह झिजविला तर संतांच्या शिकवणी चा उपयोग होतो.
"हे मानवा ,ऊठ  जागृत हो प्रपंच व परमार्थ यांची सांगड घालून ब्राम्हज्ञान शिक हे कधिही शक्य होत नाही.
उठा उठा साधू संत 
साधा आपुलाले हित
गेला गेला हा नरदेह
मग कैसा भगवंत।
हा नर देह मीळाला  म्हणून उपासना ,साधना, चिंतन मनन असा सततचा  अभ्यास करुन नरदेहाचे फलीत म्हणून आत्मज्ञान प्राप्त करून घ्या. श्री बापूनी हेच श्रद्धावाना सांगितले करोना१९मध्ये किती जप  स्त्रोत्र सारख सारख श्रद्धावान कडून करू घेतली. किती संकट आली तरी मी तुमच्या बरोबरच १०८ टंक्के आहे हि हमी त्या साठी देवा तू हक्काने आमचा हात धर. माझे अज्ञान घालव ज्ञान रुपी प्रकाशाचा ह्रदयात सतत वास कर तुझ्या चरणापाशी सैरावैरा धावणाऱ्या मनाला स्थिर कर तरसच्चितानंद प्रकटेल 
प्रतिभा वीरा गणोरकर बीड केंद्र
[24/06, 00:58] +91 92092 15544: 🙏🏻हरि ओम
श्रीसाईसच्चरित्र रचणाऱ्या साईभक्त हेमाडपंतांनी रचना करतांना भाषेचे माधुर्य वरसाची गोडी वाढण्यासाठी तससेच वाचकांना पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी व ऐकायला गोडी वाढण्यासाठी ओवी या छंदाचा वापर केला आहे.
   या छंदात चार चरण असतात. पहिल्या तीन चरणात यमक असते.
अक्षराच्या संखेचे बंधन नसते.
  हेमाडपंतांनी एकनाथी भागवताच्या चवथ्या चरणात एक जास्ती चे यमक असलेल्या ओव्यांची धाटणी स्वीकारल्याने  ओव्यांना शोभा आली आहे .
 हेमाडपंतांनी काव्यालंकार शब्दलंकार रसपरिपोष यांचा भरणा आहे .तसेंच त्या काळातील शब्द वाक्प्रचार वापरून सौंदर्य आणले आहे .
प्रचलित बोलीचा वापर ही केलेला  दिसतो .जसे....
साले रास्तेमें भजन करते...
लयी लांब झुकलात..
यमक उपमा द्रुष्टांत  रस  यांचा वापर करून  आध्यात्मिक श्रेष्ठते बरोबर काव्यात्मक श्रेष्ठताही आली आहे. 
शब्दांची योग्य निवड  व ते चपखलपणे केलेला वापर पाहून शब्दकौशल्य ठेवण पा हून आश्चर्य वाटते.
म्हणून च   साईंचे सच्चरित्र वाचताना  आनंद वाटतो.
🙏🏻अंबज्ञ नाथसंविध्🙏🏻
[24/06, 07:05] Sharayu Joshi: ऐशा साईच्या अगाध लीला । श्रवण करितां आनंद झाला । तोचि या काव्यरूपें प्रकटला । बाहेर उतटला प्रेमपूर ॥४॥


साईचारित्र अध्याय दुसरा खर तर हा अध्याय वाचताना मन भारावून जात 
हेमाडपंतांची लिखाण शैली,जुळवलेली यमक अन समर्पक शब्द रचना 

सद्गुरू बापुरायच्या आशीर्वादाने साईचारित्रच पारायण नाही तर अभ्यास करायला शिकलोय,बापू सांगतात हेमाडपंतांनी दोन शब्दात रिकाम्या जागेत सुद्धा भावार्थ लिहिलाय तो समजावून घ्या मग तुम्हाला साई समजेल, साईनाथांचं कार्य समजेल.
जर ही ओवी बघितली तर साधा सरळ अर्थ आहे की 

★सईनाथांच्या अश्या अगाध लीला एकूण आनंद झाला, आणि तोच आनंद काव्य रूपाने प्रगट झाला व बाहेर प्रेमाचा पूर आला★

दुसऱ्या अध्यायात हेमाडपंत स्व अनुभव कथन करतात. 

सद्गुरुच आपल्या जीवनात येणं, अन आपण त्यांचं होऊन जाण ही आयुष्याची सर्वोच्य कमाई आहे.

 हा अनुभव प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे येतो. आपला अनुभव हा आपल्याला सदगुरूंच्या साक्षात्काराची अनुभूती असते,जी अलौकीक असते.
हेमाडपंतांनी त्यांची अनुभूतीची अशीच रसाळ वाणीने वर्णन केली, त्यातल्या प्रत्येक खाचा खोचा लिहिताना,स्वतःच्या विचारांचं विषलेशन करताना, त्यांनी मनातले भाव भावनाही विस्तृत मांडल्या. 
दाभोलकर ते हेमाडपंत हा प्रवास पूर्ण होत अस्ताना कसा बदल होत गेला,किंवा बाबांनी तो घडवून आणला हे जेव्हा त्यांच्या विचारी मनाने स्वीकारलं तेव्हा साईनाथांचं अस्तित्व त्यांची क्षमता,त्यांची शक्ती,त्यांचं सर्वसमावेशक असणं, त्यांचा साक्षीभाव ह्या सर्व गोष्टी सप्रमाण मान्य केल्या.

एश्या सईच्या

हा शब्द काय सुचवतो??
साईनाथ कसा तर जो मी अनुभवला तसा..

दुसरा अर्थ सईनाथांच्या अश्या लीला जश्या मी अनुभल्या तश्या
ज्या सत्य संकल्प आहेत कारण मी त्या नाकारू शकत नाही,मलाही त्या अनुभवायला मिळाल्या आहेत.

अगाध

हा शब्दच त्याची खोली सांगतो  अखंड  गायल्या जाणार्या धर्माच्या संस्थापने साठी घडवून आणल्या अनेक गोष्टी ज्या साईनी केल्या त्या 

वेगवेगळ्या व्यक्तीच्या जीवनात एकाच वेळी,एकाच प्रसंगातून,वेगवेगळी शिकवण बाबांनी दिली

 कितीही वर्णन करा तरीही त्यांचं गायन पूर्ण झालं असं  वाटतच नाही 
हा सतत प्रवाहित राहणारा झरा आहे. हा प्रेमाचा सागर आहे.

लीला

लीलया म्हणजे साईनी सहज केलेली कृती,जी करण्यासाठी काहीही विशेष श्रम घेतले नाही पण ह्या कृतीचे परिणाम मात्र फार फार विशेष घडून किंवा घडवून आले.
सर्व सूत्रधार असूनही कर्तेपण न घेणे, पण स्वतःची साक्ष खुण ही अशी देने की जयाची तयाला पटावी, म्हणून अश्या कृतीच  वर्णन  लीला या समर्पक शब्दात केलं

श्रवण

सरळ अर्थाने ऐकणं अस वाटत.

हे ऐकणं काय आहे तर जसा मला आला तसा अनुभव जो दुसऱ्याला आला तो

   हे ऐकण शर व  न अर्थात

★ मन अन बुद्धी दोन्ही एकरूप करून एकवटून ऐकणं आहे★

सईनाथांच्या प्रत्येक कृतीला कोणीतरी साक्ष आहे. कुठेतरी विज्ञानाची जोड आहे. कुठेतरी सर्वसमावेशकता आहे. 

सद्गुरूंची गुण गाथा वर्णन करण्यासाठी कोणी प्रवचन करतात तर कोणी कीर्तन करतात

ह्या श्रावणातूनच सद्गुरूच्या महिमांची प्रथम ओळख होते व आपण सद्गुरूंकडे आकृष्ट होतो

नवविधा भक्तीत श्रवणभक्ती ही खूप महत्त्वाची आहे 
काया वाचा मने सद्गुरूंचे श्रवण करणे हा भक्तासाठी उत्कट अनुभव आहे ज्या वेळी सद्गुरुच गुणसंकीर्तन श्रवण करतो त्यावेळी प्रेमाचा, मायेचा,अन ममत्वाचा प्रवाह आपल्या मनात स्त्रवू लागतो
आपल्याही न कळत आपलं मन त्याच्या भेटीसाठी आतुर होऊ लागते 
श्रवण ही बीज पेरणी आहे प्रत्येक श्रद्धावानास श्रवण करताना  वेगवेगळ्या अनुभूती येतात
श्रवन भक्ती  अष्टभाव जागृत करते कुणाच्या अंगावर रोमांच येतात तर कुणाच्या नायनातून हा प्रेमभाव ओसांडून वाहू लागतो
श्रवण ही प्रथम पायरी आहे
जर आपण ऐकलेच नाही तर ह्या सद्गुणांची माहिती आपल्याला कशी समजणार?

वेगवेगळे अनुभव श्रवण केलेणं मग....

आनंद

अंतरंगात तोच तो
त्याच्या प्रेमाचा प्रवाह आता सागरात रूपांतरित होतो
त्याची व्यापकता अनुभवताना मन त्याच्यात लिन होते
आत्मनदाची अनुभूती येते
एक थेंब पुरा अवघे नाहण्या..
 इथे तर सागरच भेटीला आलाय हा प्रसंग 
आ - आत्मा
णंद -  न+अं+द, 

 मन आणि अंतरंग दंग होणे
अशी अनुभूती म्हणजे आनंद

झाला

होऊन गेला , त्याचे होणे ही क्रिया पार पडली
पूर्णत्वास नेली.
त्याचे होऊन जाणे ही अनुभूती जीवनाचे सार्थक झाले अशी आहे सर्वस्व मिळाले आता या जगात मिळवण्यासाठी काहीही बाकी नाही अन हे सर्वस्व मिळाल्यामुळे मीही पूर्ण झालो हा अनुभव ही एकरूपता

तोचि

परत इथे दोन अर्थ आहेत
●तोचि म्हणजे तो साईनाथ
●तोचि म्हणजे प्राप्त आनंद

या काव्यरूपे

कवीचे मन जेव्हा स्फुरते त्यातल्या बीजला अंकुर येतो तेव्हा हे काव्य जन्माला येते

साईचारित्राचा उल्लेख इथे काव्य असा केला आहे

साईच्याच प्रेमामूळे अंकुरीत झाले ते बीज
ते बीज कोणते तर स्वतः सईने ज्याचे रोपन केले ते
अन स्फुरण दाताही साईच
 हे असं काव्य आहे जे अंतर्बाह्य साईच आहे

प्रगटले

मूर्त रूप मिळणे. जे आत आहे ते आता बाहेरही दिसू लागलाय
चालता बोलता सगद्गुरूंच्या गोष्टी 
त्याने सांगितलं म्हणून
त्याला आवडत म्हणून
अस जेव्हा आत बाहेर आपण वागू लागतो तेव्हा आपल्यात असणार सद्गुरूंच वास्तव्य समोरच्या व्यक्तीला न सांगता दिसू लागते ही अवस्था 

बाहेर 

जगासाठी जे आत प्रवाहित झालाय,प्रगटलय त्याला मनातून काढून दृश्य रूप दिलय

हे तेच आहे जे माझ्या आत आहे.
हे तेच आहे जे साईच स्वरूप 
आहे
हा त्याच्या प्रेमाचा प्रवाहित झालेला झरा आहे जो स्त्रावतो आहे

उटतला

उत्कटपने उतरला जो आनंद मला प्राप्त झाला त्याच उत्कट पने तो आनंद इथे स्त्रावला आहे

प्रेमपूर

हे फक्त शब्द नाहीत तर हे साईबद्दल जे प्रेम मनात अंतरंगात आहे ते ओसंडून पूर्ण व्यापून मग बाहेर आलेले आहे
बाहेर येण्या पूर्वी ह्या त्याच्या प्रेमाच्या गोष्टी माझ्या मनात आनंद प्रवाहित करून, त्या सतचीदानंदात  मला भिजवून निघाल्या 
हा तर त्याच्या प्रेमला आलेला पूर आहे
मला मिळाली तशी अनुभूती जी इतरांना मिळाली तेही जेव्हा माझ्या आत येत तेव्हा अनेक नद्यांचा संगम झाल्यामुळे एकत्र आलेला त्यामुळे वाढलेला हा प्रवाह आहे जो आता रूपांतर झाला आहे पुरात

साई चरित्र हे अनेक श्राध्दवणाच्या अनुभवाच्या सत्य कथा आहेत ज्या हेमाडपंतांनी ऐकल्या, संग्रहित केल्या व साईसातचरित्राच्या रूपाने आपल्या साठी प्रगट रुपात प्रस्तुत केल्यात.


मला जे वाटलं ते इथे भरकटत लिहिलंय 
जर चुकत असेल तर मार्गदर्शन व्हावं
​✍️ शरयुवीरा महेंद्रसिंह जोशी
       धुळे
[24/06, 08:00] +91 98694 36259: हेमाडपंतचा  प्रत्येक  शब्द 
खूपच  सुंदरपणे अलगद उलगडून  दाखवला.
मनाला स्पर्शून गेला.
🙏 अंबज्ञ नाथसंविध् 🙏
[24/06, 08:26] +91 98694 36259: डाॕ. नरसिकर म्हणाले  होते हेमाडपंताचा  प्रत्येक शब्द ॲप आहे.
जिथे पाहीजे तसा.
तिथे  अन्य  दुसरा  नाही.
याचा अर्थ आता कळला.
🙏अंबज्ञ
[24/06, 10:34] +91 96373 65223: *ऐशा साईच्या अगाध लीला । श्रवण करितां आनंद झाला । तोचि या काव्यरूपें प्रकटला । बाहेर उतटला प्रेमपूर ॥४॥*

हरी ओम 

*सर्वच श्रद्धावान फार छान लिहतात वाचून फार आनंद होतो...प्रत्येकाने प्रेम भावनेने लिहलेले अर्थ, भावार्थ वाचून खरंच  खूप नवीन माहिती मिळते.. त्याबद्दल सर्वांना अंबज्ञ.*
     *तस पाहिलं तर ह्या ओवीत संपूर्ण साईसचरित्राचे सार भरलेले आहे...*
      ऐशा साईच्या अगाध लीला । श्रवण करितां आनंद झाला ।
     *आज आपणही बापूंच्या अनेक लीला अनेक श्रद्धावानांच्या अनुभवातून ऐकतो, वाचतो आपल्याला असाच आनंद होतो जसा हेमाडपंतांना ह्या ओवी नुसार बाबांच्या लीला ऐकून आनंद होतो*
    तोचि या काव्यरूपें प्रकटला । बाहेर उतटला प्रेमपूर ॥४॥
    *पण हेमाडपंतांनी तो आनंद स्वतःजवळ नाही ठेवला.. तर काव्य रूपाने साईसचरित्राच्या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचवला म्हणजेच काय तर हेमाडपंतांनी साईसचरित्राच्या  माध्यमातून अनुभव संकीर्तन केले...  म्हणूनच आज संपूर्ण जगाला बाबांच्या दिव्यत्वाची जाणीव झाली आणि आज सपूंर्ण मानवजातीला त्याचा अनुभव घेता आला... म्हणजेच प्रेमपूर आला असं आपण म्हणू शकतो.*
    *आपण हेमाडपंत नाही होऊ शकत पण त्यांनी लिहलेल्या ओवी आचरणात आणून बाबांच्या लीला म्हणजेच आपल्या बापूच्या लीला नुसते ऐकून आनंद न घेता अनुभवसंकीर्तच्या माध्यमातून संपूर्ण मानवजातीला त्याचा कसा उपयोग होईल याचा विचार करूया... ज्या दिवशी आपल्याला आलेल्या आणि आपण ऐकलेल्या अनुभवाचा प्रसार होईल आणि संपूर्ण मानवजात बापूच्या कृपा छायेत येईल त्या दिवशी या ओवीचा खरा भावार्थ आम्हा श्रद्धावानांना कळला असं म्हणता येईल*
    *माझ्या सारख्या वानराला जे भावला ते वेडंवाकडं लिहल.... काही चूक झाली असल्यास अंबज्ञ*

           प्रफुल्लसिंह बेटकर 
         कोलाड उपासना केंद्र 
             रोहा - रायगड
[24/06, 23:09] +91 96193 40281: फक्त यश-अपयशच नाही तर आमचा *इगोही* दूर सारता आला पाहिजे. आमचा इगो नेहमी आड येत असतो. 

काल साई माझ्याशी चांगले होते, आज मला ओरडताहेत. अरे काल तू चांगला वागत होतास, आज तू चुकतोयस म्हणून ओरडतात. 

मग आमच्या मनाचा खेळ सुरू होतो - हा देव आहे की नाही? हा देव मला सहाय्य करणार की नाही? 

हा संशय आला की आपण *नियमांच्या प्रांतात* येतो. मग जेवढं प्रारब्ध घेऊन आलात तसंच नियमानुसार घडणार.

मनापासून त्याच्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही *इच्छेच्या प्रांतात* येता. तो तुमच्यासाठी *पार्शलिटी* करतो. हे स्वत:चा शोध घेतल्याशिवाय जमणार नाही. 

स्वत: स्वत:ची परीक्षा घेणं आणि देवाची परीक्षा घेणं ह्या दोन्ही गोष्टी चुकीच्याच आहेत.

*प.पु.डाॅ.अनिरुध्द जोशी*
*(M.B.B.S. M.D.)*
[25/06, 07:09] Toadd His Friend 6: त्याच्यावरचा *विश्वास* असणारा, चण्डिकाकुलावरचा विश्वास असणारा मी म्हणजे विश्वासू मी + माझी गरज = सामर्थ्य. 

गरज माणसाला असतेच. माझा त्याच्यावर विश्वास असला, *चण्डिकाकुलावर विश्वास* असला की मग आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ह्या अल्गोरिदममधून पुढे जात राहते. 

*विश्वासू मी + माझी गरज = सामर्थ्य,*

 *सामर्थ्य + विश्वासू मी = गरजपूर्ती.*

विश्वासू मनुष्याची गरज त्याला *समर्थ* बनवते. विश्वास नसणार्‍या मनुष्याची गरज त्याला दुर्बळ बनवते. 

हा *अल्गोरिदम* तुम्हाला समर्थ करणारा आहे. म्हणून ह्याचं नाव काय आहे? विश्वासू मी + गरज = सामर्थ्य आणि सामर्थ्य कसं तर सतत वाढत जाणारं. म्हणून ह्याला *‘अनिरुद्ध गती’* अल्गोरिदम म्हणतात. हा अनिरुद्ध अग्लोरिदम आहे. 

हा आयुष्यात आल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही. मी + गरज = दुर्बलता हा अल्गोरिदम वृत्रासुराचा आहे. वृत्रासुराला परमात्मा बनण्याची इच्छा आहे. तिच्या पुत्राला काही बनण्याची इच्छा नाही. तुम्हाला वृत्रासुराचा अल्गोरिदम हवा की अनिरुद्धाचा अल्गोरिदम हवा ह्याचा तुम्हाला choice आहे. मंदिर उभारलं गेलं आहे.

*Choice is yours.*

*प.पु.डाॅ.अनिरुध्द जोशी*
*(M.B.B.S. M.D.)*
शब्दांकन: वडूज उपासना केंद्र
[25/06, 19:14] +91 96373 65223: *हरी ओम*

*साईबाबा शिर्डीत प्रकट झाले.... आणि आज पूर्ण जगात त्यांची कीर्ती पसरली आणि हे असाध्य काम शक्य केलं बाबांच्या भक्तांनी..*
       *बाबांच्या लीला आणि त्यांना आलेले अनुभव त्यांच्या भक्तांनी गावोगावी जाऊन अनेकांना सांगितले आणि प्रत्येकाला बाबांचा अनुभव येत गेला. आज बाबांसोबत त्यांचे भक्त हि अजरामर झाले,  चांदभाई, म्हाळसापती, काशीराम शिंपी, आप्पा जागले, बाबासाहेब डेंगळे, नानासाहेब डेंगळे, खुशालचंदशेठ, अण्णासाहेब गाडगीळ, इन्स्पेक्टर गोपाळराव गुंड, तात्या पाटील, बायजाबाई, शंकरराव देशपांडे, नानासाहेब निमोणकर, दामुशेठ कासार, गोविंदराव सापकर, नानासाहेब चांदोरकर, कोंडाजी सुतार, गबाजी सुतार, तुकाराम सुतार हे तिघे बंधू, गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे उर्फ दासगणू, बापूसाहेब बुटी, सुंदराबाई क्षीरसागर उर्फ राधाकृष्णआई,गोविंद रघुनाथ उर्फ अण्णासाहेब दाभोलकर म्हणजेच हेमाडपंत, आणि हरी सीताराम दीक्षित  अशी कितीतरी नावे घेता येतील...* 
     *आज बाबा बापूंच्या रूपाने परत आलेत तशी ही भक्त मंडळी पण आपल्या रूपाने परत आलीत.. बापू त्याचं काम करत आहेत पण आपल्याला आपलं काम करायचं आहे.*
    *आज हीच संधी बापूनी आपल्याला दिली आहे अनुभवसंकीर्तन च्या रूपाने... चला तर मग आपणही आपली जबाबदारी पार पाडूया जे अनुभव, जी सुख शांती आपल्याला मिळाली ते संपूर्ण जगाला ओरडून सांगूया...  बाबांकडे म्हणजेच बापूंकडे यायच्या मार्गावर उभे राहून फक्त बोट दाखवूया...*
   *चला अनुभवसंकीर्तन करूया.*
    
      *अंबज्ञ 🙏*


*प्रफुल्लसिंह बेटकर*
*कोलाड उपासना केंद्र*
[25/06, 19:31] Toadd His Friend 6: *आम्ही नेहमी देवाकडे मागतो*- 

‘देवा, आम्हाला ताकद दे’ पण ती ताकद वापरायची कशी हे आमचं आम्हीच ठरवणार. 

आम्ही मागतो - ‘देवा, मला घर दे’ पण असं कधी म्हणत नाही की - ‘देवा, त्या घरात तू रहायला ये. ते घर तुझंच असू दे.’ हे मागत नाही. 

‘देवा, मला परीक्षेत पास कर.’ हे मागावं पण त्याचबरोबर ‘देवा, मला अभ्यास करण्याची बुद्धी दे. माझ्याकडून तू अभ्यास करवून घे.’ हे कधी मागत नाही.

‘प्रमोशन मिळू दे’ असं म्हणतो, पण ‘प्रमोशन मिळाल्यावर मी कसं काम करायचं हे तू ठरव. तू माझ्याकडून काम करवून घे.’ हे मागत नाही. 

प्रमोशन मिळाल्यावर तुमचं वागणं जर देवाच्या मांगल्याविरुद्ध असेल तर ते त्याला आवडणार नाही. तुमचं मंगल करावं आणि इतरांचं अमंगल व्हावं अशी तिची वृत्ती नाही. 

आमच्या शत्रुंचा नाश कर असं आम्ही सांगतो, पण माझं काही चुकत असेल तर ते सुधारून दे. हे आम्ही सांगत नाही. काहीवेळा तर आम्ही देवाच्याच चुका काढतो.

गणपतीच्या रांगेत उभे आहोत. एवढे लोक आमच्या पुढे उभे आहेत. मला माहित आहे देवा, तु त्याचंच काम करणार कारण त्याने तुला सोन्याचा मुकुट दिलाय. तु माझं काही काम करत नाहीस.

आपण लक्षात घेत नाही, की आपण देवावर आरोप करतो. 

जोपर्यंत आमच्या मनाप्रमाणे सर्व चांगलं मिळत रहातं तोपर्यंत देव चांगला. 

जेव्हा एखादं मनाविरुद्ध घडतं तेव्हा देवाला आपण नावं ठेवतो. देव चूक दाखवतो तेव्हा तो वाईट. आपल्याला ह्याचीच भीती वाटत असते. त्यामुळे आपण पुरुषार्थापासून लांब जात राहतो.

*प.पु.डाॅ.अनिरुध्द जोशी*
*(M.B.B.S. M.D.)*
शब्दांकन: वडूज उपासना केंद्र
[25/06, 22:46] Chitra Chabukswar: अध्याय क्रमांक २
ओवी क्रमांक १३ 

*ओवीचा सरल अर्थ:-*

सात समुद्रांचे पाणी मोजता येईल. 
आकाशालाही पांघरुण घालता येईल. 
परंतु संत बुद्धीच्या आटोक्यात सापडत नसतात.
(म्हणजेच बुद्धीच्या जाणिवेच्या पलीकडे असतात. )

*वजन करे सो हारे*
*भजन करे सो जीते*

आपल्या सगळ्यांना नको त्या गोष्टी  मोजण्याची व तुलना करण्याची सवय असतेच.

सप्त सागरांत पाणी किती आहे ते कळून माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाही.  तरी आपण अशक्य असणा-या गोष्टी करायला पुढे असतो व त्या करुन काहीही साध्य होत नाही. कष्ट पडतात, मन:स्ताप होतो. तरीही आपल्याला त्यात रस असतो.  ज्या गोष्टींत रस घेतला पाहिजे त्यात आपण रस घेत नाही.

*नको नेमके तेच केले*
*करायचे ते कधी न केले*
*धरली दुर्बुद्धी*

बापू अनेक वेळा आपल्याला सांगतात,"की बाळांनो! परमेश्वराकडे प्रत्येक श्रद्धावानाची रांग वेगळी आहे.  कोणी कोणाच्या रांगेत घुसू नका."

*मला स्वत:ला माझ्याच रांगेत पुढे पुढे जायचे आहे. सावळयाला भेटण्यासाठी!*  

 *रसराज* असणारा अनिरुद्ध आपल्याला पूर्णत: ओळखतो आणि आपल्याला सुधारायचे कसे तेही जाणतोच. 

बापू कडे आल्यावर तो आपल्यावर भरभरून प्रेम करु लागतो.  या प्रेमरसातच डुंबत राहावेसे वाटते.  त्याचे प्रेम भरून ठेवावेसे वाटते.  परंतु प्रेम भरून ठेवण्याकरिता भांडेच सापडत नाही.

*तुझे प्रेम मी भरु कशात*
*येई हाच विचार*
*अचिंत्यदानी भक्त सखा तू*
*दिले मला भांडार* 

बापूरायाचे प्रेम भरुन घेण्यासाठी  लौकीक भांडे नाहीच.  भांड्याचा आकार केवढा आहे त्यावर काही अवलंबून नाही. बापू नेहमी आपल्याला उदाहरण देतात पिंप अर्धे भरलेले आहे व चमचा पूर्ण भरलेला आहे.  म्हणजेच चमच्याला पूर्णत्व आहे.  Quantity doesn't matter.  

आपण सामान्य Quantity ला महत्त्व देतो तिथेच फसतो. 

बापूनी तर आपल्याला खजिन्याची किल्लीच हातात दिली आहे.  बाळांनो जमेल तेवढा लुटून न्या. 

संत ज्ञानेश्वर परमेश्वराने सोपविलेले ज्ञानेश्वरी लिहिण्याचे कार्य संपल्यावर जराही थांबले नाहीत.   लोकार्पण सोहळा करण्यास किंवा राॅयल्टी घेण्यास थांबले नाहीत.

*हेमाडपंतांनी श्रीसाईसच्चरित्र ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यावर लेखणी व मस्तक साईचरणी अर्पण केले.*

संत तुकारामांनी आपले अभंग  सर्वांना सढळ हस्ते देऊन टाकले. 

*जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती*

*बुडती हे जन  पाहवेना डोळा*
*म्हणूनी कळवळा येतो त्यांचा*

आपण सारी सामान्य माणसे आहोत.  आपल्याला संतांसारखे वागता येणार नाही.  पण दुस-याला वाईट वाटेल असे बोलणार नाही असा प्रत्येकाने संकल्प करायला हवा.  कारण साईसच्चरित्रात बाबा म्हणतात, "तुम्ही दुस-याला बोलता पण ते मला लागते".  

*आपण प्रत्येकजण एवढे तर नक्कीच करु शकतो कोणालाही जिव्हारी लागेल असे बोलणे टाळू.*

*संत पद मिळणे सोपे काम नाही.  संतांना किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. घणाचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.*

पण आपल्याला कशाला हवे आहेत कठीण मार्ग?  कारण आपल्याला सर्वात सोपा व सार्वभौम गजर आपल्या लाडक्या अनिरुद्धाने बापूरायाने दिला आहे.  तो जमेल तसा म्हणू आणि जीवनाचे सार्थक करुन घेऊ.

*रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्गुरुसमर्था*
*सद्गुरुसमर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा*


✒️  चित्रावीरा चाबुकस्वार 
       वाशी उपासना केंद्र 
       २५/०६/२०२०
[26/06, 05:13] Sharayu Joshi: अध्याय 2, ओवी 13


सप्त सागराचे पाणी |
तायचीही करवेल मापनी |आकाशासी घालवले गवसणी |
परी न आयनी संत येति ||

★★★★★★★★★★★★

 साईचारित्राच्या दुसऱ्या अध्यायात येणारी ही ओवी खर तर मोजमाप, आवाका दर्शवते.

●काय अन किती आहे
●काय अन किती करू शकतो
●काय अन किती अशक्य आहे

 तीन गोष्टींचे विवेचन इथे केलं आहे.
 आपण सर्वसामान्य जन आहोत प्रत्येकाच्या अश्या जीवनाच्या,सुखाच्या कल्पना असतात. काही स्वप्न असतात. ह्या जीवणात सुखप्राप्ती साठी प्रत्येक जीवाची धडपड चाललेली असते. पण ही धडपड आपण किती करतो,असलेल्या क्षमतेने धाव घेतो का, शक्य काय आहे त्याचा विचार करतो का 
नाहीच करत
जन्म मिळाला अन वाया गेला असच काहीस प्रत्येकच होत
योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्या दिशेने प्रगती होते
जे ध्येयाने झपाटले त्यांनी खूप उंची गाठली
मानवाला बुद्धीच वरदान कार्य सिद्धीसाठी मिळालं आहे
या बुद्धीच्या जोरावर अनेक शोध लागले मानवी जीवन उत्क्रांत झाले
विज्ञानाच्या अनेक शाखा तयार झाल्या. दश दिशांनी बुद्धीचा वारू उधळला. 
मापे, परिमाणे विकसित झाली. ठोकताळे व निरीक्षण मानवाने सिद्धांतात बदलली

तुझे आहे तुजपाशी परंतु.....

 जे करायचं ते न करता जेव्हा आपण भरकटतो, त्या वेळीची अवस्था काय असते ती या ओवीत वर्णन केली आहे

तर्क कुतर्क करून जेव्हा सद्गुरुंच्या - असणे,दिसणे,वागने याच विश्लेषण करू लागतो तेव्हा आपल्या मर्यादा आपल्याला कळतात

सद्गुरू हे पूर्णत्व आहे अन त्या सागराच्या थेंबही विभागून अंशमात्र अस आपलं अस्तिव आहे

दृश्य अश्या सगळ्या अशक्य गोष्टी करू शकलो तरी सद्गुरूच्या अस्तिवाच परिक्षण, निरीक्षणाने करणे शक्य नाही

हेच या ओवीत लहीलय
आयांनी--मोजमापात

संत--- स + नन्त
         सह + अनंत
विज्ञान संपत तिथून अध्यात्म सुरू होत

ही एक ओळ सद्गुरूंची व्यापकता दाखवते ती समजून
त्याच्या सोबत राहण्याची,त्याच्यासोबत असण्याची लालसा उत्पन्न व्हावी

जे आले ते तरुनी गेले....

सद्गुरूंची कास धरली अन माझ्या जीवनात अनेक सकारात्मक गोष्टी घडू लागल्या हा अनुभव प्रत्येकालाच येतो

सद्गुरूंचे मार्गदर्शन घेऊन वाटचाल सोपी,सुंदर नक्कीच आहे.
ह्या वाटेवर चालतांना आनंदाला उधाण येणारच करण हा प्रेमसागर आहे. ह्या प्रवाहात प्रवास जीवनाचे सार्थक करणारच आहे. इथे मोजमाप कशाचेच नाही,करण तो अमर्याद आहे......


✍️ शरयुवीरा महेंद्रसिंह जोशी
      धुळे
[26/06, 09:26] Toadd His Friend 6: प्रत्येकाला एकच गुण परमेश्वराने दिलेला असतो. तो वापरायचा, कारण तो *परमेश्वरी गुण* असतो. तो वापरला गेला की, होणार्‍या सार्‍या चुका तोच दुरूस्त करतो. बाकीच्या गोष्टी आपोआप घडतात. सगळी गणितं तुमच्या बरोबरच येतात. सगळ्या चुकीच्या गोष्टी आपोआप सुधारतात. 

लाईट आला की, फ्रिज, टी.व्ही. कसे आपोआप लागतात. परमेश्वराने मला बहाल केलेलं व्यक्तित्व जागृत ठेवून, कार्यरत होणं महत्वाचं आहे. पण आमचं व्यक्तित्व कार्यरत होत नाही कारण व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व ह्यांत आपण ब्रीज बांधत नाही. 

हे connection कोण जोडू शकतं? हा bridge कोण बांधू शकतो? आनंदाने जीवन जगण्यासाठी जो गुण आवश्यक आहे तो गुण म्हणजेच *व्यक्तित्व.*

आम्हाला आमचं व्यक्तित्व काय आहे हे कसं कळणार? आमच्या व्यक्तित्वाचा कोणता गुण आहे हे कसं कळणार?

प्रत्येकाचं व्यक्तित्व काय आहे हे तिला (जगदंबेला) आणि तिच्या पुत्रालाच माहित असतं. कोणाचं connection कुठे जोडायचं हे त्यांना माहीत असतं.

व्यक्तित्व जे आहे ते सुंदर आहे. माझ्या पूर्व कर्मानुसार मला माझ्या प्रगतीसाठी, जीवनविकासासाठी आवश्यक असणारं, *दोन जन्माचं पाप-पुण्य* सहन करण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी देणारा गुणधर्म म्हणजे व्यक्तित्व. 

*व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व* जोडणं महत्त्वाचं काम आहे. हे जोडण्याचा मार्ग म्हणजे तीन *महावाक्यं* आहेत म्हणजेच algorithms आहेत. हा ब्रीज तीन वाक्यांचा आहे. ही वाक्यं जीवनात रुजली पाहिजेत, पसरली पाहिजेत, विस्तारली पाहिजेत आणि आपल्या जीवनापेक्षा मोठी झाली पाहिजेत.

पहिलं वाक्य आहे - *"माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत राहते”.* हे वाक्य ऐकणं म्हणजे एक तृतीयांश काम झालं.

दुसर वाक्य आहे - *एक विश्वास असावा पुरता । कर्ता हर्ता गुरु ऐसा ॥*

तिसरं आणि महत्त्वाचं वाक्य आहे. *“हे मायबाप, गुरु सर्वकाही तुमच्या इच्छेनुसार होवो”.*

*प.पु.डाॅ.अनिरुध्द जोशी*
*(M.B.B.S. M.D.)*
शब्दांकन: वडूज उपासना केंद्र
[26/06, 12:22] Chitra Chabukswar: पुढील ओवीचा अर्थ लिहिण्याचा प्रत्येकाने प्रयास करायचा आहे.  

जय जयाजी साईराया । दीनदुबळ्यांचिया विसांविया । अगाध न वर्णवे तुझी माया । करीं कृपा या दासावरी ॥१५॥

श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
[26/06, 15:04] +91 75063 43027: हरि ॐ नाथसंविध्

*हरिद्रा अर्थात हळदीची कथा*

मोग-याची फुले घेऊन वेदाने धौम्य ऋषिंकडे पाहिले. तेव्हा धौम्य ऋषि म्हणाले की वेदा निष्पाप गुरुभक्तीची ही पुष्पे मी तुझ्याकडून स्वीकारीत आहे ती एकाच कारणासाठी.
आत्ताच्या आत्ता चालत जाऊन तू ही पुष्पे माझ्या वतीने किरातरुद्राच्या चरणांवर अर्पण करावीस. 
किरातरुद्राकडे जाऊन पोहोचण्याचा मार्ग तुला ही मोग-याची फुलेच दाखवतील.
त्याप्रमाणे वेद पुढील कार्यासाठी निघाला.
पुढे चालता चालता अंधार पडू लागला.
त्याने हाताच्या ओंजळीतून त्या मोग-याच्या फुलांचा सुगंध भरभरून नाकाने आंत घेतला आणि डोळे बंद करून किरातरुद्र असे नामस्मरण करण्यास सुरुवात केली. त्या गुरुकृपेच्या सुगंधाने आपले काम चोखपणे केले आणि वेदाच्या मनात आपोआप विचार उमटू लागले की  रात्रीला का म्हणून भ्यायचे?
ही रजनीच तर थकल्याभागल्या जीवांना निद्रादेवीच्या आधीन करते. भले कर्मस्वातंत्र्याचा वापर करुन मानव या रात्रसमयाचा दुरुपयोग करीत असेल पण म्हणून काही ही रजनी अर्थात रात्रि वाईट ठरत नाही.

ही रजनी देखील आदिमातेचेच एक स्वरुप आहे.
मग वेद प्रार्थना करतो की हे आदिमातेचा अंश असणा-या रात्रीदेवी, हे रजनीदेवी, हे निशादेवी मला सहाय्यभूत हो.

त्या बाळबोध स्वभावाच्या व प्रांजळ मनाच्या गुरुभक्त वेदा कडून ही प्रार्थना ऐकताच आदिमातेचा अंश असणारी ती रजनीदेवी तात्काळ तेथे प्रकटते आणि त्याला म्हणते की हे वेदा मी तुला सर्व प्रकारे साहाय्य करीन. मी तुला किरातरुद्राकडे घेऊन जाईन. त्याच्याकडे जाण्याचा मार्ग मला माहित आहे परंतु त्याची कृपा प्राप्त करुन घेण्याचा मार्ग मला माहित नाही.
पण तुला मात्र तो मार्ग गुरुकृपेने माहीत होईल ह्याची मला खात्री आहे.

चल वत्सा. असं म्हणून रजनीदेवीने वेदाच्या उजव्या हाताची अनामिका (करंगळी जवळचे बोट) पकडली व ते दोघेही जण जाऊ लागले. चालता चालता आता त्यांच्या पावलांनी जमीन सोडली आणि त्यांचा प्रवास अंतरिक्षात सुरु झाला.

एका क्षणाला रजनीदेवी म्हणाली, हे वेद आपण आता अंतरिक्षातील  *सुमेरु* पर्वताजवळ आलो आहोत व ह्याच्या शिखरावरच किरातरुद्राचे नित्यस्थान आहे.

रजनीदेवीचे हे शब्द ऐकल्यानंतर वेदाने गुरु धौम्य ऋषिंचे स्मरण करुन त्या सुमेरु पर्वतास नमस्कार करण्यासाठी हाताची ओंजळ मिटताच भगवान किरातरुद्र तेथे साक्षात प्रकट होतात.
आनंदित होऊनही गुर्वाज्ञेच पालन न विसरता वेद ती मोग-याची फुले धौम्य ऋषिंच्या वतीने किरातरुद्राच्या चरणांवर वाहतो आणि त्याच क्षणी किरातरुद्र प्रसन्न होतात आणि वेदाला सर्व विद्यांनी संपन्न करतात.
त्यासरशी वेद म्हणतो की हे भगवन्, मी ही फुले धौम्य ऋषिंच्या वतीने वाहीली आहेत आणि मला येथपर्यंत या रजनीमातेने आणलं आहे. पण वरदान मात्र मला मिळालं आहे.
तेव्हा हे राघवेंद्र, कृपा करून गुरु धौम्य ऋषिंना काहीतरी संदेश द्यावा आणि या रजनीमातेचे गा-हाणे तरी ऐकावे.

त्याचा तो निर्व्याज स्वभाव पाहून भगवान किरातरुद्र अतिशयच प्रसन्न झाले आणि त्यांनी रजनीदेवीस बोलण्यास अनुमती दिली.
रजनीदेवी बोलू लागली की हे भयनाशक रुद्रा, तुझ्या श्रद्धावानांना तरी माझी फक्त चांगलीच बाजू मिळू दे. श्रद्धावानांसाठी माझाही उपयोग होईल अशी काहीतरी व्यवस्था कर.
तुझ्याच कार्यासाठी आदिमातेच्या आज्ञेने मी सदैव काळीच आहे पण श्रद्धावानांसाठी मला तुझा सुवर्णस्पर्श होऊ दे.
किरातरुद्र म्हणतात की हे रजनी तू माझ्या मातेचाच अंश आहेस त्यामुळे तू अपवित्र असूच शकत नाहीस. परंतु तुझी व्यथा मी जाणतो.
तू आता ताबडतोब पृथ्वीवरील स्कंद पर्वतावर जाऊन पृथ्वीच्या गर्भात प्रवेश कर व नेहमी उषेच्या आगमनाबरोबर स्वत:ला आवरतेस सावरतेस, तसे न करता आज तू त्या वसुंधरेच्या मातीमध्ये मिसळून जा. तुला श्रद्धावानांच्या विश्वात एक अलौकिक स्थान प्राप्त होईल.
तत्काळ रजनीमातेने किरातरुद्रास प्रणाम करुन व कृतज्ञतेने वेदाच्या मस्तकाचे चुंबन घेऊन ती परत फिरली व स्कंद पर्वतावरील मातीत शिरली.
मातीत जी शिरली ती उषेबरोबर जमिनीतून बाहेर आली ती *हरिद्रा* नामक वनस्पती बनूनच.
पहिला कोंब बाहेर येताच तिला आशिर्वाद देण्यासाठी साक्षात किरातरुद्र, शिवगंगागौरी व धौम्य ऋषि तेथे उपस्थित होते.
किरातरुद्र म्हणाले की हे रजनी आजपासून तुला श्रद्धावान हरिद्रा या नावाने ओळखतील व तुझ्या कांडांचे चूर्ण हे मला व माझ्या दोन्ही भावांना अतिशय प्रिय असेल व माझे भक्त हे हरिद्राचूर्ण अर्थात हळद कपाळावर मिरवतील व त्यामुळे त्यांचे शुभ स्पंदने ग्रहण करण्याचे सामर्थ्य वाढेल.
शिवगंगागौरी म्हणाली हे हरिद्रे, तुझ्या कांडांची माळ हा माझा सर्वात प्रिय अलंकार असेल. जो श्रद्धावान या हरिद्राकांडांची माळ करुन व त्यात फुले ओवून आपल्या गृहात, धामात व कार्यक्षेत्रात लावेल तेथील अशुभ स्पंदने नष्ट करण्याचे कार्य ही हरिद्रामाळा करेल.

हे सर्व ऐकून तृप्त झालेली रजनी अर्थात हरिद्रादेवी म्हणाली, हे मातापित्यांनो, ह्या इवल्याशा वेदाने मला तुमचा आशिर्वाद प्राप्त करुन दिला मग तुम्ही माझ्यासाठी सर्व श्रद्धावानांना अजून काहीतरी द्यावे आणि या वेदालाही.
किरातरुद्र म्हणाले की हे प्रेमळ हरिद्रे, या वेदाचे अध्ययन आता पूर्ण झाले आहे. हा जेव्हा गृहस्थाश्रम स्वीकारेल तेव्हा स्वत: धौम्य ऋषि तुझ्या कांडांचे चूर्ण ह्याच्या सर्वांगास व धौम्यपत्नी सुपर्णा ही वेदाच्या नियोजित वधूच्या सर्वांगास लेपन करतील व नंतरच मंगलविधीस आरंभ होईल व त्या दिवसापासून प्रत्येक श्रद्धावानाच्या घरी मंगलप्रसंगी हरिद्रालेपन केले जाईल व त्यामुळे ते मंगलकार्य निर्विघ्नपणे संपन्न होईल.

तेव्हा वर, वधू, बटूच्या अंगाला हळद लावताना ही कथा जरुर आठवा आणि हरिद्राकांडांच्या माळा लावताना किरातरुद्राचे व शिवगंगागौरीचे स्मरण अवश्य करा.
सविस्तर माहितीसाठी तुलसीपत्र ७६० वाचावे.

अंबज्ञ

शिरीषसिंह दिघे, कर्जत
[26/06, 16:08] +91 81808 25000: 🙏हरी ओम
अध्याय२रा 
सप्त सागराचे पाणी।
तयाची करवेल मापनी।
श्री साई समर्थ याना सागराची उपमा देऊन श्री हेमाडपंतानी साईच्या अथांग समुद्रात उडी मारूनपरमेश्वराच्या ईश्वरी सामर्थ्य।चे दर्शन होते. कोणत्याही संतांनी चमत्कार करून दाखवले म्हणून केलेले नाही. चमत्कार हे जादूचे प्र योग नाही. श्री साईबाबानी चमत्कार केलेले नसून झालेल्या घटना हे माध्यम आहे. त्या शिवाय परमेश्वरी अस्तित्वाताची साक्ष पटत नाही. हेज्ञान सप्तसागरा पेक्षा अघात आहे. प्रत्यक्ष येणारी साक्ष म्हणजे एक अनुभव प्रचीती आपल्या भक्तांना साईबाबांनी वेगवेगळ्या रुपाने दिली.
श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणते
तैसे हारपले आपणर्वेपावे।
ते संततातें पाहता गिवसावे।
म्हणोनी वानवि। तोची सदा।
संताचे विचार शोधत शोधत ज्याला ह्या अथांग ज्ञानाची माहिती होते त्याला आत्मस्वरुप पुन्हा पुन्हा अमृता सारखेप्यावे वाटते.. हिनकळत घडणाऱ्या संस्काराचीचाहुल आहे. ह्या ज्ञानाला जरी झाकण्याचा प्रयत्न केला तरीही 
"त्या ह्रदयस्य आत्मारामाचा आवाज  तुमच्या पर्यंत पोहोचतो.श्री साईबाबा, श्री स्वामी समर्थ, आपले अनिरुद्ध बापू  हेच वारंवार सांगतात.
दे ठाव तुझ्या पदी,नको स्वर्गसुख 
मला तु हवास,  हेच मागण्यास आलो 
तुझे नाम गाउ, किर्तनात नाचू 
तुझ्या आज्ञेतील आमृतकण  वेचु 
अनिरूध्दा तुझा मी किती ऋणी झालो।
[27/06, 07:14] Toadd His Friend 6: त्रिविक्रमाची पावलं आपल्या तीनही लोकांत कार्य करतात. आमचे तीन लोक म्हणजे आमचे प्राणमय, मनोमय, स्थूल शरीर. आमचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ.

चण्डिका आणि तिचे पुत्र कधीही कोणालाही फसवत नाहीत. कोणाचंही दु:ख/ वाईट त्यांना पाहवत नाही. ही वाक्यं मनात, बुद्धीत, वापरात उतरली पाहिजेत. 

मला भीती वाटते म्हणजे मी भित्रा होत नाही. मला चांगले मार्कस्‌ मिळत नाहीत म्हणजे मी फालतू आहे असं होऊ शकत नाही. आम्ही माणूस आहोत, चुका असणार. भीत्या असणार. मनातनं सगळं काढून टाका.

तुमचा चण्डिका आईवर आणि तिच्या पुत्रांवर *विश्वास* हवा. हनुमंत सेतू बांधण्यात expert आहे. तिने विश्व उत्पन्न केलं, तिचा पुत्र ॐ कार रूपाने सर्वत्र व्यापलेला आहे. 

गुरु म्हणून हृदयस्थ आहे. आम्ही चुकीचं वागतो म्हणून आम्हाला भीती वाटते. लहान बाळाची शी-सू आई-बाप काढतात आणि मुलं मोठी झाल्यावर तेच आई-बाप सांगताता नं दरवाजा लावून घे म्हणून.

तुमचा तुमच्या बापावर विश्वास असेल तर तो पापाकडे चुका म्हणून बघतो. तो समर्थ बाप आहे. तुम्ही त्याला आमंत्रण दिलं नाही तरी त्याला सगळं कळतं.

*कुठेही असा, काहीही करा । इतके मात्र सदैव स्मरा ।*

*तुमच्या कृतीच्या इत्यंभूत खबरा । मज निरंतरा लागती ॥*

हे साईनाथांचं वाक्य कधीच विसरू नका. ही वाक्यं जीवनात घट्ट धरून चालायचं. नाही धरलीत तर पहिलं प्रेमाने समजवीन, नंतर ओरडून सांगेन, तरी नाही कळलं तर कानाखाली खेचेन. 

पण ती वेळच येऊ देऊ नका. पण कानाखाली प्रेमाने खाल्ली तर जी मजा येईल ती मजा एकदा तरी अनुभवावी. आईने दिलेला मार किती सुखद, गोड वाटतो. ते प्रेम जिवंत असतं.

*आईचा मार = जिवंत प्रेम*

*प.पु.डाॅ.अनिरुध्द जोशी*
*(M.B.B.S. M.D.)*
शब्दांकन: वडूज उपासना केंद्र
[27/06, 15:07] +91 86522 73503: *एकदा राजाने ब्राह्मणाला अचानक तीन प्रश्न विचारले.*

*१) ईश्वर कुठे राहतो ?*
*२) ईश्वर कसा मिळेल ?*     
          *आणि*
*३) ईश्वर काय करतो ?*
      
   *अचानक हे प्रश्न ऐकून ब्राह्यण   गडबडून गेला व म्हणाला या प्रश्नांची उत्तरे मी उद्या विचार करून देतो.*
      
    *ब्राह्यण घरी पोचला तेव्हा खुप उदास होता. ती उदासी पाहून त्याच्या मुलाने विचारले असता, ब्राह्यण  म्हणाला ''मुला आज महाराजांनी मला एकावेळी तीन प्रश्न विचारले आहेत. त्याची उत्तरे मला सुचत नाहीत व उद्या त्याची उत्तरे द्यायची आहेत.*
       
   *ब्राह्यणाच्या मुलाने म्हटले ''पिताजी उद्या मला दरबारात घेवून चला, महाराजांना मी त्याची उत्तरे देईन. पुत्रहट्ट बघुन ब्राम्हण दुसऱ्या दिवशी त्याला दरबारात घेवून गेला. ब्राह्यणाला पाहून महाराजांनी म्हटले काल विचारलेल्या माझ्या प्रश्नांची उत्तरे दे.*
      
   *ब्राह्यण  म्हणाला "महाराज आपल्या प्रश्नांची उत्तरे माझा मुलगा देईल "महाराजांनी मुलाला पहिला प्रश्न विचारला ''सांग, ईश्वर कुठे राहतो?"*
      
   *मुलाने विनंती केली की, महाराज, एक पेला दूध - साखर घालून आणा. दुध आणल्यावर मुलाने विचारले महाराज दूध कसे आहे महाराजांनी दूध चाखले व म्हणाले गोड आहे.*
     
    *परंतु महाराज यात साखर दिसते का ? महाराज म्हणाले नाही कारण ती दुधात विरघळून गेली आहे. बरोबर महाराज!*
     
    *तसा ईश्वर सुद्धा जगात सर्व ठिकाणी आहे पण जशी साखर दुधात विरघळली आहे तसा ईश्वर सगळीकडे चराचरातअसून तो दिसत नाही.*
    
    *महाराज आनंदीत होवून म्हणाले मग सांग ईश्वर कसा मिळतो ? मुलगा म्हणाला* 
*''महाराज थोडे दही मागवाल का?''महाराजांनी दही मागवले. मग ब्राह्यण  पुत्र म्हणाला  ''महाराज! यात लोणी दिसतो का? "महाराज म्हणाले "लोणी तर यात आहे पण मंथन केल्यावरच मिळेल" ब्राह्यण  पुत्र म्हणाला "महाराज देवाचेही असेच आहे. त्यासाठी मंथन- साधना-तपश्चर्या करावीच लागेल,*
     *मंथुनी नवनीता।*
       *तैसे घे अनंता।।*

  *"महाराज खुश झाले व म्हणाले "आता अंतिम प्रश्न, ईश्वर काय करतो?"*
     
   *ब्राह्यण  पुत्र म्हणाला महाराज! यासाठी आपल्याला मला गुरु म्हणून स्विकारावे लागेल'' महाराज बोलले - ''ठीक आहे, तुम्ही गुरू व मी तुमचा शिष्य'' पुत्र म्हणाला - ''महाराज गुरू तर उच्चासनावर बसतात व शिष्य खाली बसतो" महाराजांनी सिंहासन खाली केले व स्वतः खाली बसले. ब्राह्यण  पुत्र स्वतः सिंहासनावर् बसला व म्हणाला "हे आपल्या अंतिम प्रश्नाचे उत्तर आहे" महाराज म्हणाले "म्हणजे काय? मी समजलो नाही".*

    *बालक म्हणाला- ''महाराज ! ईश्वर हेच तर करतो, त्याने ठरविले तर तो क्षणात राजाचा रंक व रंकाचा राव करतो.*

    *तुका म्हणे नोहे*
   *काय त्या करिता!*
*चिंतावा तो आता विश्वांभर!*
 *"दुखी"रहना है तो, सब मे कमी खोजो,*
                    *और*
*"प्रसन्न" रहना है, तो सब मे  "गुण" खोजो.!*

*विचारों को पढ़कर*
*बदलाव नही आता है,*

*विचारों पर चलकर ही*
*बदलाव आता है...*
 *...एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा*
     *एक "व्यक्तिमत्व" म्हणून जगा !* 
     *कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते,*
*पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते*


On Sat, 27 Jun 2020, 18:39 Nandan Bhalwankar, <nandanbhalwankar123@gmail.com> wrote:
[23/06, 17:07] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: II हरी ओम II
II ओम मनः सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः II
परम पूज्य सद्गुरू अनिरुद्ध बापूंचे शिकवणुकीतील महत्वाचे काही मुद्दे

जो पर्यंत गुरु प्राप्त होत नाही तोपर्यंत बुद्धी कार्यरत होत नाही. प्रत्येक मानवाला गुरुची आवश्यकता असते !

अनुभव घेण्याची आणि चिंतन करण्याची  वृत्तीच खरी गुरु होय !

गुरुचं नाम सगळ्यात श्रेष्ठ मंत्र. 

परमात्म्याचे प्रत्येक अवताराचे सूत्रधार '' श्री दत्तात्रेय '' असतात ! 


अनुभवातून शिकणं, अनुभवल्या शिवाय, ती जाणल्याशिवाय खरं ज्ञान प्राप्त होत नाही. 

भानांवर असल्याशिवाय जाणता येत नाही आणि जाणतं असल्याशिवाय मनुष्य भानावर राहू शकत नाही.
माणसाची गरजच माणसाची प्रत्येक गोष्ट ठरवत असते. गरजेशिवाय ह्या जगात कुठलेही गोष्ट घडत नाही. 

गरजेतून जगातल्या सगळ्या क्रिया उत्पन्न होतात. आणि गरजेमुळेच संपतात. 

मनाचं स्थैर्य व मनाचं सामर्थ्य नसल्यानेच मानवाला सर्व समस्या येतात व त्या मानवाला अत्यंत आवश्यक आहेत.
'' मनाचं स्थैर्य व मनाचं सामर्थ्य फक्त श्री अनिरुद्ध श्रीगुरुक्षेत्रम् मंत्रच देऊ शकतो '' 

जसा मनुष्यामध्ये आत्मा आहेच, त्याप्रमाणे परमात्म्यामध्ये श्री दत्तात्रेय आहेच. प्रेमाने देवाकडे बघायला शिका ! 

श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र ही मोठी बालविद्या आहे ! 

आयुष्यामध्ये आम्ही देवाचं करतो, ते सुद्धा स्वतः साठीच करतो; हे लक्षात ठेवा. 

ज्याक्षणी जो श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र स्वीकारेल मी त्यांच्या पाठीशी उभा असेन, अनंत काळासाठी !

ह्या जन्मात श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र स्वीकारतील आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळतील; त्यांच्यासाठी मी सलगपणे त्यांच्याबरोबर आहे; प्रत्येक जन्मामध्ये आणि दोन जन्मांच्या मध्येही. त्यामुळे मृत्यू नावाची गोष्ट नाही. 

चण्डिकाकुल आणि त्या चण्डिकाकुलाचं द्वार असणाऱ्या सद्गुरुंपासून स्वतःला कधीही लांब करू नका !

संकट येताना दिसेलच असं नाहि; त्याचसाठी परमात्म्याचा हात पाठिशी असावा लागतो !

'' एक विश्वास असावा पुरता '' म्हणजे काय? हा सगळा जाणतोच. आम्ही खोटं बोलत असू,  खोटं वागत असू,  आम्ही केलेली प्रत्येक गोष्ट अगदी लपून केलेली असली तरी ते परमात्म्याला माहित असतेच ! हा दृढ विश्वास निर्माण व्हायला हवा !
[23/06, 19:40] Chitra Chabukswar: 🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿

ओवी क्रमांक ४ चा भावार्थ ज्यांनी लिहिला तो खूपच छान लिहिला. आता पुढील ओवीचा भावार्थ सारेजण लिहू. 

सप्त सागरींचें पाणी । तयाचीही करवेल मापणी । आकाशासी घालवेल गवसणी । परी न आयणी संत येती ॥१३॥

हरि ॐ! श्रीराम! अंबज्ञ! नाथसंविध् ! नाथसंविध्! नाथसंविध्!

🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿
[24/06, 10:51] +91 88306 30425: हा *"अमाप"* कसा आहे..  हे हेमाडपंत अनुभवतात..    बाबांचं चरित्र लिहायला लागल्यावर त्यांच्या ऋतंभरा प्रज्ञेनं जेव्हा जाणलं असेल की हा साईनाथ जितका जाणू तितकाच परत अजाणला असा राहतो..   पुरून दशांगुळं उरणे ते हेच..    त्याला वेद न इति म्हणून माघार घेतात तर मग मानव काय ताकद वापरणार..   त्याला प्रेमानं जाणता आणि बांधता येतं हेच सत्य..   केवळ मी माझ्या भक्तीच्या अधीन.. अनिरुद्ध पाठात ही येणारी ओळ..   किंवा चारी श्रमले परंतु न बोलवे काही l साही विवाद करिता पडले प्रवाहीं l..  हे 4 वेद आणि 6 शास्त्रे सुद्धा हरले पण.. पण..   ते तू भक्तांलागी पावसी लव लाही..   अर्थात भक्ती मार्गी प्रेमळ भक्तांना मात्र तू क्षणात पूर्ण पणे प्राप्त होऊ शकते..   लव लाही म्हणजे तत्क्षणी..    भक्ती ची प्रेमाची ही ताकद..    म्हणून संताना ज्ञान मार्गानं..   चिकित्सा करत जाणत न बसता त्यांचं प्रत्येक लीलेतील प्रेम क्षमा दिसली की ते खऱ्या अर्थाने गवसले हे 108% सत्य ..  समुद्र..  आकाश..   मर्यादेत येतात हा तर अनंत आहे पण भक्ती मध्ये मात्र आवाक्यात येतो हेच सार..   निरंतर अंबज्ञ रोहितसिंह पिंपळे..   शिवाजीनगर पुणे...
[24/06, 11:59] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: अध्याय २ ओवी  १३ वा 

सप्त सागरींचें पाणी I तयाचीही करवेल मापणी I 
आकाशासी घालवेल गवसणी I परी न आयणी  संत येती II१३ II 

( सरलार्थ :  सात समुद्राचे पाणी मापता येऊ शकते, आकाशालाही गवसणी घालू शकता येते मात्र संत, सद्गुरू कुठल्याही मोजमापात येऊ शकत नाही.) 
श्री हेमाडपंत असे का म्हणतात ? 
वरील ओवीचं अभ्यास करताना त्याच्या मागील ४ ओव्या लक्ष्यात घेणे आवश्यक आहे.   
श्री हेमाडपंत म्हणतात अत्यंत परिचयाचा जीवाभावाचा मित्राच्या बरोबर दिवस रात्र घालवले तरी सुद्दा त्या मित्राचं चित्र रेखाटणं म्हणजे चरित्र वर्णन पूर्णपणे करणं मला शक्य नाही. असे असताना मी संतचरित्रे काय म्हणून लिहू ? 
जिथे माझेच अंतरंग मला ओळखता येईना, मी कसा आहे, माझ्या मनात काय चालले आहे ? मी कधी कुठे काय बोलेन ? कसे वागेन ? माझी बुद्धी कसे असेल हे सर्व मला सांगता येत नाही, चांगले वाईट विचारांचा तरंग मला ओळखता येत नाही तेंव्हा मला संतांच्या मनातलं तरंग कसे ओळखता येईल ? त्यांचं वर्णन निर्व्यंगपणे कसे करता येईल ? 
त्या संताचा, सद्गुरूचा, परमेश्वराचा स्वरूपाचा निर्धार करायला गेलेल्या वेदही थकले, नेती नेती म्हणत गप्प राहिले, त्या तुझ्या रूपाचं वर्णन मला पूर्णपणे कसे कळणार ? 
त्यासाठी असे म्हणतात की आधी मला संत व्हावा लागेल मग मला संताला यथार्थपणे जाणून घ्यावा लागेल ! हे मला आधीच माहीत आहे म्हणून संताचं वर्णन मी करू शकत नाही. अगदी बरोबर आहे !  
सातव्या मजल्यावर निवास करणाऱ्या व्यक्तीचे ओळख करून घेण्यासाठी मला तळमजल्यावर राहून शक्य आहे का ? त्यासाठी मला जिना चढत वरती जावा लागेल, चढताना थकलो तर विश्रांती घेत घेत हळू हळू सातव्या मजल्यापर्यंत चढून जावा लागेल. फक्त एवढेच नाही, तिथे पोहचल्यावर त्या व्यक्तीचा घराचा दरवाजा बंद असेल तर, दार उघडण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी मला त्याची परवानगी घ्यावा लागेल. त्यांनी जर दार उघडून घरात घेतलं, बसायला दिलं तर मला त्याच्याशी बोलता येईल. आणि एवढं करून सुद्दा त्याच नाव, गाव समजून तोंड ओळख होईल ! मी त्याला संपूर्णपणे जणू शकत नाही. 
    तो जर संत, सद्गुरू, परमेश्वर असेल तर  मग विचारूच नका !  म्हणूनच असे म्हणतात की एकवेळ या जगातील सात महासागरातील पाणी मोजता येईल , आकाशाला गवसणी घालता येईल, परंतु संत कठल्याही मोजणीने, मापाने मापता येणार नाही ! म्हणजे काय ?
आजच्या विज्ञानाच्या युगात सातही समुद्राचे पाण्याचं अंदाज बांधण्यासाठी समुद्राच विस्तार म्हणजे लांबी, रुंदी, खोली लक्ष्यात घेऊन करता येईल. विष्णुपुराणानुसार  हे पृथ्वी सात द्वीपामध्ये विभागली गेली आहे. ह्या सात द्वीपांच्या चारी बाजूला  क्रमशः खाऱ्या पाण्याचा समुद्र, इक्षुरसाचे समुद्र, मदिराचे समुद्र, घृताचे सागर, दधिच सागर, दुग्ध सागर, गोड्या पाण्याचे सागर ह्या सात समुद्राने घेरलेल आहे. जसे पृथ्वीवर ७०% पाणी आहे तसेच आपल्या शरीरही  ७०% पाण्याने भरलेलं आहे. आकाशाचाही स्वरूपही विज्ञानांच्या साहाय्याने जाणून घ्यायला अडचण येणार नाही, परंतु परमात्माला गवसणी घालणं, मोजणं सर्वात कठीण कार्य.  पण म्हणून श्री हेमाडपंत गप्प राहिले का ? नाही ! 

श्री हेमाडपंत साई संताचं, सद्गुरूंचा लीला स्वतःच डोळ्यांनी पाहिलं, अनुभवलं ! दुसऱ्याकडून ऐकलं म्हणून ते म्हणतात हे सगळं मला अत्यंत प्रेमाने गाता तरी येईल. म्हणजे सद्गुरुंच्या गुणसंकीर्तनाने, अनुभव संकीर्तनाने त्याच विराट स्वरूपाचा ज्ञान होईल. माझ्या भगवंताला माझ्या अनुभवाच्या, इतरांचा अनुभवाच्या, भावाच्या साहायाने भक्तीच्या साहायाने मलाच मापता येईल !

परम पूज्य बापू म्हणतात, जसे उंच वृक्षाची उंची प्रत्यक्ष मोजणे अतिशय कठीण काम असते.  त्यासाठी मला एखादी पद्धत वापरावी लागेल जे सगुण  आहे.  परमेश्वर निर्गुण निराकार आहे  सर्व दृश्य जगताचा पलीकडला आहे. त्याची कल्पना येण्यास सगुणाचा आधार घ्यावा लागतो. सद्गुरुला शरण जाऊन त्याची भक्ती करणे अधिक सोपे होते.  जो मी पाहू शकतो, ज्ञात करू शकतो, बोलू शकतो, त्या सगुण साकार रूपावर म्हणजे सद्गुरूंवर प्रेम करू शकतो. सगुण  साकार सद्गुरुंच्या लीला, गुणवर्णन, आचरण प्रेमाने पाहू शकतो, जणू शकतो. 

हरी ओम, श्रीराम, अंबज्ञ 
प्रभाकर देशपांडे, डोंबिवली ( प )
[24/06, 22:15] Nandan Bhalwankar: आमचा *परमात्म्यावरचा विश्वास* डळमळीत का होतो? 

*राम* आला तेव्हा फक्त वानरांनीच त्याला पुजलं, 

*कृष्णाला* पाच पांडव आणि गोपांशिवाय कोणीही देव मानलं नाही,

*साईबाबा* जिवंत होते तेव्हा आता जेवढी गर्दी होते त्याच्या एक शतांश लोकही त्या काळात नव्हते. 

कारण त्यांच्याकडे बघताना तो देव आहे हे कोणाला कळलंच नाही. आम्ही त्याच्यात देव बघत असतो. आम्हाला त्याला आधी *बेस्ट मानव* मानलं पाहिजे. त्याच मानवत्व पटलं पाहिजे, तरच त्याला देव मानता येईल. 

ज्यांना हे कळलं ते खूपच भाग्यवान होते. कैकयी, मंथरा, कौरव, यादव - यादव तर प्रत्यक्ष कृष्णाच्या राज्यात राहत होते. पण काय झालं? 

Physical presence does not matter. 

आम्ही त्याच्या जवळ physically आहोत ह्यामुळे तो खूश होणार नाही. आमचे *प्रेम* किती आहे, *विश्वास* किती आहे हे महत्वाचे आहे.

चण्डिकाकुलाचं नातं *प्रेम आणि विश्वास* ह्यावरच असतं. प्रेम आणि विश्वास आहे का? हे महत्वाचं आहे. आमचं प्रेम, विश्वास कमी पडत असेल no problem पण माझं aim १०८% प्रेम आणि विश्वास वाढवणं हेच हवं.

त्याच्यावर पूर्ण प्रेम आणि विश्वास करता आलाच पाहिजे. आपल्याला आपल्यातल्या चांगल्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहेच, त्याच्याबरोबर मला त्याची प्रत्येक चांगली गोष्ट घ्यायची आहे, अनुभवायची आहे. आमच्यातले कमी points आपल्याला down करतात, तसंच आम्ही देवामध्ये कमीपणा शोधतो तेसुद्धा तेच करतं.

*प.पु.डाॅ.अनिरुध्द जोशी*
*(M.B.B.S. M.D.)*
[25/06, 10:44] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: गुरू कशाला हवा या मुद्द्यावर आधारित " देऊळ बंद " हा चित्रपट झी युवा वर चालू आहे
[25/06, 11:55] Nandan Bhalwankar: 🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

*देऊळबंद चित्रपट....*

या जगामधे विज्ञान आणि अध्यात्म यांचा नेहेमीच परस्परविरोधी संबंध लावण्यात येतो.विज्ञाननिष्ठ शास्त्रज्ञ नेहेमीच अध्यात्माची शक्ती, तिची ताकद नाकारताना दिसतात. 

....पण अशा वेळेस जिथे विज्ञानाची मर्यादा संपते, तिथे अध्यात्म सुरू होते. असा हा अमर्याद परमेश्वरी कृपेचा स्त्रोत आपले कार्य चोख पार पाडतोच. 

साधारण अशाच धाटणीवर आधारीत असलेला ’देऊळ बंद’ हा चित्रपट अध्यात्म-विज्ञान यांच्या परस्पर जुगलबंदीचे अगदी परफेक्ट चित्रण दाखवतो. 

अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेला एक बुद्धीमान भारतीय शास्त्रज्ञ बॉम्ब डिटेक्ट करणारे एक अतिप्रगत सॉफ्ट्वेअर बनवण्याकरता भारतात पाचारण केला जातो. विज्ञान आणि फक्त विज्ञानावरच श्रद्धा असल्यामुळे हा कट्टर नास्तिक असतो. देवाची भजने, सत्संग याचा मुळातच तीटकारा असल्यामुळे राहण्यासाठी देण्यात आलेल्या कॉम्प्लेक्समधील देवाच्या देऊळाला तो पोलिसांच्या मदतीने कुलुप ठोकतो. 

पण या सगळ्यामधे त्याने बनवलेल्या सॉफ्ट्वेअरचा पासवर्डच तो गमावून बसतो, आणि यानंतर सिनेमाला मस्त रंग चढतो. या पासवर्डसाठी त्याने झिजवलेले अनेक तीर्थक्षेत्रांचे उंबरठे, अगदी पावलोपावली देवाने उभारलेले प्रसंग, देवाने केलेल्या योजना, मुळातच नास्तिक असल्यामुळे त्या शास्त्रज्ञाच्या प्रश्नांना देवाने दिलेली सडेतोड उत्तरे, या पासवर्ड शोध मोहिमेत वाटेत आलेला प्रत्येक प्रसंग, आस्तिक, देवावर नितांत श्रद्धा असणार्‍या त्याच्या आईशी झालेली त्याची भेट, त्याच्या मागावर असणार्‍या आतंकवाद्यांपासून देवाने केलेले त्याचे रक्षण, आणि शेवटी त्याला गवसलेला पासवर्ड हे चित्रण अतिशय रंजक, पवित्र आणि रमणीय आहे. हाच कट्टर नास्तिक पुढे देवाचे अस्तित्व, त्याची ताकद मान्य करतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो. 

*"इफ सायन्स इज अ व्हेईकल, देन स्पिरिच्युऍलिटी ड्राईव्हज्‌ इट" हे त्याचे उद्गारच सारं काही सांगून जातात.*

शास्त्रज्ञांनी ज्या गोष्टींचे शोध लावले, त्याची मुळात निर्मितीच त्या देवाने केली आहे हे शेवटी त्याला पटतं आणि आपली चूक उमगते. 

*नास्तिकतेवर आस्तिकता नेहेमीच भारी पडते. देवाचे अस्तित्व मान्य करणे वा न करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरीही हा चित्रपट पाहून प्रत्येक नास्तिक हा जरूर आस्तिक होईल आणि देवाच्या नक्की प्रेमात पडेल.* 

उत्तम कलाकार, त्यांचा सुंदर अभिनय, एक अतिशय वेगळा पण जबरदस्त विषय या सगळ्यामुळे हा चित्रपट अगदी हीट झाला आहे. तर असा हा देवाच्या अद्भुत, अतर्क्य, अगम्य लीलेचा आस्वाद घ्यायला लावणारा हा एक सुंदर सिनेमा आवर्जुन पाहण्यासारखा आहे. 

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, चित्रपटांना जसे स्टार रेटींग दिले जाते, तसे या चित्रपटाला द्यायचे झाले, तर अनेक स्टार्सही कमीच पडतील. असा हा ५ स्टार्सच्या पलीकडला सिनेमा पाहण्याची संधी कुणीही दवडू नये.


Nandansinh Bhalwankar
Dadar Kendra
[25/06, 12:12] +91 88788 22244: If science is a vehicle,spirituality drives it.

Manus japa,manus shika,karan parameshwar manasatach ahe..

विज्ञान हे विश्व कस निर्माण झाल हे सांगत तर अध्यात्म हे विश्व का निर्माण झाल हे सांगत...

*Ekvel Mala nakarlas tar chalel pan maza uttar nakaru nakos*...mhanje aplyala sadgurune dilelya madaticha avher karun chalat nahi....

*yaveli tula mazi kiti garaj ahe he tula mahit nahi*

Aplihi avastha ashich raghav shastrisarkhi zakiy...sadguruchi aplyala kiti garaj ahe hech aplya lakshat yet nahi...

To tyacha brid rakhtoch...raghav shastrila to vachavtoch...

Mi tyacha astitva atatari manya kartoy ka...maza malach vicharayla hava...

Tyacha astitva manapsun manya karna hich astik buddhi,hech Sharan,hech bhaktibhav chaitanya...

Joparyant apan he manya karat nahi toparyant pudhchya goshti houch shakat nahit...

Ambadnya naathsamvidh
[25/06, 12:48] Mohini Kurhekar: सप्त सागरींचे पाणी।
तयाचीही करवेल मापणी।
आकाशासी घालवेल गवसणी।
परी न आयणी संत येती।
सात सागरांचे पाणी मोजता येईल.
आकाशाला गवसणी घालता येईल.
पण संतांचे मोजमाप कदापिही करता येणार नाही.गवसणी -covering.
तुलसीपत्र १५७२-एका विश्वांत कोट्यावधी आकाशगंगा आहेत.अशी १००८ विश्वे एका ब्रम्हांडात आहेत.व अशा अनंतकोटी ब्रम्हांडांचा नायक हा परमात्मा सद्गुरु श्रीसाई आहे.
ह्यावरुन मनुष्य किती लहान आहे ते कळते.देवर्षी नारदांनी सांगितले आहे की मनुष्य लहान असला छोटा असला व मर्यादित असला तरी त्याने आपल्या छोटेपणाचा न्यूनगंड न बाळगता , भीति न बाळगता ह्या एवढ्या मोठ्या विश्वाचा विस्तार सांभाळण्याऱ्या परमात्म्याला प्रेमपूर्वक शरण गेले पाहिजे.कारण काय माहित ? अशी अनंतकोटी ब्रम्हांडेसुद्धा ह्याच्या पसाऱ्याच्या केवळ एक अंशच असेल.
पूर्वजन्मांच्या भक्तीमुळे हेमाडपंत हे पूर्णपणे जाणत होते की,बाबांचा हात माझ्या डोक्यावर आहे तोपर्यंतच माझ्याकडून त्यांचे चरित्र लिहिले जाणार आहे.व बाबांना वाटले तर ते दुसऱ्या कोणाकडूनही हे लिहून घेऊ शकतात.बाबा माझ्याकडून निजकर शिरी ठेऊन लिहून घेणार आहेत.हेच ते भगवत्ज्ञान व भगवत्भान.म्हणून त्याचा हात धरून ठेवणे हेच मर्यादापुरुषार्थाचे अंतिम रहस्य आहे.
सर्व सुख देणारे.ह्याच्या सख्यत्वाची ओळख करून घेतल्याशिवाय ह्याचा हात मला दिसणार नाही.व तो हात दिसल्याशिवाय मला तो पकडता येणार नाही.व तो हात पकडल्याशिवाय सर्व काही मिळून न मिळाल्यासारखे असते.(तु.प.६५२/६५३)
वो प्यारसे आता है।
वो हात पकडता है।
वो सेतू बनाता है।
तुझको बस चलना है।चल चल तू संग उसके। वो पिता हमारा है।
युद्ध माझा राम करणार आहे.मला फक्त साचार वानर सैनिक बनायचे आहे.
परमेश्वर भले आमच्या जाणीवेच्या पलिकडे असेल पण चण्डिका कुल म्हणजे गुरुक्षेत्रमला प्रेमाने शरण जाणे
तर आमच्या जाणीवेच्या प्रांतात आहे.
प.पु.बापूंनी आम्हा श्रद्धावानांच्या उद्धारासाठी हे चण्डिकाकुल सक्रिय केले आहे .त्याचा लाभ आपण घेऊ शकतो. हे आपले महद्भभाग्य आहे.
[25/06, 15:07] Chitra Chabukswar: विज्ञानातील अध्यात्म व अध्यात्मातील विज्ञान कसे पहायचे ती दृष्टी बापूरायाने दिली.
श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
[25/06, 15:17] +91 80879 74002: science aani adhatmacha ya doga madhay park nai tho nasthik astho teva swami ajoba tyala sentificaly tyacha bhaset samjavnya saati ye poorna film tyar jala dev konacha vait karat nastho tho pratyek ksanala tumcha barobar astho tuja iccha aso ki naso karan  tyacha baba aai sami ajoba che bhakt asatat tyacha kadun puda changla desha cha bhavitaya astho
mala yecha vrun ek anubhav atavla swapnilsigh dattopadhay (bapucha son in law)
[25/06, 15:41] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: देऊळ बंद म्हणजे काय ?
          आमचा जीवनातील प्रवास कधी आस्तिक, कधी नास्तिक असा होत असतो ! सद्गुरूचे स्मरण असते, सद्गुरुंचे आज्ञापालन होतं तेंव्हा आपण आस्तिक आणि  सद्गुरुंचे विस्मरण होते, सद्गुरुंचे आज्ञापालन होत नाही तेंव्हा नास्तिक ! म्हणूनचं '' माझा बापू ''  प्रत्येक वेळेला माझ्यासाठी वेगळा असतो. सकाळचा माझा बापू वेगळा, दुपारचा माझा बापू वेगळा  आणि रात्रीचा माझा बापू वेगळा ! ह्यालाही एक कारण आहे. असा प्रवास नसता तर मी परिपूर्ण मानव झालो असतो, उच्च श्रेणीतला भक्त झालो असतो. 
      परिपूर्ण मानव होण्यासाठी मला अनेक जन्म घ्यावा लागेल आणि सद्गुरू कडून शिकत, धडपडत, अनुभव घेत घेत प्रवास करावा लागेल !  म्हणूनचं माझा लाडका बापू माझ्या आजू बाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंग, चित्रपट माझ्यासमोर दाखवत दाखवत शिकवत असतो.  माझा प्रेमळ बाप, कडक शिक्षक बनून शिकवत माझी श्रद्धा अधिकाधिक बळकट, दृढ करत जातो. 
       २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला '' देऊळ बंद ''  अध्यात्म - विज्ञान यांचा परस्पर जुगलबंदीचे  तंतोतंत चित्रण दाखवणार चित्रपट. देऊळ बंद म्हणजे देवाचे दर्शन घेण्यासाठी श्रद्धावानांना मज्जाव करणे, किंवा  देवाचे गुणसंकीर्तन न करणे. मी हा चित्रपट  ऑगस्ट २०१५ ला पाहिला  आणि माझं जीवनकथाच माझ्या समोर चालले आहे का असे जाणवलं.  या चित्रपटाचा नायक देशाच्या संरक्षणा साठी बुद्धी वापरात असतो परंतु संपूर्ण नास्तिक दाखवला आहे, ते नास्तिकता तिरस्कारातून निर्माण झालेला आहे. 
                   २०१५ ला फेब्रुवारीत पंचशील प्रथमा परीक्षा चौथ्यांदा दिल होत आणि पूज्य बापूनी भरभरून यश दिलं होत. उत्तरपत्रिका घेण्यासाठी आणि पूज्य सूचितदादांचा हस्तस्पर्श होऊन मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस पेपर लिहिता असताना आलेलं अनुभव दादांना सांगितलं तेंव्हा दादांनी भरभरून कौतुक केलं  आणि आता बास कर असं म्हणाले.  
      मी  वापी गुजरात येथे एका टेक्निकल टेक्सटाईल कंपनीत सर्विसला होतो. भारतीय सैनिकांचे संरक्षणासाठी वापरले जाणारे बुलेट प्रूफ जाकीट साठी लागणार केवलार वस्त्र आम्ही प्रोसेस करायचो. मला त्यात प्रावीण्य मिळालेलं होत कारण मी मनापासून काम करत होतो. २०११ ला तर ते काम सतत चार दिवस - रात्र चालणार होत, तेंव्हा मला बापूनी कसलाही त्रास होऊ न देता सतत ८ शिफ्ट न थकता माझ्याकडून पूर्ण करून घेतला ! कारण बापू माझ्याबरोबर सतत होते, त्यांच्या शक्तीमुळे ते काम पूर्ण करू शकलो.   
         ऑगस्ट २०१५ ला पंचशील परीक्षेचा प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष मध्ये आलं. आणि मोह आवरता आला नाही, मला लिहावंसं वाटलं. दादांनी बास म्हणून सांगितलं तरी लिहायला घेतलं. पहिल्या प्रश्नाचे  उत्तर लिहून झालं सुद्धा ! नेमकं त्यावेळेस डोंबिवलीत कन्नड श्रद्धावानांसाठी गुण संकीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात येणार होता. त्यासाठी मला येता येणार नाही, आपण पुढे ठेऊ असे सांगितलं.  असे करून एक प्रकारे माझ्या देवाचा गुणसंकीर्तनाचा देऊळ बंद केलं होतं ! झाल,  प्रथमग्रासे मक्षिकापात असे झाले !  दुसरा प्रश्नाच लिखाणचं होईना. तापांनी आजारीच पडलो. बरे झाल्यावर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मला रत्नागिरीला कन्नड श्रद्धावानांसाठी गुणसंकीर्तनाला जाता आलं.  परंतु माझं  प्रारब्ध माग लागलं होत ! ऑक्टोबरच्या चवथा आठवड्यात माझा बायपास सर्जरी झाली त्यातून मला बापूनी सही सलामत वाचवलं. माझा दयाळू बापू माझ्या पाठीशी होते. 
         चित्रपटातही   देऊळ बंद केल्यामुळे नायकचा प्रारब्ध मागे लागलं म्हणून त्याच्या  पाठीमागे मारेकरी लागले होते, परंतु रक्षणाकर्ता स्वामी समर्थ त्याच्या बरोबर होते.  राघव  पीठापूरला जातो तिथे स्वामी समर्था बरोबर खूप छान संवाद आहे.  
राघव :       तुम्ही मलाच कसे काय दिसता ?   
स्वामी समर्थ : तुझ्या मनात खोल तळाशी मोठा स्फोट झाला आहे . 
राघव :       कसला स्फोट ?          
स्वामी समर्थ : तुझी तल्लख बुद्धिमत्ता आणि सर्वशक्तिमान असल्याचे अहंकार याची धडक बसली आहे माझ्या भक्तांच्या श्रद्धेशी आपल्या सोसाटीच्या मंदिरात !   
राघव :        मी कडवा नास्तिक असून मला का दिसता ते सांगा !  
स्वामी समर्थ :  तुझी ही नास्तिकता तुझ्या तिरस्कारातून निर्माण झाली आहे. परंतु तुझी बुद्धी जे काम करते ते श्रद्धेतून करते.  
 राघव :   मी नास्तिक असून मलाच का दिसता ते सांगा. 
स्वामी समर्थ : तुझी बुद्धी देशाच्या संरक्षणासाठी वापरणार आहे म्हणून मी तुझ्या बरोबर आहे. 
राघव :  समजा माझी फिरली तर ?
स्वामी समर्थ:  समजा ? तुझी बुद्धी फिरलीच ना ! म्हणूनच तू सोसाटीतल्या मंदिराला कुलूप लावलास तू.
                       माझ्याही स्मरणात सतत बापू असल्यामुळे माझ्या विचारात बापू दिसत होतेच. परंतु भक्ती सेवेच्या कार्यात मी कमी पडत होतो  म्हणजे थोड्या काळाकरिता का होईना मी नास्तिक बनत होतो. म्हणजे सद्गुरुंच्या गुणसंकीर्तान सारख्या कार्यात सहभागी न होता आपत्तीच्या प्रांतात गेलो होतो. म्हणजेच माझ्याकडून गुणसंकीर्तन रूपी देवळाला कुलूप लावण्यात आलं होत,  श्रद्धावानांच्या श्रद्धेशी  ते धडकच होती !  सुंदरकांडात श्री हनुमंत म्हणतात - '' हे प्रभो, आपले भजन स्मरण न होणे हीच तर खरी आपत्ती आहे ! ''
             म्हणून जेंव्हा जेंव्हा आपल्याला शक्य होईल तेंव्हा कुठलेही कारण पुढे न करता, जमेल तसे गुणसंकीर्तन करता आलं पाहिजे.  गुणसंकीर्तन श्रद्धावानां समोर असो, पंचशील परीक्षेत असो  की  whatsapp ग्रुप वर असो ! संधी सोडू नये, गुणसंकीर्तन रूपी देऊळ बंद करू नये. 

हरी ओम श्रीराम अंबज्ञ 
प्रभाकर देशपांडे 
डोंबिवली ( पश्चिम )
[25/06, 22:46] Chitra Chabukswar: अध्याय क्रमांक २
ओवी क्रमांक १३ 

*ओवीचा सरल अर्थ:-*

सात समुद्रांचे पाणी मोजता येईल. 
आकाशालाही पांघरुण घालता येईल. 
परंतु संत बुद्धीच्या आटोक्यात सापडत नसतात.
(म्हणजेच बुद्धीच्या जाणिवेच्या पलीकडे असतात. )

*वजन करे सो हारे*
*भजन करे सो जीते*

आपल्या सगळ्यांना नको त्या गोष्टी  मोजण्याची व तुलना करण्याची सवय असतेच.

सप्त सागरांत पाणी किती आहे ते कळून माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाही.  तरी आपण अशक्य असणा-या गोष्टी करायला पुढे असतो व त्या करुन काहीही साध्य होत नाही. कष्ट पडतात, मन:स्ताप होतो. तरीही आपल्याला त्यात रस असतो.  ज्या गोष्टींत रस घेतला पाहिजे त्यात आपण रस घेत नाही.

*नको नेमके तेच केले*
*करायचे ते कधी न केले*
*धरली दुर्बुद्धी*

बापू अनेक वेळा आपल्याला सांगतात,"की बाळांनो! परमेश्वराकडे प्रत्येक श्रद्धावानाची रांग वेगळी आहे.  कोणी कोणाच्या रांगेत घुसू नका."

*मला स्वत:ला माझ्याच रांगेत पुढे पुढे जायचे आहे. सावळयाला भेटण्यासाठी!*  

 *रसराज* असणारा अनिरुद्ध आपल्याला पूर्णत: ओळखतो आणि आपल्याला सुधारायचे कसे तेही जाणतोच. 

बापू कडे आल्यावर तो आपल्यावर भरभरून प्रेम करु लागतो.  या प्रेमरसातच डुंबत राहावेसे वाटते.  त्याचे प्रेम भरून ठेवावेसे वाटते.  परंतु प्रेम भरून ठेवण्याकरिता भांडेच सापडत नाही.

*तुझे प्रेम मी भरु कशात*
*येई हाच विचार*
*अचिंत्यदानी भक्त सखा तू*
*दिले मला भांडार* 

बापूरायाचे प्रेम भरुन घेण्यासाठी  लौकीक भांडे नाहीच.  भांड्याचा आकार केवढा आहे त्यावर काही अवलंबून नाही. बापू नेहमी आपल्याला उदाहरण देतात पिंप अर्धे भरलेले आहे व चमचा पूर्ण भरलेला आहे.  म्हणजेच चमच्याला पूर्णत्व आहे.  Quantity doesn't matter.  

आपण सामान्य Quantity ला महत्त्व देतो तिथेच फसतो. 

बापूनी तर आपल्याला खजिन्याची किल्लीच हातात दिली आहे.  बाळांनो जमेल तेवढा लुटून न्या. 

संत ज्ञानेश्वर परमेश्वराने सोपविलेले ज्ञानेश्वरी लिहिण्याचे कार्य संपल्यावर जराही थांबले नाहीत.   लोकार्पण सोहळा करण्यास किंवा राॅयल्टी घेण्यास थांबले नाहीत.

*हेमाडपंतांनी श्रीसाईसच्चरित्र ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यावर लेखणी व मस्तक साईचरणी अर्पण केले.*

संत तुकारामांनी आपले अभंग  सर्वांना सढळ हस्ते देऊन टाकले. 

*जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती*

*बुडती हे जन  पाहवेना डोळा*
*म्हणूनी कळवळा येतो त्यांचा*

आपण सारी सामान्य माणसे आहोत.  आपल्याला संतांसारखे वागता येणार नाही.  पण दुस-याला वाईट वाटेल असे बोलणार नाही असा प्रत्येकाने संकल्प करायला हवा.  कारण साईसच्चरित्रात बाबा म्हणतात, "तुम्ही दुस-याला बोलता पण ते मला लागते".  

*आपण प्रत्येकजण एवढे तर नक्कीच करु शकतो कोणालाही जिव्हारी लागेल असे बोलणे टाळू.*

*संत पद मिळणे सोपे काम नाही.  संतांना किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. घणाचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.*

पण आपल्याला कशाला हवे आहेत कठीण मार्ग?  कारण आपल्याला सर्वात सोपा व सार्वभौम गजर आपल्या लाडक्या अनिरुद्धाने बापूरायाने दिला आहे.  तो जमेल तसा म्हणू आणि जीवनाचे सार्थक करुन घेऊ.

*रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्गुरुसमर्था*
*सद्गुरुसमर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा*


✒️  चित्रावीरा चाबुकस्वार 
       वाशी उपासना केंद्र 
       २५/०६/२०२०
[26/06, 10:11] +91 97645 77432: Ya movie madhe ajun ek scene aahe ek manus signal red astana suddha aapli bike pudhe neto tyaveli swami mhantat niyam na palnare yanchyakade mi pahat nasto (sakshibhav) aaplylala he suddha bhan thevav lagat ki mi je kahi kartoy te mazya devala aavdel ki nahi.
Aaplyala sinhavlokan karan garjech asat satya prem anand pavitrya yachya chaukatitach rahaych asat parantu aapal man sairavaira palat asat te aaplyala ya chaukatit rahun det nahi ya chanchal manala namachi jod dili ki te man sthir vhayla suruvat hote mag aapla samarthyadata tyach kam suru karto 
Shree swami samarth
Om manah samarthyadata shree aniruddhay nama

Ambadnya Naathsamvidh
Vaibhavsinh Karekar
Khopoli
[26/06, 12:21] Chitra Chabukswar: पुढील ओवीचा अर्थ लिहिण्याचा प्रत्येकाने प्रयास करायचा आहे.  

जय जयाजी साईराया । दीनदुबळ्यांचिया विसांविया । अगाध न वर्णवे तुझी माया । करीं कृपा या दासावरी ॥१५॥

श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
[27/06, 11:25] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: देऊळ बंद या चित्रपटात अनेक प्रसंग आहेत, खालील प्रसंगातून आपण काय बोध घेऊ शकतो-एका वाक्यात लिहिता येईल   

१ )  श्री स्वामी समर्थ मंदिर असलेलं सोसायटीत राघवची राहण्याची व्यवस्था केलेली असते  ते राघवला आवडत नाही, मला सोसायटी बदलायचं आहे असं म्हणतो ! 
( सद्गुरूंचा छत्रछाया, सुरक्षा कवच नाकारणं म्हणजे स्वतःला संकटात ढकलून देणं ! )
२)  राघव शास्त्री भारतीय शास्त्रज्ञांचा सतत अपमान करत असतो, त्यांनी केलेली परिश्रमाला किंमत देत नाही. 
( केवळ स्वतःची हुशारी मिरवणं आणि दुसऱ्याचे परिश्रम दुर्लक्ष्य करणं शहाणपणाचं लक्षण नाही ! )
३) राघव शास्त्री यांचं काम पूर्ण झालेलं असत, पासवर्ड टाकयच असत, ते काम अर्धवट सोडून देऊळ बंद करण्यामध्ये धन्यता मानतो 
( सुरुवात केलेली कुठलेही पवित्र कार्य अर्धवट सोडू नये आणि  दुसऱ्याचं पवित्र कार्यात बाधा आणू नये )
४) राघव आपल्या आईवर आणि स्वामी समर्थावर वडिलांचं खून केल्याचं आरोप करतो
( सद्गुरू कधीही कोणाचं वाईट करत नाही ह्यावर माझं पूर्ण विश्वास हवा )

५) डॉ. देशपांडे राघव शास्त्रीला दोन पर्याय सुचवितात -  श्री हरिकोटाला जाणे   किंवा  स्वामी समर्थाना शरण जाणे, राघव पहिला पर्याय निवडतो. 
(कर्म, ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ ! संकटापेक्षा माझा सद्गुरू मोठा हा विश्वास हवा )
६) मेक्यानिक वल्लभ  कार लगेच दुरुस्त करण्यासाठी राघवला नकार देतो, मात्र आई विनंती करते तेंव्हा पर्याय सुचवितो. 
( बोलण्यात आर्जव असावा आणि कुणाच्याही मातेचं आदर करणं अत्यंत श्रेष्ठ )
७) दुर्घटनाग्रस्त माणसाच्या पत्नीला मदत करण्यास राघव नकार देतो !  
( ' जो अपघात ग्रस्ताना मदत करतो देव त्याच्या पाठीशी सदैव उभा असतो.')
८) स्वामी म्हणतात तुझी बुद्धी देशाच्या संरक्षणासाठी काम करते, श्रद्धेतून काम करते म्हणून मी तुला दिसतो 
( कुठल्याही पवित्र कार्यात सद्गुरूंचा सदैव पाठिंबा असतो )
९)  जिवंत माणूस झोपलेलं असताना त्याचे पाय दक्षिण दिशेला ठेऊ नये 
( पृथ्वीच्या दक्षिण उत्तर चुंबकीय क्षेत्रामुळे जिवंत माणसाच्या मेंदूकडे अशुद्ध रक्ताचा प्रवाह जोरात होतो त्यामुळे मृत्यू संभव )
१०) गुरुविण नाही नर नारायण, गुरु कारण गुरु तारण, गुरुचरिताचे कर पारायण 
( गुरुचरित्र, साई सच्चरित्र मनापासून पारायणामुळे  जीवन सुंदर बनते, कर्ता हर्ता गुरूच आहे विश्वास दृढ होतो )
११) गुरु ड्राइवर असेल तर जीवन यात्रा कोणत्याही अपघाताविना सुरक्षित होते 
जीवन यात्रेतील खाच खळगे सद्गुरू जाणत असतो, प्रत्येक संकटात मार्गदर्शन करतॊ आणि यात्रा सुरक्षित होते, एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता सद्गुरू ऐसा )
१२) स्वामी राघवला म्हणतात आत्ता तुला माझी खूप गरज भासणार आहे  त्यावर राघव  म्हणतो  कितीही संकट आले तरी मला तुमची गरज नाही 
( विनाश काले विपरीत बुद्धी )
१३) स्वामी म्हणतात '' एक वेळ मला नाकारलं तरी चालेल पण मी दिलेलं उत्तर नाकारू नको ’’
( कलियुगात कलीच्या प्रभावामुळे सगुण साकार सद्गुरूंवर लगेच विश्वास बसणार नाही, परंतु  जे धर्मग्रंथ, गुरुग्रंथ आहे  ज्यात जीवनाचे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे त्याला नाकारता कामा नये )
[27/06, 11:26] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: अध्याय २ ओवी १५
जय जयाजी साई राया I दीन दुबळ्यांचिया  विसांविया I
अगाध न वर्णवे तुझी माया I  करी कृपा या दासावरी II  15  II   

सरलार्थ   :    हे सद्गुरू साईराया, तुझा जयजयकार असो ! तूच दीन दुबळ्यांचे विश्रांती स्थान आहेस ! तुझी लीला अगाध आहे,  मायेची, अकारण कारुण्याची वर्णन होऊ शकत नाही म्हणून तू या दासांवर कृपा कर साईराया ! 

        हे साईराया, तुझा प्रताप, लीला पाहून गुणसंकीर्तन करण्यासाठी, काव्य बद्ध करण्यासाठी माझ्या मनात लहरीवर लहर उठत आहेत, आणि अनावर होत आहेत आवरता आवरत नाही ! मला माहीत आहे मी पामर आहे तरी सुद्धा तुझ्या अकारण कारुण्यामुळे माझ्याकडून करून घेणार आहेस. 

मना या कैसे आवरू ओढ घेई तुझ्या चरणी !  
हेमाडपंत म्हणतात,  तुझ्या अगाध लीला पाहून माझे मन तुझ्या चरणी ओढ घेत आहे, तुझ्या लीला वर्णन करण्यासाठी माझ्यासारख्या पामराचा, अज्ञान्याचा निवड केलीस !
हेमाडपंत प्रार्थना करत आहेत, जय जयाजी साईराया, तुमच्या स्तुती करण्यासाठी, लीला वर्णन करण्यासाठी मला विपुल मती द्यावी , अपार स्फूर्ती मला द्यावी ! मी केवळ मूढ अज्ञानी असून माझ्यावर कृपा करा साईराया !
तू दीन दुबळ्यांचे आश्रय स्थान आहेस, विश्रांती स्थान आहेस जेणे करून रंजले गांजले यांना म्हणजे अध्यात्म मार्गावर प्रगती करून घेण्याऱ्यासाठी ! ज्यांना कोणी जवळ करत नाही तू त्यांना जवळ करून पुढील मार्ग दाखवतोस. त्यांच्यासाठी तुझं चरित्र, तुझे नाम, तुझे चरण, तुझे गुणसंकीर्तन म्हणजे विश्रांती स्थान आहे.
तुझ्या सर्व लीला अगाध आहेत. तुझ्या मायेचा, प्रेमाचं, अकारण कारुण्याचं वर्णन करू शकत नाही कारण तू जर ठरवलंस तर तू काहीही करू शकतो ! म्हणून या दासांवर कृपा कर !
मी तो केवळ पायाचा दास I नका करू मजला उदास I
जोवर या देही श्वास I निज कार्यास साधूनी  घ्या    II

परम पूज्य बापूनी एकदा संत तुकारामांचा अभंगावर प्रवचन करताना सांगितलं, 
     ज्याला कुणी कवटाळणार नाही, जवळ घेणार कुणी नाही, त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणार नाही, असा जो कोणी असेल त्यालासुद्धा घट्ट मिठी मारून जो हृदयाशी घेतो तोच परमेश्वर आहे. कसलाही भेदभाव न करता स्वतःचे म्हणतो, तोच परमेश्वर आहे.
प्रत्येक मानवात परमेश्वराचा अंश आहे. तो परमेश्वराचा पुत्र आहेच. पण त्याने दास बनायला हवे. पुत्र बनण्यात अहंकार असतो. दास बनण्यात अहंकार नसतो. 
मी भक्ती करणारा आहे म्हणजे पुत्र, तो माझ्याकडून भक्ती करून घेतो म्हणजे दास.
म्हणूनच मी भगवंताचा दास आहे ही संकल्पना आपल्या मनात दृढ व्हायला हवं.  दास म्हणजे सद्गुरूंचा आज्ञाधारक !  पुरंदरदास म्हणतात जो पर्यंत गुरूचा गुलाम होत नाही, तोपर्यंत अज्ञानाचा कोशातून मुक्ती मिळत नाही ! 
म्हणून मला सद्गुरू अनिरुद्धांचा दास बनून अनिरुद्धभक्तीचा माधुर्यात डुंबून राहायचं आहे.

हरी ओम श्रीराम अंबज्ञ 
प्रभाकर देशपांडे, डोंबिवली (प) उपासना केंद्र
[27/06, 13:13] +91 97660 80748: अध्याय २ ओवी १५
जय जयाजी साई राया।दीन दुबळ्यांचिया विसांविया।
अगाध न वर्णवे तुझी माया। करी 
कूपा या दासावरी।।१५।


सरलर्थ: हे सदगुरू साईराया,  तुझा जयजयकार असो! तूच दीन दुबळ्यांचे विश्रांती स्थान आहेस! तुझी लीला अगाध आहे, मायेची, अकारण  कारूण्याची वर्णन होऊ शकत नाही म्हणून तू या दासांवर कूपा कर साईराया!
हे साईराया, तुझा प्रताप, लीला पाहून गुणसंकिर्तन करण्यासाठी, काव्य बद्ध करण्यासाठी, माझ्या मनात लहरीवर लहर उठत आहेत, आणि अनावर होत आहेत आवरता आवरता नाही! मला माहीत आहे मी पामर आहे तरी सुध्दा तुझ्या आकारण कारुण्यामुळे माझ्या कडून करुन घेणार आहेस.
मना या कैसे आवरु ओढ घेई तुझ्या चरणी!
हेमाडपंत म्हणतात, तुझ्या अगाध लीला पाहून माझे मन तुझ्या चरणी ओढ घेत आहे, तुझ्या लीला वर्णन करण्यासाठी माझ्या सारख्या पामराचा, अज्ञान्याचा निवड केलीस!
हेमांडपंत प्रार्थना करत आहेत, जय जयाजी साईराया , तुमच्या स्तूती करण्यासाठी, लीला वर्णन करण्यासाठी मला विपूल मती धावी,मी केवळ मूढ अज्ञानी असून मझ्या वर कूपा करा साईराया!



[23/06, 17:07] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: II हरी ओम II
II ओम मनः सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः II
परम पूज्य सद्गुरू अनिरुद्ध बापूंचे शिकवणुकीतील महत्वाचे काही मुद्दे

जो पर्यंत गुरु प्राप्त होत नाही तोपर्यंत बुद्धी कार्यरत होत नाही. प्रत्येक मानवाला गुरुची आवश्यकता असते !

अनुभव घेण्याची आणि चिंतन करण्याची  वृत्तीच खरी गुरु होय !

गुरुचं नाम सगळ्यात श्रेष्ठ मंत्र. 

परमात्म्याचे प्रत्येक अवताराचे सूत्रधार '' श्री दत्तात्रेय '' असतात ! 


अनुभवातून शिकणं, अनुभवल्या शिवाय, ती जाणल्याशिवाय खरं ज्ञान प्राप्त होत नाही. 

भानांवर असल्याशिवाय जाणता येत नाही आणि जाणतं असल्याशिवाय मनुष्य भानावर राहू शकत नाही.
माणसाची गरजच माणसाची प्रत्येक गोष्ट ठरवत असते. गरजेशिवाय ह्या जगात कुठलेही गोष्ट घडत नाही. 

गरजेतून जगातल्या सगळ्या क्रिया उत्पन्न होतात. आणि गरजेमुळेच संपतात. 

मनाचं स्थैर्य व मनाचं सामर्थ्य नसल्यानेच मानवाला सर्व समस्या येतात व त्या मानवाला अत्यंत आवश्यक आहेत.
'' मनाचं स्थैर्य व मनाचं सामर्थ्य फक्त श्री अनिरुद्ध श्रीगुरुक्षेत्रम् मंत्रच देऊ शकतो '' 

जसा मनुष्यामध्ये आत्मा आहेच, त्याप्रमाणे परमात्म्यामध्ये श्री दत्तात्रेय आहेच. प्रेमाने देवाकडे बघायला शिका ! 

श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र ही मोठी बालविद्या आहे ! 

आयुष्यामध्ये आम्ही देवाचं करतो, ते सुद्धा स्वतः साठीच करतो; हे लक्षात ठेवा. 

ज्याक्षणी जो श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र स्वीकारेल मी त्यांच्या पाठीशी उभा असेन, अनंत काळासाठी !

ह्या जन्मात श्रीगुरुक्षेत्रम् मंत्र स्वीकारतील आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळतील; त्यांच्यासाठी मी सलगपणे त्यांच्याबरोबर आहे; प्रत्येक जन्मामध्ये आणि दोन जन्मांच्या मध्येही. त्यामुळे मृत्यू नावाची गोष्ट नाही. 

चण्डिकाकुल आणि त्या चण्डिकाकुलाचं द्वार असणाऱ्या सद्गुरुंपासून स्वतःला कधीही लांब करू नका !

संकट येताना दिसेलच असं नाहि; त्याचसाठी परमात्म्याचा हात पाठिशी असावा लागतो !

'' एक विश्वास असावा पुरता '' म्हणजे काय? हा सगळा जाणतोच. आम्ही खोटं बोलत असू,  खोटं वागत असू,  आम्ही केलेली प्रत्येक गोष्ट अगदी लपून केलेली असली तरी ते परमात्म्याला माहित असतेच ! हा दृढ विश्वास निर्माण व्हायला हवा !
[23/06, 19:40] Chitra Chabukswar: 🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿

ओवी क्रमांक ४ चा भावार्थ ज्यांनी लिहिला तो खूपच छान लिहिला. आता पुढील ओवीचा भावार्थ सारेजण लिहू. 

सप्त सागरींचें पाणी । तयाचीही करवेल मापणी । आकाशासी घालवेल गवसणी । परी न आयणी संत येती ॥१३॥

हरि ॐ! श्रीराम! अंबज्ञ! नाथसंविध् ! नाथसंविध्! नाथसंविध्!

🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿
[24/06, 10:51] +91 88306 30425: हा *"अमाप"* कसा आहे..  हे हेमाडपंत अनुभवतात..    बाबांचं चरित्र लिहायला लागल्यावर त्यांच्या ऋतंभरा प्रज्ञेनं जेव्हा जाणलं असेल की हा साईनाथ जितका जाणू तितकाच परत अजाणला असा राहतो..   पुरून दशांगुळं उरणे ते हेच..    त्याला वेद न इति म्हणून माघार घेतात तर मग मानव काय ताकद वापरणार..   त्याला प्रेमानं जाणता आणि बांधता येतं हेच सत्य..   केवळ मी माझ्या भक्तीच्या अधीन.. अनिरुद्ध पाठात ही येणारी ओळ..   किंवा चारी श्रमले परंतु न बोलवे काही l साही विवाद करिता पडले प्रवाहीं l..  हे 4 वेद आणि 6 शास्त्रे सुद्धा हरले पण.. पण..   ते तू भक्तांलागी पावसी लव लाही..   अर्थात भक्ती मार्गी प्रेमळ भक्तांना मात्र तू क्षणात पूर्ण पणे प्राप्त होऊ शकते..   लव लाही म्हणजे तत्क्षणी..    भक्ती ची प्रेमाची ही ताकद..    म्हणून संताना ज्ञान मार्गानं..   चिकित्सा करत जाणत न बसता त्यांचं प्रत्येक लीलेतील प्रेम क्षमा दिसली की ते खऱ्या अर्थाने गवसले हे 108% सत्य ..  समुद्र..  आकाश..   मर्यादेत येतात हा तर अनंत आहे पण भक्ती मध्ये मात्र आवाक्यात येतो हेच सार..   निरंतर अंबज्ञ रोहितसिंह पिंपळे..   शिवाजीनगर पुणे...
[24/06, 11:59] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: अध्याय २ ओवी  १३ वा 

सप्त सागरींचें पाणी I तयाचीही करवेल मापणी I 
आकाशासी घालवेल गवसणी I परी न आयणी  संत येती II१३ II 

( सरलार्थ :  सात समुद्राचे पाणी मापता येऊ शकते, आकाशालाही गवसणी घालू शकता येते मात्र संत, सद्गुरू कुठल्याही मोजमापात येऊ शकत नाही.) 
श्री हेमाडपंत असे का म्हणतात ? 
वरील ओवीचं अभ्यास करताना त्याच्या मागील ४ ओव्या लक्ष्यात घेणे आवश्यक आहे.   
श्री हेमाडपंत म्हणतात अत्यंत परिचयाचा जीवाभावाचा मित्राच्या बरोबर दिवस रात्र घालवले तरी सुद्दा त्या मित्राचं चित्र रेखाटणं म्हणजे चरित्र वर्णन पूर्णपणे करणं मला शक्य नाही. असे असताना मी संतचरित्रे काय म्हणून लिहू ? 
जिथे माझेच अंतरंग मला ओळखता येईना, मी कसा आहे, माझ्या मनात काय चालले आहे ? मी कधी कुठे काय बोलेन ? कसे वागेन ? माझी बुद्धी कसे असेल हे सर्व मला सांगता येत नाही, चांगले वाईट विचारांचा तरंग मला ओळखता येत नाही तेंव्हा मला संतांच्या मनातलं तरंग कसे ओळखता येईल ? त्यांचं वर्णन निर्व्यंगपणे कसे करता येईल ? 
त्या संताचा, सद्गुरूचा, परमेश्वराचा स्वरूपाचा निर्धार करायला गेलेल्या वेदही थकले, नेती नेती म्हणत गप्प राहिले, त्या तुझ्या रूपाचं वर्णन मला पूर्णपणे कसे कळणार ? 
त्यासाठी असे म्हणतात की आधी मला संत व्हावा लागेल मग मला संताला यथार्थपणे जाणून घ्यावा लागेल ! हे मला आधीच माहीत आहे म्हणून संताचं वर्णन मी करू शकत नाही. अगदी बरोबर आहे !  
सातव्या मजल्यावर निवास करणाऱ्या व्यक्तीचे ओळख करून घेण्यासाठी मला तळमजल्यावर राहून शक्य आहे का ? त्यासाठी मला जिना चढत वरती जावा लागेल, चढताना थकलो तर विश्रांती घेत घेत हळू हळू सातव्या मजल्यापर्यंत चढून जावा लागेल. फक्त एवढेच नाही, तिथे पोहचल्यावर त्या व्यक्तीचा घराचा दरवाजा बंद असेल तर, दार उघडण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी मला त्याची परवानगी घ्यावा लागेल. त्यांनी जर दार उघडून घरात घेतलं, बसायला दिलं तर मला त्याच्याशी बोलता येईल. आणि एवढं करून सुद्दा त्याच नाव, गाव समजून तोंड ओळख होईल ! मी त्याला संपूर्णपणे जणू शकत नाही. 
    तो जर संत, सद्गुरू, परमेश्वर असेल तर  मग विचारूच नका !  म्हणूनच असे म्हणतात की एकवेळ या जगातील सात महासागरातील पाणी मोजता येईल , आकाशाला गवसणी घालता येईल, परंतु संत कठल्याही मोजणीने, मापाने मापता येणार नाही ! म्हणजे काय ?
आजच्या विज्ञानाच्या युगात सातही समुद्राचे पाण्याचं अंदाज बांधण्यासाठी समुद्राच विस्तार म्हणजे लांबी, रुंदी, खोली लक्ष्यात घेऊन करता येईल. विष्णुपुराणानुसार  हे पृथ्वी सात द्वीपामध्ये विभागली गेली आहे. ह्या सात द्वीपांच्या चारी बाजूला  क्रमशः खाऱ्या पाण्याचा समुद्र, इक्षुरसाचे समुद्र, मदिराचे समुद्र, घृताचे सागर, दधिच सागर, दुग्ध सागर, गोड्या पाण्याचे सागर ह्या सात समुद्राने घेरलेल आहे. जसे पृथ्वीवर ७०% पाणी आहे तसेच आपल्या शरीरही  ७०% पाण्याने भरलेलं आहे. आकाशाचाही स्वरूपही विज्ञानांच्या साहाय्याने जाणून घ्यायला अडचण येणार नाही, परंतु परमात्माला गवसणी घालणं, मोजणं सर्वात कठीण कार्य.  पण म्हणून श्री हेमाडपंत गप्प राहिले का ? नाही ! 

श्री हेमाडपंत साई संताचं, सद्गुरूंचा लीला स्वतःच डोळ्यांनी पाहिलं, अनुभवलं ! दुसऱ्याकडून ऐकलं म्हणून ते म्हणतात हे सगळं मला अत्यंत प्रेमाने गाता तरी येईल. म्हणजे सद्गुरुंच्या गुणसंकीर्तनाने, अनुभव संकीर्तनाने त्याच विराट स्वरूपाचा ज्ञान होईल. माझ्या भगवंताला माझ्या अनुभवाच्या, इतरांचा अनुभवाच्या, भावाच्या साहायाने भक्तीच्या साहायाने मलाच मापता येईल !

परम पूज्य बापू म्हणतात, जसे उंच वृक्षाची उंची प्रत्यक्ष मोजणे अतिशय कठीण काम असते.  त्यासाठी मला एखादी पद्धत वापरावी लागेल जे सगुण  आहे.  परमेश्वर निर्गुण निराकार आहे  सर्व दृश्य जगताचा पलीकडला आहे. त्याची कल्पना येण्यास सगुणाचा आधार घ्यावा लागतो. सद्गुरुला शरण जाऊन त्याची भक्ती करणे अधिक सोपे होते.  जो मी पाहू शकतो, ज्ञात करू शकतो, बोलू शकतो, त्या सगुण साकार रूपावर म्हणजे सद्गुरूंवर प्रेम करू शकतो. सगुण  साकार सद्गुरुंच्या लीला, गुणवर्णन, आचरण प्रेमाने पाहू शकतो, जणू शकतो. 

हरी ओम, श्रीराम, अंबज्ञ 
प्रभाकर देशपांडे, डोंबिवली ( प )
[24/06, 22:15] Nandan Bhalwankar: आमचा *परमात्म्यावरचा विश्वास* डळमळीत का होतो? 

*राम* आला तेव्हा फक्त वानरांनीच त्याला पुजलं, 

*कृष्णाला* पाच पांडव आणि गोपांशिवाय कोणीही देव मानलं नाही,

*साईबाबा* जिवंत होते तेव्हा आता जेवढी गर्दी होते त्याच्या एक शतांश लोकही त्या काळात नव्हते. 

कारण त्यांच्याकडे बघताना तो देव आहे हे कोणाला कळलंच नाही. आम्ही त्याच्यात देव बघत असतो. आम्हाला त्याला आधी *बेस्ट मानव* मानलं पाहिजे. त्याच मानवत्व पटलं पाहिजे, तरच त्याला देव मानता येईल. 

ज्यांना हे कळलं ते खूपच भाग्यवान होते. कैकयी, मंथरा, कौरव, यादव - यादव तर प्रत्यक्ष कृष्णाच्या राज्यात राहत होते. पण काय झालं? 

Physical presence does not matter. 

आम्ही त्याच्या जवळ physically आहोत ह्यामुळे तो खूश होणार नाही. आमचे *प्रेम* किती आहे, *विश्वास* किती आहे हे महत्वाचे आहे.

चण्डिकाकुलाचं नातं *प्रेम आणि विश्वास* ह्यावरच असतं. प्रेम आणि विश्वास आहे का? हे महत्वाचं आहे. आमचं प्रेम, विश्वास कमी पडत असेल no problem पण माझं aim १०८% प्रेम आणि विश्वास वाढवणं हेच हवं.

त्याच्यावर पूर्ण प्रेम आणि विश्वास करता आलाच पाहिजे. आपल्याला आपल्यातल्या चांगल्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहेच, त्याच्याबरोबर मला त्याची प्रत्येक चांगली गोष्ट घ्यायची आहे, अनुभवायची आहे. आमच्यातले कमी points आपल्याला down करतात, तसंच आम्ही देवामध्ये कमीपणा शोधतो तेसुद्धा तेच करतं.

*प.पु.डाॅ.अनिरुध्द जोशी*
*(M.B.B.S. M.D.)*
[25/06, 10:44] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: गुरू कशाला हवा या मुद्द्यावर आधारित " देऊळ बंद " हा चित्रपट झी युवा वर चालू आहे
[25/06, 11:55] Nandan Bhalwankar: 🛕🛕🛕🛕🛕🛕🛕🛕

*देऊळबंद चित्रपट....*

या जगामधे विज्ञान आणि अध्यात्म यांचा नेहेमीच परस्परविरोधी संबंध लावण्यात येतो.विज्ञाननिष्ठ शास्त्रज्ञ नेहेमीच अध्यात्माची शक्ती, तिची ताकद नाकारताना दिसतात. 

....पण अशा वेळेस जिथे विज्ञानाची मर्यादा संपते, तिथे अध्यात्म सुरू होते. असा हा अमर्याद परमेश्वरी कृपेचा स्त्रोत आपले कार्य चोख पार पाडतोच. 

साधारण अशाच धाटणीवर आधारीत असलेला ’देऊळ बंद’ हा चित्रपट अध्यात्म-विज्ञान यांच्या परस्पर जुगलबंदीचे अगदी परफेक्ट चित्रण दाखवतो. 

अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेला एक बुद्धीमान भारतीय शास्त्रज्ञ बॉम्ब डिटेक्ट करणारे एक अतिप्रगत सॉफ्ट्वेअर बनवण्याकरता भारतात पाचारण केला जातो. विज्ञान आणि फक्त विज्ञानावरच श्रद्धा असल्यामुळे हा कट्टर नास्तिक असतो. देवाची भजने, सत्संग याचा मुळातच तीटकारा असल्यामुळे राहण्यासाठी देण्यात आलेल्या कॉम्प्लेक्समधील देवाच्या देऊळाला तो पोलिसांच्या मदतीने कुलुप ठोकतो. 

पण या सगळ्यामधे त्याने बनवलेल्या सॉफ्ट्वेअरचा पासवर्डच तो गमावून बसतो, आणि यानंतर सिनेमाला मस्त रंग चढतो. या पासवर्डसाठी त्याने झिजवलेले अनेक तीर्थक्षेत्रांचे उंबरठे, अगदी पावलोपावली देवाने उभारलेले प्रसंग, देवाने केलेल्या योजना, मुळातच नास्तिक असल्यामुळे त्या शास्त्रज्ञाच्या प्रश्नांना देवाने दिलेली सडेतोड उत्तरे, या पासवर्ड शोध मोहिमेत वाटेत आलेला प्रत्येक प्रसंग, आस्तिक, देवावर नितांत श्रद्धा असणार्‍या त्याच्या आईशी झालेली त्याची भेट, त्याच्या मागावर असणार्‍या आतंकवाद्यांपासून देवाने केलेले त्याचे रक्षण, आणि शेवटी त्याला गवसलेला पासवर्ड हे चित्रण अतिशय रंजक, पवित्र आणि रमणीय आहे. हाच कट्टर नास्तिक पुढे देवाचे अस्तित्व, त्याची ताकद मान्य करतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो. 

*"इफ सायन्स इज अ व्हेईकल, देन स्पिरिच्युऍलिटी ड्राईव्हज्‌ इट" हे त्याचे उद्गारच सारं काही सांगून जातात.*

शास्त्रज्ञांनी ज्या गोष्टींचे शोध लावले, त्याची मुळात निर्मितीच त्या देवाने केली आहे हे शेवटी त्याला पटतं आणि आपली चूक उमगते. 

*नास्तिकतेवर आस्तिकता नेहेमीच भारी पडते. देवाचे अस्तित्व मान्य करणे वा न करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न असला, तरीही हा चित्रपट पाहून प्रत्येक नास्तिक हा जरूर आस्तिक होईल आणि देवाच्या नक्की प्रेमात पडेल.* 

उत्तम कलाकार, त्यांचा सुंदर अभिनय, एक अतिशय वेगळा पण जबरदस्त विषय या सगळ्यामुळे हा चित्रपट अगदी हीट झाला आहे. तर असा हा देवाच्या अद्भुत, अतर्क्य, अगम्य लीलेचा आस्वाद घ्यायला लावणारा हा एक सुंदर सिनेमा आवर्जुन पाहण्यासारखा आहे. 

शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, चित्रपटांना जसे स्टार रेटींग दिले जाते, तसे या चित्रपटाला द्यायचे झाले, तर अनेक स्टार्सही कमीच पडतील. असा हा ५ स्टार्सच्या पलीकडला सिनेमा पाहण्याची संधी कुणीही दवडू नये.


Nandansinh Bhalwankar
Dadar Kendra
[25/06, 12:12] +91 88788 22244: If science is a vehicle,spirituality drives it.

Manus japa,manus shika,karan parameshwar manasatach ahe..

विज्ञान हे विश्व कस निर्माण झाल हे सांगत तर अध्यात्म हे विश्व का निर्माण झाल हे सांगत...

*Ekvel Mala nakarlas tar chalel pan maza uttar nakaru nakos*...mhanje aplyala sadgurune dilelya madaticha avher karun chalat nahi....

*yaveli tula mazi kiti garaj ahe he tula mahit nahi*

Aplihi avastha ashich raghav shastrisarkhi zakiy...sadguruchi aplyala kiti garaj ahe hech aplya lakshat yet nahi...

To tyacha brid rakhtoch...raghav shastrila to vachavtoch...

Mi tyacha astitva atatari manya kartoy ka...maza malach vicharayla hava...

Tyacha astitva manapsun manya karna hich astik buddhi,hech Sharan,hech bhaktibhav chaitanya...

Joparyant apan he manya karat nahi toparyant pudhchya goshti houch shakat nahit...

Ambadnya naathsamvidh
[25/06, 12:48] Mohini Kurhekar: सप्त सागरींचे पाणी।
तयाचीही करवेल मापणी।
आकाशासी घालवेल गवसणी।
परी न आयणी संत येती।
सात सागरांचे पाणी मोजता येईल.
आकाशाला गवसणी घालता येईल.
पण संतांचे मोजमाप कदापिही करता येणार नाही.गवसणी -covering.
तुलसीपत्र १५७२-एका विश्वांत कोट्यावधी आकाशगंगा आहेत.अशी १००८ विश्वे एका ब्रम्हांडात आहेत.व अशा अनंतकोटी ब्रम्हांडांचा नायक हा परमात्मा सद्गुरु श्रीसाई आहे.
ह्यावरुन मनुष्य किती लहान आहे ते कळते.देवर्षी नारदांनी सांगितले आहे की मनुष्य लहान असला छोटा असला व मर्यादित असला तरी त्याने आपल्या छोटेपणाचा न्यूनगंड न बाळगता , भीति न बाळगता ह्या एवढ्या मोठ्या विश्वाचा विस्तार सांभाळण्याऱ्या परमात्म्याला प्रेमपूर्वक शरण गेले पाहिजे.कारण काय माहित ? अशी अनंतकोटी ब्रम्हांडेसुद्धा ह्याच्या पसाऱ्याच्या केवळ एक अंशच असेल.
पूर्वजन्मांच्या भक्तीमुळे हेमाडपंत हे पूर्णपणे जाणत होते की,बाबांचा हात माझ्या डोक्यावर आहे तोपर्यंतच माझ्याकडून त्यांचे चरित्र लिहिले जाणार आहे.व बाबांना वाटले तर ते दुसऱ्या कोणाकडूनही हे लिहून घेऊ शकतात.बाबा माझ्याकडून निजकर शिरी ठेऊन लिहून घेणार आहेत.हेच ते भगवत्ज्ञान व भगवत्भान.म्हणून त्याचा हात धरून ठेवणे हेच मर्यादापुरुषार्थाचे अंतिम रहस्य आहे.
सर्व सुख देणारे.ह्याच्या सख्यत्वाची ओळख करून घेतल्याशिवाय ह्याचा हात मला दिसणार नाही.व तो हात दिसल्याशिवाय मला तो पकडता येणार नाही.व तो हात पकडल्याशिवाय सर्व काही मिळून न मिळाल्यासारखे असते.(तु.प.६५२/६५३)
वो प्यारसे आता है।
वो हात पकडता है।
वो सेतू बनाता है।
तुझको बस चलना है।चल चल तू संग उसके। वो पिता हमारा है।
युद्ध माझा राम करणार आहे.मला फक्त साचार वानर सैनिक बनायचे आहे.
परमेश्वर भले आमच्या जाणीवेच्या पलिकडे असेल पण चण्डिका कुल म्हणजे गुरुक्षेत्रमला प्रेमाने शरण जाणे
तर आमच्या जाणीवेच्या प्रांतात आहे.
प.पु.बापूंनी आम्हा श्रद्धावानांच्या उद्धारासाठी हे चण्डिकाकुल सक्रिय केले आहे .त्याचा लाभ आपण घेऊ शकतो. हे आपले महद्भभाग्य आहे.
[25/06, 15:07] Chitra Chabukswar: विज्ञानातील अध्यात्म व अध्यात्मातील विज्ञान कसे पहायचे ती दृष्टी बापूरायाने दिली.
श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
[25/06, 15:17] +91 80879 74002: science aani adhatmacha ya doga madhay park nai tho nasthik astho teva swami ajoba tyala sentificaly tyacha bhaset samjavnya saati ye poorna film tyar jala dev konacha vait karat nastho tho pratyek ksanala tumcha barobar astho tuja iccha aso ki naso karan  tyacha baba aai sami ajoba che bhakt asatat tyacha kadun puda changla desha cha bhavitaya astho
mala yecha vrun ek anubhav atavla swapnilsigh dattopadhay (bapucha son in law)
[25/06, 15:41] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: देऊळ बंद म्हणजे काय ?
          आमचा जीवनातील प्रवास कधी आस्तिक, कधी नास्तिक असा होत असतो ! सद्गुरूचे स्मरण असते, सद्गुरुंचे आज्ञापालन होतं तेंव्हा आपण आस्तिक आणि  सद्गुरुंचे विस्मरण होते, सद्गुरुंचे आज्ञापालन होत नाही तेंव्हा नास्तिक ! म्हणूनचं '' माझा बापू ''  प्रत्येक वेळेला माझ्यासाठी वेगळा असतो. सकाळचा माझा बापू वेगळा, दुपारचा माझा बापू वेगळा  आणि रात्रीचा माझा बापू वेगळा ! ह्यालाही एक कारण आहे. असा प्रवास नसता तर मी परिपूर्ण मानव झालो असतो, उच्च श्रेणीतला भक्त झालो असतो. 
      परिपूर्ण मानव होण्यासाठी मला अनेक जन्म घ्यावा लागेल आणि सद्गुरू कडून शिकत, धडपडत, अनुभव घेत घेत प्रवास करावा लागेल !  म्हणूनचं माझा लाडका बापू माझ्या आजू बाजूला घडणाऱ्या घटना, प्रसंग, चित्रपट माझ्यासमोर दाखवत दाखवत शिकवत असतो.  माझा प्रेमळ बाप, कडक शिक्षक बनून शिकवत माझी श्रद्धा अधिकाधिक बळकट, दृढ करत जातो. 
       २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला '' देऊळ बंद ''  अध्यात्म - विज्ञान यांचा परस्पर जुगलबंदीचे  तंतोतंत चित्रण दाखवणार चित्रपट. देऊळ बंद म्हणजे देवाचे दर्शन घेण्यासाठी श्रद्धावानांना मज्जाव करणे, किंवा  देवाचे गुणसंकीर्तन न करणे. मी हा चित्रपट  ऑगस्ट २०१५ ला पाहिला  आणि माझं जीवनकथाच माझ्या समोर चालले आहे का असे जाणवलं.  या चित्रपटाचा नायक देशाच्या संरक्षणा साठी बुद्धी वापरात असतो परंतु संपूर्ण नास्तिक दाखवला आहे, ते नास्तिकता तिरस्कारातून निर्माण झालेला आहे. 
                   २०१५ ला फेब्रुवारीत पंचशील प्रथमा परीक्षा चौथ्यांदा दिल होत आणि पूज्य बापूनी भरभरून यश दिलं होत. उत्तरपत्रिका घेण्यासाठी आणि पूज्य सूचितदादांचा हस्तस्पर्श होऊन मार्गदर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळेस पेपर लिहिता असताना आलेलं अनुभव दादांना सांगितलं तेंव्हा दादांनी भरभरून कौतुक केलं  आणि आता बास कर असं म्हणाले.  
      मी  वापी गुजरात येथे एका टेक्निकल टेक्सटाईल कंपनीत सर्विसला होतो. भारतीय सैनिकांचे संरक्षणासाठी वापरले जाणारे बुलेट प्रूफ जाकीट साठी लागणार केवलार वस्त्र आम्ही प्रोसेस करायचो. मला त्यात प्रावीण्य मिळालेलं होत कारण मी मनापासून काम करत होतो. २०११ ला तर ते काम सतत चार दिवस - रात्र चालणार होत, तेंव्हा मला बापूनी कसलाही त्रास होऊ न देता सतत ८ शिफ्ट न थकता माझ्याकडून पूर्ण करून घेतला ! कारण बापू माझ्याबरोबर सतत होते, त्यांच्या शक्तीमुळे ते काम पूर्ण करू शकलो.   
         ऑगस्ट २०१५ ला पंचशील परीक्षेचा प्रश्नपत्रिका प्रत्यक्ष मध्ये आलं. आणि मोह आवरता आला नाही, मला लिहावंसं वाटलं. दादांनी बास म्हणून सांगितलं तरी लिहायला घेतलं. पहिल्या प्रश्नाचे  उत्तर लिहून झालं सुद्धा ! नेमकं त्यावेळेस डोंबिवलीत कन्नड श्रद्धावानांसाठी गुण संकीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात येणार होता. त्यासाठी मला येता येणार नाही, आपण पुढे ठेऊ असे सांगितलं.  असे करून एक प्रकारे माझ्या देवाचा गुणसंकीर्तनाचा देऊळ बंद केलं होतं ! झाल,  प्रथमग्रासे मक्षिकापात असे झाले !  दुसरा प्रश्नाच लिखाणचं होईना. तापांनी आजारीच पडलो. बरे झाल्यावर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात मला रत्नागिरीला कन्नड श्रद्धावानांसाठी गुणसंकीर्तनाला जाता आलं.  परंतु माझं  प्रारब्ध माग लागलं होत ! ऑक्टोबरच्या चवथा आठवड्यात माझा बायपास सर्जरी झाली त्यातून मला बापूनी सही सलामत वाचवलं. माझा दयाळू बापू माझ्या पाठीशी होते. 
         चित्रपटातही   देऊळ बंद केल्यामुळे नायकचा प्रारब्ध मागे लागलं म्हणून त्याच्या  पाठीमागे मारेकरी लागले होते, परंतु रक्षणाकर्ता स्वामी समर्थ त्याच्या बरोबर होते.  राघव  पीठापूरला जातो तिथे स्वामी समर्था बरोबर खूप छान संवाद आहे.  
राघव :       तुम्ही मलाच कसे काय दिसता ?   
स्वामी समर्थ : तुझ्या मनात खोल तळाशी मोठा स्फोट झाला आहे . 
राघव :       कसला स्फोट ?          
स्वामी समर्थ : तुझी तल्लख बुद्धिमत्ता आणि सर्वशक्तिमान असल्याचे अहंकार याची धडक बसली आहे माझ्या भक्तांच्या श्रद्धेशी आपल्या सोसाटीच्या मंदिरात !   
राघव :        मी कडवा नास्तिक असून मला का दिसता ते सांगा !  
स्वामी समर्थ :  तुझी ही नास्तिकता तुझ्या तिरस्कारातून निर्माण झाली आहे. परंतु तुझी बुद्धी जे काम करते ते श्रद्धेतून करते.  
 राघव :   मी नास्तिक असून मलाच का दिसता ते सांगा. 
स्वामी समर्थ : तुझी बुद्धी देशाच्या संरक्षणासाठी वापरणार आहे म्हणून मी तुझ्या बरोबर आहे. 
राघव :  समजा माझी फिरली तर ?
स्वामी समर्थ:  समजा ? तुझी बुद्धी फिरलीच ना ! म्हणूनच तू सोसाटीतल्या मंदिराला कुलूप लावलास तू.
                       माझ्याही स्मरणात सतत बापू असल्यामुळे माझ्या विचारात बापू दिसत होतेच. परंतु भक्ती सेवेच्या कार्यात मी कमी पडत होतो  म्हणजे थोड्या काळाकरिता का होईना मी नास्तिक बनत होतो. म्हणजे सद्गुरुंच्या गुणसंकीर्तान सारख्या कार्यात सहभागी न होता आपत्तीच्या प्रांतात गेलो होतो. म्हणजेच माझ्याकडून गुणसंकीर्तन रूपी देवळाला कुलूप लावण्यात आलं होत,  श्रद्धावानांच्या श्रद्धेशी  ते धडकच होती !  सुंदरकांडात श्री हनुमंत म्हणतात - '' हे प्रभो, आपले भजन स्मरण न होणे हीच तर खरी आपत्ती आहे ! ''
             म्हणून जेंव्हा जेंव्हा आपल्याला शक्य होईल तेंव्हा कुठलेही कारण पुढे न करता, जमेल तसे गुणसंकीर्तन करता आलं पाहिजे.  गुणसंकीर्तन श्रद्धावानां समोर असो, पंचशील परीक्षेत असो  की  whatsapp ग्रुप वर असो ! संधी सोडू नये, गुणसंकीर्तन रूपी देऊळ बंद करू नये. 

हरी ओम श्रीराम अंबज्ञ 
प्रभाकर देशपांडे 
डोंबिवली ( पश्चिम )
[25/06, 22:46] Chitra Chabukswar: अध्याय क्रमांक २
ओवी क्रमांक १३ 

*ओवीचा सरल अर्थ:-*

सात समुद्रांचे पाणी मोजता येईल. 
आकाशालाही पांघरुण घालता येईल. 
परंतु संत बुद्धीच्या आटोक्यात सापडत नसतात.
(म्हणजेच बुद्धीच्या जाणिवेच्या पलीकडे असतात. )

*वजन करे सो हारे*
*भजन करे सो जीते*

आपल्या सगळ्यांना नको त्या गोष्टी  मोजण्याची व तुलना करण्याची सवय असतेच.

सप्त सागरांत पाणी किती आहे ते कळून माझ्या आयुष्यात काही फरक पडणार नाही.  तरी आपण अशक्य असणा-या गोष्टी करायला पुढे असतो व त्या करुन काहीही साध्य होत नाही. कष्ट पडतात, मन:स्ताप होतो. तरीही आपल्याला त्यात रस असतो.  ज्या गोष्टींत रस घेतला पाहिजे त्यात आपण रस घेत नाही.

*नको नेमके तेच केले*
*करायचे ते कधी न केले*
*धरली दुर्बुद्धी*

बापू अनेक वेळा आपल्याला सांगतात,"की बाळांनो! परमेश्वराकडे प्रत्येक श्रद्धावानाची रांग वेगळी आहे.  कोणी कोणाच्या रांगेत घुसू नका."

*मला स्वत:ला माझ्याच रांगेत पुढे पुढे जायचे आहे. सावळयाला भेटण्यासाठी!*  

 *रसराज* असणारा अनिरुद्ध आपल्याला पूर्णत: ओळखतो आणि आपल्याला सुधारायचे कसे तेही जाणतोच. 

बापू कडे आल्यावर तो आपल्यावर भरभरून प्रेम करु लागतो.  या प्रेमरसातच डुंबत राहावेसे वाटते.  त्याचे प्रेम भरून ठेवावेसे वाटते.  परंतु प्रेम भरून ठेवण्याकरिता भांडेच सापडत नाही.

*तुझे प्रेम मी भरु कशात*
*येई हाच विचार*
*अचिंत्यदानी भक्त सखा तू*
*दिले मला भांडार* 

बापूरायाचे प्रेम भरुन घेण्यासाठी  लौकीक भांडे नाहीच.  भांड्याचा आकार केवढा आहे त्यावर काही अवलंबून नाही. बापू नेहमी आपल्याला उदाहरण देतात पिंप अर्धे भरलेले आहे व चमचा पूर्ण भरलेला आहे.  म्हणजेच चमच्याला पूर्णत्व आहे.  Quantity doesn't matter.  

आपण सामान्य Quantity ला महत्त्व देतो तिथेच फसतो. 

बापूनी तर आपल्याला खजिन्याची किल्लीच हातात दिली आहे.  बाळांनो जमेल तेवढा लुटून न्या. 

संत ज्ञानेश्वर परमेश्वराने सोपविलेले ज्ञानेश्वरी लिहिण्याचे कार्य संपल्यावर जराही थांबले नाहीत.   लोकार्पण सोहळा करण्यास किंवा राॅयल्टी घेण्यास थांबले नाहीत.

*हेमाडपंतांनी श्रीसाईसच्चरित्र ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यावर लेखणी व मस्तक साईचरणी अर्पण केले.*

संत तुकारामांनी आपले अभंग  सर्वांना सढळ हस्ते देऊन टाकले. 

*जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती*

*बुडती हे जन  पाहवेना डोळा*
*म्हणूनी कळवळा येतो त्यांचा*

आपण सारी सामान्य माणसे आहोत.  आपल्याला संतांसारखे वागता येणार नाही.  पण दुस-याला वाईट वाटेल असे बोलणार नाही असा प्रत्येकाने संकल्प करायला हवा.  कारण साईसच्चरित्रात बाबा म्हणतात, "तुम्ही दुस-याला बोलता पण ते मला लागते".  

*आपण प्रत्येकजण एवढे तर नक्कीच करु शकतो कोणालाही जिव्हारी लागेल असे बोलणे टाळू.*

*संत पद मिळणे सोपे काम नाही.  संतांना किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. घणाचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.*

पण आपल्याला कशाला हवे आहेत कठीण मार्ग?  कारण आपल्याला सर्वात सोपा व सार्वभौम गजर आपल्या लाडक्या अनिरुद्धाने बापूरायाने दिला आहे.  तो जमेल तसा म्हणू आणि जीवनाचे सार्थक करुन घेऊ.

*रामा रामा आत्मारामा त्रिविक्रमा सद्गुरुसमर्था*
*सद्गुरुसमर्था त्रिविक्रमा आत्मारामा रामा रामा*


✒️  चित्रावीरा चाबुकस्वार 
       वाशी उपासना केंद्र 
       २५/०६/२०२०
[26/06, 10:11] +91 97645 77432: Ya movie madhe ajun ek scene aahe ek manus signal red astana suddha aapli bike pudhe neto tyaveli swami mhantat niyam na palnare yanchyakade mi pahat nasto (sakshibhav) aaplylala he suddha bhan thevav lagat ki mi je kahi kartoy te mazya devala aavdel ki nahi.
Aaplyala sinhavlokan karan garjech asat satya prem anand pavitrya yachya chaukatitach rahaych asat parantu aapal man sairavaira palat asat te aaplyala ya chaukatit rahun det nahi ya chanchal manala namachi jod dili ki te man sthir vhayla suruvat hote mag aapla samarthyadata tyach kam suru karto 
Shree swami samarth
Om manah samarthyadata shree aniruddhay nama

Ambadnya Naathsamvidh
Vaibhavsinh Karekar
Khopoli
[26/06, 12:21] Chitra Chabukswar: पुढील ओवीचा अर्थ लिहिण्याचा प्रत्येकाने प्रयास करायचा आहे.  

जय जयाजी साईराया । दीनदुबळ्यांचिया विसांविया । अगाध न वर्णवे तुझी माया । करीं कृपा या दासावरी ॥१५॥

श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्
[27/06, 11:25] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: देऊळ बंद या चित्रपटात अनेक प्रसंग आहेत, खालील प्रसंगातून आपण काय बोध घेऊ शकतो-एका वाक्यात लिहिता येईल   

१ )  श्री स्वामी समर्थ मंदिर असलेलं सोसायटीत राघवची राहण्याची व्यवस्था केलेली असते  ते राघवला आवडत नाही, मला सोसायटी बदलायचं आहे असं म्हणतो ! 
( सद्गुरूंचा छत्रछाया, सुरक्षा कवच नाकारणं म्हणजे स्वतःला संकटात ढकलून देणं ! )
२)  राघव शास्त्री भारतीय शास्त्रज्ञांचा सतत अपमान करत असतो, त्यांनी केलेली परिश्रमाला किंमत देत नाही. 
( केवळ स्वतःची हुशारी मिरवणं आणि दुसऱ्याचे परिश्रम दुर्लक्ष्य करणं शहाणपणाचं लक्षण नाही ! )
३) राघव शास्त्री यांचं काम पूर्ण झालेलं असत, पासवर्ड टाकयच असत, ते काम अर्धवट सोडून देऊळ बंद करण्यामध्ये धन्यता मानतो 
( सुरुवात केलेली कुठलेही पवित्र कार्य अर्धवट सोडू नये आणि  दुसऱ्याचं पवित्र कार्यात बाधा आणू नये )
४) राघव आपल्या आईवर आणि स्वामी समर्थावर वडिलांचं खून केल्याचं आरोप करतो
( सद्गुरू कधीही कोणाचं वाईट करत नाही ह्यावर माझं पूर्ण विश्वास हवा )

५) डॉ. देशपांडे राघव शास्त्रीला दोन पर्याय सुचवितात -  श्री हरिकोटाला जाणे   किंवा  स्वामी समर्थाना शरण जाणे, राघव पहिला पर्याय निवडतो. 
(कर्म, ज्ञान मार्गापेक्षा भक्ती मार्ग श्रेष्ठ ! संकटापेक्षा माझा सद्गुरू मोठा हा विश्वास हवा )
६) मेक्यानिक वल्लभ  कार लगेच दुरुस्त करण्यासाठी राघवला नकार देतो, मात्र आई विनंती करते तेंव्हा पर्याय सुचवितो. 
( बोलण्यात आर्जव असावा आणि कुणाच्याही मातेचं आदर करणं अत्यंत श्रेष्ठ )
७) दुर्घटनाग्रस्त माणसाच्या पत्नीला मदत करण्यास राघव नकार देतो !  
( ' जो अपघात ग्रस्ताना मदत करतो देव त्याच्या पाठीशी सदैव उभा असतो.')
८) स्वामी म्हणतात तुझी बुद्धी देशाच्या संरक्षणासाठी काम करते, श्रद्धेतून काम करते म्हणून मी तुला दिसतो 
( कुठल्याही पवित्र कार्यात सद्गुरूंचा सदैव पाठिंबा असतो )
९)  जिवंत माणूस झोपलेलं असताना त्याचे पाय दक्षिण दिशेला ठेऊ नये 
( पृथ्वीच्या दक्षिण उत्तर चुंबकीय क्षेत्रामुळे जिवंत माणसाच्या मेंदूकडे अशुद्ध रक्ताचा प्रवाह जोरात होतो त्यामुळे मृत्यू संभव )
१०) गुरुविण नाही नर नारायण, गुरु कारण गुरु तारण, गुरुचरिताचे कर पारायण 
( गुरुचरित्र, साई सच्चरित्र मनापासून पारायणामुळे  जीवन सुंदर बनते, कर्ता हर्ता गुरूच आहे विश्वास दृढ होतो )
११) गुरु ड्राइवर असेल तर जीवन यात्रा कोणत्याही अपघाताविना सुरक्षित होते 
जीवन यात्रेतील खाच खळगे सद्गुरू जाणत असतो, प्रत्येक संकटात मार्गदर्शन करतॊ आणि यात्रा सुरक्षित होते, एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता सद्गुरू ऐसा )
१२) स्वामी राघवला म्हणतात आत्ता तुला माझी खूप गरज भासणार आहे  त्यावर राघव  म्हणतो  कितीही संकट आले तरी मला तुमची गरज नाही 
( विनाश काले विपरीत बुद्धी )
१३) स्वामी म्हणतात '' एक वेळ मला नाकारलं तरी चालेल पण मी दिलेलं उत्तर नाकारू नको ’’
( कलियुगात कलीच्या प्रभावामुळे सगुण साकार सद्गुरूंवर लगेच विश्वास बसणार नाही, परंतु  जे धर्मग्रंथ, गुरुग्रंथ आहे  ज्यात जीवनाचे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे त्याला नाकारता कामा नये )
[27/06, 11:26] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: अध्याय २ ओवी १५
जय जयाजी साई राया I दीन दुबळ्यांचिया  विसांविया I
अगाध न वर्णवे तुझी माया I  करी कृपा या दासावरी II  15  II   

सरलार्थ   :    हे सद्गुरू साईराया, तुझा जयजयकार असो ! तूच दीन दुबळ्यांचे विश्रांती स्थान आहेस ! तुझी लीला अगाध आहे,  मायेची, अकारण कारुण्याची वर्णन होऊ शकत नाही म्हणून तू या दासांवर कृपा कर साईराया ! 

        हे साईराया, तुझा प्रताप, लीला पाहून गुणसंकीर्तन करण्यासाठी, काव्य बद्ध करण्यासाठी माझ्या मनात लहरीवर लहर उठत आहेत, आणि अनावर होत आहेत आवरता आवरत नाही ! मला माहीत आहे मी पामर आहे तरी सुद्धा तुझ्या अकारण कारुण्यामुळे माझ्याकडून करून घेणार आहेस. 

मना या कैसे आवरू ओढ घेई तुझ्या चरणी !  
हेमाडपंत म्हणतात,  तुझ्या अगाध लीला पाहून माझे मन तुझ्या चरणी ओढ घेत आहे, तुझ्या लीला वर्णन करण्यासाठी माझ्यासारख्या पामराचा, अज्ञान्याचा निवड केलीस !
हेमाडपंत प्रार्थना करत आहेत, जय जयाजी साईराया, तुमच्या स्तुती करण्यासाठी, लीला वर्णन करण्यासाठी मला विपुल मती द्यावी , अपार स्फूर्ती मला द्यावी ! मी केवळ मूढ अज्ञानी असून माझ्यावर कृपा करा साईराया !
तू दीन दुबळ्यांचे आश्रय स्थान आहेस, विश्रांती स्थान आहेस जेणे करून रंजले गांजले यांना म्हणजे अध्यात्म मार्गावर प्रगती करून घेण्याऱ्यासाठी ! ज्यांना कोणी जवळ करत नाही तू त्यांना जवळ करून पुढील मार्ग दाखवतोस. त्यांच्यासाठी तुझं चरित्र, तुझे नाम, तुझे चरण, तुझे गुणसंकीर्तन म्हणजे विश्रांती स्थान आहे.
तुझ्या सर्व लीला अगाध आहेत. तुझ्या मायेचा, प्रेमाचं, अकारण कारुण्याचं वर्णन करू शकत नाही कारण तू जर ठरवलंस तर तू काहीही करू शकतो ! म्हणून या दासांवर कृपा कर !
मी तो केवळ पायाचा दास I नका करू मजला उदास I
जोवर या देही श्वास I निज कार्यास साधूनी  घ्या    II

परम पूज्य बापूनी एकदा संत तुकारामांचा अभंगावर प्रवचन करताना सांगितलं, 
     ज्याला कुणी कवटाळणार नाही, जवळ घेणार कुणी नाही, त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवणार नाही, असा जो कोणी असेल त्यालासुद्धा घट्ट मिठी मारून जो हृदयाशी घेतो तोच परमेश्वर आहे. कसलाही भेदभाव न करता स्वतःचे म्हणतो, तोच परमेश्वर आहे.
प्रत्येक मानवात परमेश्वराचा अंश आहे. तो परमेश्वराचा पुत्र आहेच. पण त्याने दास बनायला हवे. पुत्र बनण्यात अहंकार असतो. दास बनण्यात अहंकार नसतो. 
मी भक्ती करणारा आहे म्हणजे पुत्र, तो माझ्याकडून भक्ती करून घेतो म्हणजे दास.
म्हणूनच मी भगवंताचा दास आहे ही संकल्पना आपल्या मनात दृढ व्हायला हवं.  दास म्हणजे सद्गुरूंचा आज्ञाधारक !  पुरंदरदास म्हणतात जो पर्यंत गुरूचा गुलाम होत नाही, तोपर्यंत अज्ञानाचा कोशातून मुक्ती मिळत नाही ! 
म्हणून मला सद्गुरू अनिरुद्धांचा दास बनून अनिरुद्धभक्तीचा माधुर्यात डुंबून राहायचं आहे.

हरी ओम श्रीराम अंबज्ञ 
प्रभाकर देशपांडे, डोंबिवली (प) उपासना केंद्र
[27/06, 13:13] +91 97660 80748: अध्याय २ ओवी १५
जय जयाजी साई राया।दीन दुबळ्यांचिया विसांविया।
अगाध न वर्णवे तुझी माया। करी 
कूपा या दासावरी।।१५।


सरलर्थ: हे सदगुरू साईराया,  तुझा जयजयकार असो! तूच दीन दुबळ्यांचे विश्रांती स्थान आहेस! तुझी लीला अगाध आहे, मायेची, अकारण  कारूण्याची वर्णन होऊ शकत नाही म्हणून तू या दासांवर कूपा कर साईराया!
हे साईराया, तुझा प्रताप, लीला पाहून गुणसंकिर्तन करण्यासाठी, काव्य बद्ध करण्यासाठी, माझ्या मनात लहरीवर लहर उठत आहेत, आणि अनावर होत आहेत आवरता आवरता नाही! मला माहीत आहे मी पामर आहे तरी सुध्दा तुझ्या आकारण कारुण्यामुळे माझ्या कडून करुन घेणार आहेस.
मना या कैसे आवरु ओढ घेई तुझ्या चरणी!
हेमाडपंत म्हणतात, तुझ्या अगाध लीला पाहून माझे मन तुझ्या चरणी ओढ घेत आहे, तुझ्या लीला वर्णन करण्यासाठी माझ्या सारख्या पामराचा, अज्ञान्याचा निवड केलीस!
हेमांडपंत प्रार्थना करत आहेत, जय जयाजी साईराया , तुमच्या स्तूती करण्यासाठी, लीला वर्णन करण्यासाठी मला विपूल मती धावी,मी केवळ मूढ अज्ञानी असून मझ्या वर कूपा करा साईराया! 
















[27/06, 22:20] Chitra Chabukswar: 🌱🌿🌱🌿🌱🌿🌱🌿


जय जयाजी साईराया । दीनदुबळ्यांचिया विसांविया । अगाध न वर्णवे तुझी माया । करीं कृपा या दासावरी
॥२/१५॥

ओवी क्रमांक १५
१+५=६
षड्रिपूंना गळती लागली म्हणजे ही ओवी अनुभवता येते.


*ओवीचा सरल अर्थ:-*

ज्याचे चरण हेच दीनदुबळयांचा विसावा आहे अशा माझ्या बाबांचा साईनाथांचा जयजयकार असो.

बाबा! तुझी माया अगाध असून तिचे वर्णन करता येत नाही. तरी या दासावर कृपा कर. (म्हणजे तुझ्याच कृपेने मी तुझ्या मायेचे अंशतः तरी वर्णन करु शकेन.)

जय जयाजी साईराया ।

आपण त्याचाच जयजयकार करतो जो आपला आहे. जो आपल्यासाठी झटतो आहे.

जयाजी - जय + आजी
आज तुझा जयजयकार करतो.
आज तू साई रुपात माझ्यासमोर आहेस. कारण याची अनेक रूपे आहेत. सर्वच गोड आहेत. पण प्रत्येकाला वेगळे रुप भावते. मी मात्र साईरायाचा जयजयकार करतो. लग्न करून नवीन घरात आलेल्या मुलीला घरातील मंडळींना जास्त ओळखत नसल्यामुळे तिचा रायाच जसा जवळचा असतो / वाटतो, तसा हा आपला साई *राया* होऊन अगदी जवळचा व्हायला हवा.

*रूपे तुझी शंभर, सहस्त्र अनंत*
*मी का रे बघावी, गरज मज काय?*

दीनदुबळ्यांचिया विसांविया ।

जया न कोणी मालक वाली |
तया सांभाळी साई माऊली |
सडलीं पडलीं आणि कावलीं |
तीं *विसावलीं* मशिदींत
||२३/११०||

दीनदुबळयांचा कोणीच वाली नसतो. त्याच्या आयुष्यात स्थिरता नसते. मन:शांती नाही. डोक्याला शांती नाही. सगळीकडे अंधार पसरलेला असतो. काय करावे सुचत नाही. मग कोणीतरी आपल्या समोर बाबांचे गुणसंकीर्तन करतो. आपले डोळे चमकतात.
आपल्याला अंधारात प्रकाशकिरण दिसू लागतो.

*मित्रांनो ज्या दिवशी बाबांच्या कृपेने त्यांचे गुणसंकीर्तन कानी पडते त्या क्षणापासून माझे प्रारब्धाचे भोग कमी होण्यास सुरुवात होते.*

*तिमिरातूनी पसरूनीया बाहू आले ते उजळीत*

बंद खोक्याचा प्रयोग पहावा.

बंद खोक्याला पाडलेल्या छोट्या छिद्रातून येणा-या उन्हाच्या तिरीपीच्या दिशेने झाड वाढू लागते. आपली धाव सुद्धा अशीच सद्गुरुंच्या चरणी असली पाहिजे.

*सद्गुरुंचे चरण म्हणजे आपला विसावा.*

अशांत मन त्या क्षणापुरते तरी शांत होते. मनाची पाटी कोरी होते. अशा को-या पाटीवर मग फक्त बाबांचीच आकृती प्रतिबिंबित होते. सतत बाबांचे चरण पहाण्याची ओढ लागते.

*आठां दिवसा गुरुवारीं |*
*भक्त करिती वारी|*
*प्रभुपद पहावया|*
*भवभय निवारी|*

चरणांवर आपण सर्वांनी आधीच खजिना तयार केला आहे.

दर गुरुवारी बाबांच्या चरणांच्या दर्शनाची आस लागते. कारण गुरुवारी या चरणांचे दर्शन झाले की पुढचा आठवडा खूप छान जातो. काही अडचणी आल्याच तर त्याही लगेच सुटतात. मनात काही वेळा काही गोष्टींची सतत भिती असते. त्याही दूर होतात. (भवभय निवारी)

सतत संसारासाठी धावपळ करताना क्षणभरही विसावा मिळत नाही. तो प्राप्त होतो याच्या चरणांशीच! *खूप परिश्रम केल्यानंतर जीवाला शांती हवी असते. तोच विसावा.* प.पू. बापूंनी पूज्य मीनावैनींना वीस पाऊले चालविले होते. त्यानंतर चरणांशी विसावा दिला.

चरण आम्हांसी आम्हांसी |
दिधले तूचि ॠषीकेशी |
चरणांची करता उशी |
झाले निर्धास्त मानसी ||

उशीमुळे आपल्याला शांत झोप लागायला मदत होते. राम नाम वहया लिहून झाल्यावर आपल्याला बापूंचा चरणस्पर्श प्राप्त होतो. बापूंच्या चरणांची उशी मिळण्याचे भाग्य काही क्षणच लाभते. पण खूप काही देऊन जाते. आपण अगदी निर्धास्त होतो. त्या क्षणी वाटते की वह्या पटापट लिहून व्हाव्या व हा क्षण परत परत अनुभवता यावा.

याची आपल्या लेकरांवर खूपच माया आहे. त्याचे वर्णन शब्दात करता येऊ शकत नाही ती अनुभवणे आवश्यक आहे.

*माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करीत रहाते.*

*त्रिविक्रमा तू प्रेमळ आहेस आणि मी अंबज्ञ आहे.*

काही वेळा लौकीक दृष्ट्या चुकीच्या वाटणा-या गोष्टी माझे कायमचे कल्याण करतात.

एका श्रद्धावानाच्या पायाला अजगराने विळखा घातल्याने बस चुकली होती. बस काही अंतरावर गेल्यावर बसला जबरदस्त अपघात झाला व सर्व प्रवासी मृत्यू पावले. इथे अजगराने जसा पायाला आपोआप विळखा घातला होता तसाच तो आपोआप सुटतो. दुसरी बस पकडून श्रद्धावान इच्छित स्थळी आरामात पोहोचतो.

म्हणून आयुष्यात विपरीत गोष्टी घडत असल्या तरी त्या पुढे जाऊन माझे भलेच करणार आहेत याची खात्री व विश्वास बाळगणे आवश्यक आहे. अगदी १०८%.

बाबा व त्याची कृपा वेगळी नाही. ती एकच आहे. बाबा आयुष्यात आले की कृपा आलीच. उचित वेळ येताच त्याची अनुभूती प्रकर्षाने जाणवते एवढेच!

हेमाडपंत म्हणतात:-
मी तों केवळ पायांचा दास |
नका करूं मजला उदास |
जोंवरी या देहीं श्वास |
निजकार्यास साधूनि घ्या
||३/४०||

अध्याय ३ ओवी क्रमांक ४०

३ +४० = ४३= ४+३=७
सात समुद्र करीन न्यहाल
म्हणजेच सप्त चक्र शुद्ध करीन.

*श्रीशब्दध्यानयोग व मुद्रा प्रशिक्षण याद्वारे बापू आपली सप्त चक्र शुद्ध करीत आहेत.*

श्रीराम अंबज्ञ नाथसंविध्

✒️ चित्रावीरा चाबुकस्वार
वाशी उपासना केंद्र
२७/०६/२०२०


Mohini Kurhekar: जयजयाजी साईराया ।अ२ ओवी १५
साईराया । बापू राया। हा राया शब्द कानाला किती गोड वाटतो ना!हेमाडपंतांना सद्गुरु साईप्रति प्रेम व आपलेपणा दाटून आल्यामुळे हा साईराया शब्द त्यांच्या कडून लिहिला गेला असे मला वाटते.कारण प.पू.बापूंनी 2nd प्रवचनात सांगितले होते की,मला बापूराया म्हणा.राया शब्दांत आपलेपण आहे ,प्रेम आहे.त्यादिवसापासून हा शब्द काही दुखलं की,माझ्याकडून आपोआप उच्चारला जातो.
[28/06, 11:33] Mohini Kurhekar: दीनदुबळ्यांचिया विसांविया ।अ२ओवी १५
हे दीनदुबळे म्हणजे कच्चे घडे असे मला वाटते.भक्तीमध्ये दीनदुबळे पण मुमुक्षु .
विसाविया - complete विश्रांती देणारा. बापूंनी याचे उदा.देतांना सांगितले होते की,१ली ते १०वी शिक्षण झाले .सुट्टी मिळाली आराम मिळाला .पण थांबू शकत नाही.पुढे शिकायचे आहे.विश्रांती पूर्ण नाही.पण सद्गुरू चरणांशी आल्यावर पू्र्ण विसावा आहे.माझ्या सर्व विवंचनांना पूर्ण विराम आहे.कारण तेच जीवाचे अंतिम विश्रांती स्थान आहे.सर्वोच्च अंतिमगति.परमगति.
तू तंव माझी परमगती।
तूंचि माझी विश्रांती ।अ१ ओवी ७४
Mohiniveera Kurhekar.
[28/06, 12:00] Manjiri Lohakare: हे माहित नव्हते. पण तोंडी आपोआप बापुराया हेच त्याने आधीपासुन हाक मारवुन घेतलेले असल्याने तेच मुखी आहे.

श्रीराम.

*मुखीचा गजर मनामध्ये जावो | अरे सरत्या क्षणाला तुची आठवो ||*

*तु आठवावे | जरी मी विसरलो ||*


सौ. मंजिरीवीरा लोहोकरे - पुणे.

अंबज्ञ नाथसंविध्.
[28/06, 12:09] Supriya More Sai Grp: *राया* म्हणजे राजा
प्रेमळ राजा
प्रजे वर स्वतःच्या बाळान प्रमाणे प्रेम करणारा, जीव लावणारा राजा,
स्वतः पेक्षा अधिक प्रजेवर जीव लावणारा,
जीवापाड प्रेम करणारा राजा
*-----------------------*
*दीन दुबळे*
म्हणजे निराधार, प्रारब्धात ग्रासलेले, पुढील सर्व मार्ग बंद, जीवनात दूर दूर फक्त अंधार,
वाट चुकलेले
*-------------------------*

अशा सर्वांचा हा
साई अनिरुद्ध
ध्रुव तारा बनून,
राया बनून
त्यांना आधार देतो

सुप्रिया मोरे सुर्वे
ठाणे मुंबई
[28/06, 12:25] Mohini Kurhekar: अगाध न वर्णवे तुझी माया। अ२ओवी१५
ही ओळ मला अमीर शक्करची आठवण करून देते. ज्याक्षणी ,त्याने
त्याच्याच भल्यासाठी आखलेल्या बाबांच्या योजनेला नकार देऊन शिरडीबाहेर म्हणजेच साईनाथांच्या इच्छेच्या प्रांताच्याबाहेर पाऊल टाकले तेव्हा त्याचा ताबा त्यानेच निर्माण केलेल्या( दारुण महाशक्ती) मायेने घेतला.व तो संकटात सापडला.व जेव्हा तो धावत पळत बाबांच्या चरणांशी आला ,बाबांच्या इच्छेच्या प्रांतात स्थिर झाला तेव्हा त्याच्या उशाशी असलेला मृत्यूही त्याच्या केसालाही धक्का लावू शकला नाही .
राधा प्रवचन -जीव आणि शीव या
मध्ये जी शीवाची शक्ती आहे तिला आपण जीवभावाने बघितले तर ती आम्हाला जीवापासून वेगळी करणारी अविद्या माया असेल व आपण शीवभावाने बघितले तर जीव व शीव यांना जोडणारी शीवाची कृपाविद्या म्हणजेच शुद्ध विद्या आदिमाया आहे ह्याची जाणीव होईल.
सत्यप्रवेश चरण ७८ : प्रत्येक जीवात्म्याला बदलण्याची ताकद देण्याच्या परमेश्वराच्या क्रियेलाच परमेश्वरी लीला म्हणतात.ही लीला म्हणजे परमेश्वराची शुद्ध विद्या आदिमाया.
मा -जिला अस्तित्व नाही.
या- जिचे कार्य मात्रआहे.
मायेचा प्रांत -रजोगुण व तमोगुणांचा प्रांत.अभावाचा प्रांत.
आदिमाया सेतू आहे.भावाच्या प्रांताकडे घेऊन जाणारी.सत्वगुणांच्या प्रांताकडे घेऊन जाणारी
जेव्हा मी हे माय बाप गुरु!सर्वकाही तुमच्या इच्छेप्रमाणे घडू दे असे म्हणतो (मनापासून) तेव्हा आपोआपच माझी मायेच्या ताब्यातून सुटका होते.
मजला आवडो अथवा नावडो।
तू जे इच्छिसी तेच घडो।
हेच मागता न अवघडो जीभ माझी।
[28/06, 12:36] Mohini Kurhekar: Mala nakki dt.athavat nahi.mazyakade lihilelehi nahi.tya divshi Raya mhanje Jivapad prem karnara hehi sangitle hote .आणखीही बरेच काही सांगितले होते.पण नक्की आठवत नसल्यामुळे पोस्ट केले नाही.
[28/06, 15:16] Mohini Kurhekar: करी कृपा ह्या दासावरी।अ२ओवी१५
इथे हेमाडपंत स्वत:ला साईंचा दास म्हणवून घेत आहेत.
तुलसीपत्र १५२४ मध्ये देवर्षी नारदांनी समजाऊन सांगितले आहे.'मी कर्ता ही भावनाच मनुष्याला भगवंतापासून दूर नेत असते. आणि निरनिराळया दु:खात लोटत असते.
मी त्रिविक्रमाचा दास आहे आणि त्याच्या इच्छेनुसार माझे जीवन घडते.असा ठाम विश्वास असला की भक्ताकडे ''मी कर्ता '' ही जबाबदारी अर्थात् कर्तेपण अजिबात उरत नाही.
ह्यालाच अकर्तात्मबोध असे म्हणतात.
असा अकर्तात्मबोध येण्यासाठीच त्रिविक्रमाकडे मागत रहायचे-मला तुझा खराखुरा दास बनव.
पुढे असेही सांगितले आहे की, मी स्वयंभगवान त्रिविक्रमाचा दास म्हणून जीवनात सगळे करणार,प्रत्येक कर्म करीत रहाणार ,परंतु माझ्या प्रत्येक कर्माचे फल मात्र दत्तगुरुंच्या आज्ञेने ,जगदंबेच्या वात्सल्यानुसार,व सहजशीवाच्या प्रेरणेनुसार ,अर्थात् स्वयंभगवान त्रिविक्रमाने माझ्यासाठी निर्धारित केलेल्या नाथसंविधनुसार मिळणार हा विश्वास ठाम असावा लागतो.
कर्म फक्त मी करणार।
समर्थ हरिगुरु फल देणार।
असा ज्याचा निर्धार असतो,त्याचाच बेडा पार होतो.प्रथम चरण ४चे निरुपणात आपण वाचतो,
असा ठाम विश्वास हेमाडपंतांकडे होता.हेमाडपंत प्रत्येक कार्य त्यांच्या साईनाथाकरिताच करत होते.त्यांचा प्रत्येक श्वास त्यांच्या साईनाथांकरिता चालू होता.लेखनकार्य पूर्ण होताच ''लेखणी मस्तक अर्पितो ''असे म्हणून त्यांनी जगाचा निरोप घेतला. जीवनालाही पूर्णविराम दिला.
Mohiniveera Kurhekar.
Andheri west.Mumbai.
[28/06, 21:45] +91 75886 46472: मी 10/12दिवसापासून लिखाण केले नाही कारण माझ्या कडुन हेमाड़पनत नास्तिक लिहिलं गेलं होतं
.परंतू प्रभाकर सिहानी ते दुरुस्त केले.मग वाटलं अशी चुक हो ऊ नये.पण आज वीचार केला चुकत माकत शिकुया.या ओळीत हेमाड़ पंत स्वताला दास म्हणून घेतात व यामूळेच त्याच्याकडून चरित्राचे लिखाण zale
.कारण त्यांचा नम्रपणा.जो नम्र zala तोच जिंकला पण आपण स्वतः नम्रता घ्यायला तयारच नसतो बापू स्टेज वर आल्यावर भक्तांना नमस्कार करतात .हेमाड़पंत त्या साई रा याला दिन दुबळ्या चा विसावा म्हणतात कारण प्रत्येक दिन दुबळ्याना ते आपले वाटत विश्वास वाटायचा की एथेच अपल्याला शान्तता मिळेल विसावा म्हन्जे घट्का भर मनाला शान्तता.आणि त्या साई रा याची माया अवर्णनीय आहे.अघटित लीला त व सद्गू रु राया.त्या साईबापू ची कृपा आमच्यावर नेहमीच रहो
[28/06, 21:46] +91 75886 46472: चंद्रकला कोळी jalgaon
[28/06, 22:25] +91 88788 22244: Jai jayaji sairaya|
Deendublyanchiya visaviya|
Agadh na varnave tuzi maya|
Kari krupa ya dasavari||

Sadguru sainathachya krupesathi deen hona khup avashyak ahe asa mala vatta..

Mi jevdhe eg pahile,aikle,vachle,tya sarv lokanmadhye deen ta hi ek common goshta mala janavli...

Mhanun mi asha conclusion paryant yeun pochlo...

Sunderkandatahi hech mention kelay,ji bapunchi sarvat priya ovi ahe...

*deendayal biridu sambhari*
*harahu naath mama sankat bhari*

Hi deenta kashi prapta hote?
Tyasathi aplyala kaay karava lagta?
Deentecha shrimanti,garibishi kahi sambandh ahe ka?
Mala asa vatta Ki ekhade sankat aale ani tyamadhun sutakecha marg milatach nasel,sarv upay karun zale,tarihi kahich upayog hot nahit. Asha avasthet manun heen deen hotoch..

*anek prayatna pai kele*
*sarv vyartha zale*
*aniruddha charan sevita*
*sarv sukh zale*

Eg *ratanji thakkar* parsi nandedcha bhakta ha gadganj shrimant hota pan to mul naslyamule deen zala ani sainathakade aala...

*Bhimaji patil* sampattik sthiti ekdum changli parantu kafkshayane pidit zala ani babankade aala...

Anek eg ahet...

Deen honyasathi bhaktala vishesh kahich karava lagat nahi...

Kruti sadguruchi karta to,vishwas apla....ha khup common rasta ahe sadguruchya krupela patra honyacha...

Aplyala ek lakshat yeta ki
*sainath changlya jaminimadhye baag kadhich fulvat nahit..tyanna ukhar jagach lagte..tasech zadanna pani denyasathi te pakke bhajlele ghade kadhihi vaprat nahit..tyanna kachche ghadech lagtat*

Mhanjech kaay tar kachchya ghadyanna baba pahije to aakar deu shaktat...
Pani deun zalyavar te ghade khali thevtach tyanchya mool swarupat vilin hotat...

Bhaktacha maan he kachchya ghadyasarkha asava lagta tarach tyala saincha hasta sparsha hoto anyatha nahi...

*Amchya changlya jaminichi ukhar baag karun ghyaychi amchi tayari aste ka*

Tyavhyakade alyavar tyala jaga mokli karun dyavi lagte...
Jaga ukhar nasel tar to tyavar lendibaag fulavnaar kashi?

Amchyahi jivanachi lendibaag fulvaychi asel tar adyapipadanchya abhangat mhanlyapramane...

*Pipa mhane mazya rani*
*Hyane fulavila mala*
*hyachi baag hyasi deuni*
*pipa bhogto kohla*

Raan kasa ujaad asta...tya jaminivar kahihi fulat nahi,falat nahi...

Parantu hech raan saila dilyavar to tyacha kaam chokhpane karto ani tyavar malach fulavto...

Pipadada tya malyamadhye na adakta tya sadgurula tyachi baag kayamchi deun taktat...
Mhanjech *tuze aso tuzyapashi mich hoy tuza* sarv karma ani tya karmache falahi tyachyach charani arpan kartat...
Karan TO khup labad ahe...

Bhaktala baag deun tyala adkavnyacha prayas karto...

Pipadadahi sadhesudhe bhakta nahit...shreshtha bhakta ahet...
Te barobar hi labadi olakhtat ani patkan sarv tyala deun mokle hotat...
*sai mage 2 don naani*
*mi dile suchit samir*

Ithe mi dile ha ahankar bilkul nahi....
*Tar tyane tyachi vastu magitli ani ti tyachi tyala parat keli asa bhaav ahe*

*Mi can't tuzya vastucha trustee ahe malak nahi he bhaan bhaktala satat jagrut thevava lagta*
Adyapipadada amhala tyanchya pratyek abhangatun he shikvat rahtat ani aplyalahi devyaan panthavar anun sodtat...

Ambadnya naathsamvidh
Saurabh Kulkarni
Malad west
[29/06, 08:30] Supriya More Sai Grp: आम्ही दीन असतो...
म्हणूनच...
साई अनिरुद्ध चरणी असतो...
आमच्याकडे जर सगळे काही भर भरून असेल...
ज्ञान, अध्यात्म...
मग आम्ही स्वतःच संत झालो...
बापू म्हणतात की...
जर तुम्ही संत झालात...
तर मग, माझ्या कडे येऊ नका...
मग तुम्हाला माझी काय गरज...
माझ्या कडे त्यांनीच यावे, ज्यांना अजुन अजुन, अधिक अधिक, शिकायचे आहे...
बापुन समोर, झोळी रिकामीच करून जावे...
त्याने त्यात आणखी भरावे म्हणून...
कच्चा घडा बनुनच जावे...
सदैव, त्याचा दास बनून, त्याच्या चरण कमलांची सेवा घडावी...
जीवनात दूर दूर पर्यंत अंधार आहे, निराधार आहे...
म्हणूनच *तो* मग *त्या* सर्वांचा आधार बनतो, *तो* जीवन प्रकाशमय करतो...
आमच्याकडे जर आधीच सर्व सुख असतील, तर मग आम्हाला *त्याची* काय गरज...
जो दीन दुबळा असतो, तोच दुःखातून बाहेर येण्याचे मार्ग शोधत असतो...
आणि हा साई अनिरुद्ध...
त्यांच्या खडतर जीवनाचा, वाटाड्या होतो...
*त्या* वाटाड्याचा, *त्या* च्या वाटेवरून जायचे की नाही...
इथे आम्हाला पूर्ण कर्म स्वातंत्र्य असते...
*तो* वाट दाखवायला, आमच्या वाटेवर, सदैव उभा असतो ...
*पथ बिसरे को राह दिखाता*
*दयावान गुरू साई*
*जिस जिस पथ पर भक्त साई का*
*वहा खडा है साई*

सुप्रिया मोरे सुर्वे
ठाणे (West) Mumbai
[29/06, 10:38] +65 9019 3751: अगदी खरे आहेत हेमाडपंतांचे हे बोल.. सात सागरांचे पाणी आपण मोजू शकू, आका शालाही गवसणी घालू, पण संतांच्या लीला मोजू शकत नाही.
ह्याबाबत माझे एक अनुभव सांगू म्हणते.. सिंगापूर ला ऑक्टोबर 2009 साली माझे सासू सासरे पहिल्यांदा आले होते. त्याना 1वर्षाचा व्हिसा मिळाला होता. अडीच महिने राहण्यासाठी ते आले होते. मी त्यांचे पासपोर्ट कपाटात नीट ठेवून दिले. दीड महिन्यानंतर जेव्हा आम्ही मलेशिया चा व्हिसा कांढण्यासाठी गेलो तेव्हा ट्रॅव्हल एजन्ट म्हणाला, "अहो, ह्यांचे दोघांचे व्हिसा expired झाले आहेत, 15 दिवस उलटून गेले, आता ह्यांना जबरदस्त fine पडेल. "
आम्ही पासपोर्ट वर बघितले तर बारीक इम्मीग्रेशन च्या स्टॅम्प वर लिहिले होते valid for 1 month only. आमचे धाबेच दणाणले. लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी बापुना गाऱ्हाणं घालून आमची सर्वांची पलटण immigration च्या ऑफिस मध्ये थडकली. येथील कायदे फार कडक असतात, चुकीला माफी नसते, त्यामुळे आता दोघांचे मिळून 100डॉलर प्रति दिवशी प्रमाणे 3000डॉलर दंड भरावे लागेल असे समजले.तेथे आलेल्या लोकांनी 5-6000डॉलर दंड भरलेला आम्ही पहिला होता. बापुना मी म्हटले तूच बघ बाबा काय ते. आम्ही पण येथे नवीनच होतो त्यामुळे एवढे पैसे दंड म्हणून भरणे परवडण्यासारखे न्हवते. मी मग immigration ऑफिसर ला बापूंचे नाव घेऊन हळूच request केली आम्ही येथे नवीन आहोत त्यामुळे हा स्टॅम्प पहिला न्हवता. पुन्हा अशी चूक होणार नाही. त्या lady ने आत जाऊन आणखी मोठया ऑफिसरला सांगितलं. थोड्या वेळाने तिने बाहेर येऊन सांगितलं, हा तुमचा गुन्हा आहे, कसा माहित नाही, पण मोठा ऑफिसर तुम्हाला एक संधी दयायला तयार झाला आहे, तुम्ही हे लिहून द्या की परत अशी चूक होणार नाही. आणि अगदी बापू पावले. आम्ही तसें लिहून दिले व एक पैसाही न घेता व्हिसा अडीच महिन्यापर्यंत वाढवून मिळाला.
असा आहे माझा बापूराया !!

अंबज्ञ, नाथसंविध

अनघा चित्रे सिंगापूर उपासना केंद्र
[29/06, 10:52] +91 80879 74002: अ.२ ओवी १५.
करी कृपा या दासावरी।
हेमाडपंत स्वतः दास्यत्व स्वीकारतात .जेव्हा आपण सद्गुरूंचा दास बनतो,तेव्हा तो सगळं काही घडवतो.सद्गुरुराया माझ्यावर कृपा कर .अहंकार मोह मद मत्सर या षड्रिपुंची मला बाधा होणार नाही याची काळजी घे.बापुनी कित्येकदा प्रवचनातून सांगितले आहे दास्यत्वाबद्दल.त्याचे दास्यत्व स्वीकारा.त्याचा दास बना.हनुमंताने त्याचे दास्यत्व स्वीकारले.
पिपा तुझा दास ।बापू तुझी आस।
मला वाटते हेमाडपंत एवढ्या प्रेमाने व आर्ततेने बाबांना साद घालतात.मग बाबा काय त्यांना संमती देणार नाही?कारण तो हारी विठ्ठल आहे.सर्व संत सांगतात की मला तुझा दास करुन घे.म्हणून आज त्यांच्या अभंगातून ते टाहो फोडून सांगतात की,त्याचा दास बनण्यातच माझे स्वहित आहे.
Manaliveera Bhovad.
Virar west kannad upasana kendra.
Typed by Mohiniveera Kurhekar.
[29/06, 17:36] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: साई सच्चरित्र अध्याय २ ओवी ३४

साई चरित्र महासागर I अनंत अपार रत्नाकर I
मी टिटवी तो रिता करणार I घडणार हे कैसेनी II ३४ II

सरलार्थ : सद्गुरू साईनाथांचे चरित्र महासागरा सारखे आहे, त्याची लीला अनंत असून महासमुद्रात अनेक रत्ने दडलेले आहेत, असे असताना मी एक साधारण '' टिटवी '' सारखं पक्षी मी हे महासागरातून ते सर्व रत्ने कसे बाहेर काढणार , माझ्याकडून हे कसे घडून येणार )

इथे हेमाडपंत ' टिटवी ' है पक्ष्याचे का उदाहरण दिले असेल ? टिटवी समुद्रातील पाणी का उपसून काढते ? तिच्याकडून कितीसा पाणी उपसला जाणार आहे ?

इंटरनेटवर टिटवी बद्दल माहिती शोधत असताना एक संदर्भ सापडला ( जितेंद्र तरटे, मटा, १४.०१.२०१८ )
ते म्हणतात….
ज्ञानेश्वरीत अध्याय १ ओवी ३८ मध्ये ज्ञानेश्वर माउली विश्लेषण करत सांगत आहे

समुद्राच्या काठी सुरक्षित ठेवलेली टिटवीची अंडी एक समुद्राची लाट गिळंकृत करते. तिला समुद्राचा राग येतो. मग ती इवल्याश्या चोचीने समुद्राचे पाणी उपसण्याचा निश्चय करते. महर्षी नारदांना तिची दया येते. गरुडाच्या साहाय्याने विष्णुकृपेने ते तिला तिची अंडी पुन्हा मिळवून देतात.

जशी संत आणि भगवंताच्या कृपेने तिचे अशक्य उद्दिष्ट गाठण्यात टिटवी यशस्वी झाली तसेच सद्गुरू कृपेने मी हि गीतार्थ सांगण्याचे सांगण्याचे अशक्यप्राय काम सहज पार पाडील , असा आत्मविश्वास टिटवीच्या कथेच्या रूपकाद्वारे माउलींच्या लेखणीतून प्रकटतो .

कथेचा सार : पराकोटीचा जिद्द असावं लागत !

श्री हेमाड पंत पुढे म्हणतात -

त्या महासागरासारखं श्री साई नाथांचे चरित्र अत्यंत गहन, गूढ आहे, सर्व यथासांग वर्णन करून सांगण्यास कधीही शक्य होणार नाही. म्हणून जेवढं करता येईल तेवढं प्रयत्न होणार आहे, तेव्हढ्यानेच श्रद्धावान वाचकांनी समाधान मानून घ्यावा.

येथेही श्री हेमाडपंतांचे पराकोटीचे जिद्द अनुभण्यास येते. साई चरित्र लिहिण्यासाठी साई नाथांची अनुज्ञा, आशीर्वाद तरी मिळाला. आता कसे करायचे ? ६० व्या वर्षी माझ्याकडून हे शक्य होईल का ? अर्धवट राहील तर उगाच माझं हसं होईल ! गप्प राहावं तर सद्गुरूंचा आज्ञा भंग होईल ! या विचारात होते.

एवढेच नाही '' हरी अनंत हरिकथा अनंत '' या प्रमाणे साईनाथांच्या लीला अनंत आहे. त्यात अनेक तत्व रत्ने दडलेले आहेत, जसे महासागरात अनेक रत्ने असतात तसे ! साई रत्ने मला कसे मिळवता येईल हेच त्यांना चिंता वाटू लागली. परंतु माझ्या साई सद्गुरुंच्या कृपेने अशक्यप्राय वाटणारी गोष्ट सहज साध्य होईल ! मी कशाला काळजी करू ?

क्षीरसागरातील रत्ने मिळविण्यासाठी देव, दानवांना मोह सुटला नाही ! दानवांचा साहाय्य घेऊन देवांनी समुद्र मंथन मांडलं आणि अनेक रत्ने मिळविले. मी तर यःकश्चित मानव मला कसे मिळविता येईल ?

कुणीतरी मला साईचरित्र आणून दिलं आणि सहज म्हणून वाचण्यास घेतलं ! माझं मन रूपी अंड्याचं गिळंकृत केलं ! ते शोधण्यासाठी ग्रंथ उघडलं ! मला हे ओवी रूपातील मूळ मराठीतलं ग्रंथ समजणार कसं ? असा विचार मनात तरळून गेला.

मी कश्याला ह्याची काळजी करू ? ज्यांच्या कृपेने हे ग्रंथ माझ्या हातात आलेलं आहे तोच बघून घेईल. मला जिद्दीने वाचावयास हवे. पहिल्यांदा पठण करून घेतलं, अनेक वेळा करवून घेतलं ! साई कृपेने कथा समजत गेले. त्यातील तत्वरत्न कधी मिळणार ! असे होता होता माझ्या साईनाथ अनिरुद्ध रूपात प्रगटला आणि स्वप्नात स्पष्ट आज्ञा दिली '' शिरडीला जा बारा होशील ''
माझ्या बापूनी मी ऐकत असलेलं पहिल्याच प्रवचनात माझ्या वाचनात येणार १९ वा अध्याय आधीच ओळखून, सद्गुरुतत्व कसं असत ह्याच विवरण केलं !

सूक्ष्माहूनि सूक्ष्म अत्यंत I महाताहूनही अत्यंत महत I
ऐसे आब्रह्मस्तंब पर्यंत I वस्तुजात हा साई II १ II

बस ! माझं शिरडी मुंबईत प्रकटल ! मला इकडे तिकडे जाण्याची गरज नाही ! साई सच्चरित्रातील तत्व रत्न सर्व श्रद्धावानांना मिळावं म्हणून साई सच्चरित्र अभ्यासासाठी दिल आणि सद्गुरूंचा प्रेम कितपत अनुभवलं हे समजण्यासाठी पंचशील परीक्षाही सुरु केलं !
तोच माझ्याकडून लिहून घेत आहेत, त्यानेच अनेक रत्ने उलगडून देत आहेत !

सद्गुरुला शरण जाणं हेच एक राज मार्ग ! तोच आम्हाला समजावून सांगणार ! विष्णू सहस्रनामावरील प्रवचन, रामरक्षा वरील प्रवचन, सुंदर कांडावरील अग्रलेख मालिका यातून अनेक तत्व रत्न उघड करून दिल आहे ! खजिना उघडा आहे लुटा लुटा लुटत रहा !

टिटवी सारखं जिद्द सोडू नका ! पठण, वाचन, चिंतन, मनन याच चोचीच्या साहाय्याने चरित्र सागरातील जल थेम्ब थेम्ब का होईना उपसण्याचा प्रयास झालं पाहिजे. मग सद्गुरू महर्षी अगस्तीच्या रूपाने स्वतःच सागरातील सर्व जल उपसून काढुन तत्व रत्ने अलगद आपल्या हाती देणार आहे.

'' तुम्ही प्रयास करत रहा दुधाची वाटी घेऊन उभाचि मी '' सद्गुरू अभयवचन दिलं आहे मग काळजी कशाला ?

हरी ओम श्रीराम अंबज्ञ
प्रभाकर देशपांडे, डोंबिवली ( प ) २९.०६.२०२०
[30/06, 08:35] +91 88788 22244: Saicharitra mahasagar|
Anant apar ratnakar|
Mi titvi to rita karnaar|
Ghadnar he kaiseni||

साईचरित्र खरच अपरंपार आहे|
ते मुक्तपणे लुटायची संधी बापूने आम्हाला दीली आहे याहून मोठे भाग्य ते काय|
नित्यनूतन असे हे साईभक्तांचे आचरित आपल्याला नित्य काहीतरी नवनवीन शिकवत राहते|
या महासागरात कितीही खोल खोल जात राहिले तरीही आपण कधीही बुडनार नाही उलट आपण बुडत असू तर तरुन जाऊ|
यातील प्रत्येक लीला हे रत्न आहे|
यातील प्रत्येक भक्त हे रत्न आहे|
यातील साईमुखीचे प्रत्येक वाक्य हे रत्न आहे|यातील प्रत्येक शिकवण हे रत्न आहे|
हा महासागर संपूर्णपणे शोषून घेणे व आत्मसात करणे हे खरोखरच असंभव कार्य आहे हे स्वतः हेमाडपंत कबूल करतात|
कारण हरि अनंत हरिकथा अनंत या उक्तीनुसार साईचरीत्र हे अथांग आहे ,अनंत आहे,अपरंपार आहे|
परंतु इथे हेमाडपंत ,
*मी टिटवी तो रिता करणार | घडणार हे कैसेनी||*
हा प्रश्न नाही विचारत आहेत|
या वाक्याच्या शेवटी प्रश्न चिन्ह नाही |म्हणजेच हे काम मी जरी माझ्या या दोन हातानी करु शकत नसलो तरीही साईनाथच माझे बुद्धीस्फुरणदाता आहेत|साईनाथच माझ्या हाताला आपला हात लावणार आहेत|
स्वतः साईनाथच माझी लेखनी बनणार आहेत | हा पुरेपुर विश्वास मात्र हेमाडपंतांना आहेच|
बाबांकडे अनुज्ञा मागायला गेल्यावर
*लिहीन माझे मीच की*
असे बाबा स्पष्टपणे सांगतात|
साईचरित्र हा रत्नाकर रिता करण्याचे कार्य स्वतः बाबांनीच आमच्यासाठी करुन ठेवले आहे सहजपणे, हेमाडपंतांना हत्यार करुन याचा उल्लेख दोघांच्याही तोंडून येतो साईचरित्रात|

म्हणून या ओवीच्या शेवटी प्रश्न चिन्ह नाही तर पूर्ण विराम आहे|

साईनाथ स्वतः लिहणार व लिहून घेणार |मग हे अशक्यप्राय कार्य होणार यात शंकाच नाही हाच हेमाडपंतांचा ठाम विश्वास आहे आणि भावही|

अंबज्ञ नाथसंविध्
सौरभ कुलकर्णी
मालाड पश्चिम
[30/06, 08:54] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: पुराणकाळातील समुद्रमंथनाची कथा सर्वांना माहीत आहे. सागरातील अनमोल संपत्तीची वाटणी करून घेण्यासाठी देव आणि दानव यांच्यात ‘समुद्रमंथन’ झाले आणि त्यातून कितीतरी मूल्यवान गोष्टी बाहेर निघाल्या! खरोखरीच, सागराच्या तळाशी अनमोल संपत्तीचा खजिना असतो! कितीतरी चमत्कारिक आणि अद्भूत गोष्टी समुद्रात सापडतात व म्हणूनच सागराच्या तळाचा ‘शोध’ घेण्याचे काम सारखे चालू असते.

तसेच प्रत्येकांनी साई चरित्र सागरातील अमोघ रत्नांची ' शोध ' घेण्याची काम चालू ठेवावी
[30/06, 09:26] Supriya More Sai Grp: साई सत चरित्र ...
म्हणजेच रत्नांनी फुललेला महासागर...
रत्नजडीत महासागर...
हा पुण्य पावन अपौरुषेय ग्रंथ म्हणजेच रत्नजडीत महासागर...
ह्याचा विस्तार...
अनंत कोटी ब्रम्हांड...
आणि हा ह्या अनंत कोटी ब्रम्हांडा चा नायक...
ह्यातील एक एक भक्त...
म्हणजे एक एक पुण्य पावन रत्न...
ह्यातील प्रत्येक साई लीला...
म्हणजे ह्यातील रत्न...
ह्यातील साई चे भक्तान वरील प्रेम...
म्हणजे ह्यातील रत्न...
ह्यातील भक्तांचे साई वरचे प्रेम, म्हणजे ह्यातील रत्न...
आम्हाला हे रत्न, ह्या महासागरातून उपसायचे आहे...
ह्यांच्या लीलांचे गुणगान करायचे आहे...
आम्ही ह्याच्या अनंत कोटी विस्तारात, एका टिटवी समान एक बिंदू आहोत...
टिटवी जशी आकाशात लहान असली तरी टिव टिव करत फिरते...
पण तिचे टिव टिवणे आसमंतात दुमदुमते...
ह्या टिटवी प्रमाणेच...
आम्हाला साई गुणगान सर्वत्र दुमदुमवायचे आहे...
ह्याची भक्ती, सेवा, यातून मिळालेला आम्हाला रत्नजडीत अनुभव, आम्हाला दूर दूर पर्यंत, टिटवी होऊन पोहोचवायचा आहे...
मी टीटवी समान लहान असलो, तर ह्याची लीला, ह्याची माझ्या वरील कृपा ही प्रेमाचा महासागर आहे...
माझे पर्वता एवढे प्रारब्ध तो तिळा एवढे लहान करतो...
आणि हे फक्त *तो* च करू शकतो...
*तो* *त्या* चे काम चोख करीत आहे...
मला माझे आज्ञा पालन चोख करावयाचे आहे...
ह्याने दिलेल्या साई सत चरित्र खजिन्या च्या महासागरातून मला एक एक *अमृत कण* वेचायचा आहे...
आणि माझे जीवन सर्वार्थाने...
*रत्नजडीत* करावयाचे आहे...

सुप्रिया मोरे सुर्वे
ठाणे (West) Mumbai
[30/06, 09:44] Supriya More Sai Grp: ह्याची सेवा भक्ती, हे त्या महासागरातील एक रत्न...
ह्यांच्या भक्तिभाव चैनन्यात सदैव राहणे, हे त्यातील एक रत्न...
पंचशील परीक्षा देऊन, *त्या* च्या अधिकाधिक जवळ जाणे, म्हणजेच त्यातील एक रत्न...
मुखी सदैव *त्याचे* नाम म्हणजेच त्यातील एक रत्न...
*त्याच्यावर* निरंतर प्रेम करणे, म्हणजेच त्यातील एक रत्न...

सुप्रिया मोरे सुर्वे
ठाणे (West) Mumbai
[30/06, 09:48] Supriya More Sai Grp: श्रीरामाच्या नामा वाचूनी
जिव्हेला ना काम
विणता शेला...
म्हणतो *राम*

सुप्रिया मोरे सुर्वे
ठाणे (West) Mumbai
[30/06, 10:01] +91 80879 74002: बाबा जानतात कुठल्या भक्तांच्या काय कबिलियत आहे फक्त आणि फक्त सद्गुरु माऊली जानते आपल्या मधील योग्याता .म्हणून च बाबानी हेमाडपंथना च ग्रथं लिण्यास निवडले.

अब,ये उनका क्रुतज्ञाता है वे अपणे आपको सूक्ष्म से सूक्ष्म समाजते है, जब की हेमाडपंथ नाम दिया है तो व टिठवी पक्षी बनकर सागर रिता करने की काबिल होगें.
सूक्ष्म रूप धरी सियही दिखवा।
बिकट रूप धरी लंकज रावा।
हम सब में बी कुछ न कुछ काबिलीयत होगा.इसलिए बापू ने हमें चुना.
हरि होम, श्रीराम, अंबज्ञ
manali bhovad
virar(west)kannada upasana kendra
[30/06, 17:15] Mohini Kurhekar: साईचरित्र महासागर ।अनंत अपार
रत्नाकर। मी टिटवी रिता करणार।
घडणार हें कैसेनी।अ.२ओवी३४

टिटवी -अ.५२मध्ये ही हा शब्द येतो.
मशके काय उचलावा मेरु।
टिटवी जे उपसावा सागरु।
परी पाठी असता सद्गुरु।
अद्भुत करणी घडवितो।अ५२ओ७७
मशक -चिलटं डांस,मच्छर
एका मच्छराने मेरुपर्वत उचलणे व
टिटवीने सागर उपसणे दोन्ही अशक्य
गोष्टी आहेत पण सद्गुरु पाठीशी असेल तर अशक्य असे काहीही नाही.
आले देवाजीच्या मना।
तेथे कुणाचे ही चालेना।
राम सत्यसंकल्पप्रभु।
सभा कालबस तोरि।
साई कृपापात्र। त्याला कठीण काहीच नाही.
साईसत्चरित्र म्हणजे अगणित बोधरत्ने असलेला महासागर .
बोध -प.पू बापूंची deffination
जो विकासके आड आता है,उसे दूर करनेके लिए मुझे जो प्रयास करना है वह समझना।
प्रत्येक जीव जेव्हा स्वत:ला सुधारण्याचा प्रयास करत असतो तेव्हा त्याच्याकडे सदगुरूंचे लक्ष असतेच.फक्त त्या प्रयासात सातत्य पाहिजे .
टिटवी रागाने सागराचे पाणी उपसत होती तरी सदगुरू नारदांचे लक्ष होतेच.व परमात्म्याकडे त्या जीवाला मदत करायचे अगणित उपाय असतात.टिटवीकडे प्रयासात सातत्य होते.म्हणून विष्णुची तिच्यावर कृपा होते व ते तिची अंडी तिला परत मिळवून देतात असे मला वाटते.
श्रीसाईसत्चरित्र वाचण्यात सातत्य ठेवल्यास त्यातील बोधरत्ने आम्हाला आपोआप मिळतात. ज्याला जो बोध आवश्यक आहे तो उचित वेळी मिळणारच आहे.
नाहू तुझिया प्रेमे अनिरुद्ध प्रेमसागरा।
अनन्य प्रेमस्वरुप असलेला हा परमात्मा अनिरुद्ध त्रिविक्रम प्रेमाचा महासागर आहे. भक्तिभाव चैतन्य हा त्याच्या प्रेमाचा महासागरच आहे.अनंत अपार .किनारा नसलेला.
त्रिविक्रम मंत्र गजर करण्यात सातत्य ठेऊन तो जेवढा जास्त करू तेवढे त्याचे प्रेम आम्हाला मिळणारच आहे. त्याच्या कथा वाचून मानवाला आपोआपच सत्य -असत्य,वास्तव- भ्रम ह्यातला फरक कळणारच आहे.अशी अगणित बोधरत्ने त्या कथांमध्ये आहेत.आम्हाला कथा वाचल्यावर उचितवेळी उचित बोध मिळणारच आहे.
तुलसीपत्र /1536 त्रिविक्रमावर प्रेम करत नाही त्याचे दुर्गुणही कमी होत नाहीत.व पापेही नष्ट होत नाहीत.त्याचे आपल्या भक्तावरील निस्वार्थी निर्हेतुक लाभेवीण प्रेम हेच जगातील सर्वश्रेष्ठ प्रेम आहे.म्हणून आपल्याला ते अफाट व अनंत प्रेम प्यायचे आहे, स्वीकारायचे आहे, झेलायचे आहे. आपल्या क्षमतेनुसार सातत्य ठेवून.

Mohiniveera Kurhekar
Andheri west Mumbai.
[30/06, 18:14] Supriya More Sai Grp: 👌🏻👌🏻👌🏻

*टिटवी* 👉🏻 लहान पक्षी तिची अंडी समुद्राची लाट गिळंकृत करते म्हणून ती समुद्रातील पाणी उपसू लागते, तीच्यानी काय कुणालाही ते केवळ अशक्य आहे...
तरीही तिचे कष्ट, पाहून विष्णु तिला तिची अंडी परत करतो...
इथे आपण पाहतो की...
*टिटवी चे प्रयास* 👉🏻 म्हणजेच आमचे *एक पाऊल*
आम्ही एक पाऊल उचलावे की तो *९९* पाऊले आमच्या साठी धावतोच...
टिटवी च्या प्रयसा मध्ये सत्यता, प्रेम होते, वात्सल्य, ममता होती...
ती जे करत होती ते *उचित* मार्गावर होते....
म्हणूनच *तो* महा विष्णु तिच्यासाठी *९९* पाऊले धावला...
तिला, तिच्या ममता, मातृत्वाला *तो* रक्षण करावयास धावला...

*जे जे मजसाठी उचित*
*तेची तू देशील खचित*
*हे मात्र मी नक्की जाणीत*
*नाही तक्रार राघवा*

सुप्रिया मोरे सुर्वे
ठाणे (West) Mumbai
[02/07, 09:53] +65 9019 3751: साईचरित्र महासागर ।अनंत अपार
रत्नाकर। मी टिटवी रिता करणार।
घडणार हें कैसेनी।अ.२ओवी३४

साईचरित्र खूप मोठा महासागर आहे, त्यातील साई हा रत्नाकर आहे.. म्हणजे ज्यांनी सर्व रत्ने करी.. हाती धरली आहेत. ह्या साईचरित्रातून किती म्हणून रत्ने उदयाला आली आहेत ह्याची गणना होऊ शकत नाही..
सर्वात अमोघ रत्न म्हणजे बाबांचा शामा.. माधवराव देशपांडे नंतर म्हाळसापती, नानासाहेब चांदोरकर, दादासाहेब खापर्डे, बायजाबाई.. ही यादी न संपणारी आहे.
बापूंचा भक्तवृंद ही असाच अगणित आहे.हयातील साधनाताई, मीनावैनी, पिपादादा, सुचितदादा, समीरदादा ह्यासारखी एक एक रत्न म्हणजे बापूंच्या शिरपेचात खोवलेले एक एक अमोघ रत्न., मोरपीस. ह्या कृष्णाला आपल्या ह्या रत्नाचा, मोरपिसाचा सार्थ अभिमान आहे. त्याने आपले अजानुभाऊ अशाच सर्व रत्नांना आपल्या कवेत घेण्यासाठी पसरले आहेत, हा बापुरत्नाकर म्हणतो आहे ज्याला युद्ध कला शिकायची आहे, प्रारब्धाशी लढायचं आहे, त्याने या माझ्या बाहूत या. अवघाचा संसार सुखाचा करीन. हे त्याचे ब्रीद आहे.
सर्व भक्तांचे, रत्नांचे आचरण, भक्ती आपल्या पुढे येते, एवढ्या रत्नांचा खजिना ह्या रत्नाकराने आपल्याला दिला आहे. आपण फक्त त्या भक्तीचे अनुकरण करायचं. पण मी टिटवी आहे ना? मी एवढ्या मोठ्या भक्तांचे कसे अनुकरण करू शकणार? त्याच्या सारखा भक्तीचा सागर ही टिटवी आपल्या छोट्याश्या चोचीने कसा रिता करणार? कारण मी संसारात अडकले आहे, काम क्रोध, मद, मत्सर, भय, ह्या षड्रिपूनि मला ग्रासले आहे,
पण बापूनी मला सांगितलं आहे
मी तूला कधीच टाकणार नाही, त्यामुळे मी निर्धास्त आहे. जसे हेमाडपंतांना विश्वास होता की ही साई माउली माझ्या कडून हा ग्रंथ प्रपंच व्यवस्थित पूर्ण करून घे ईल, तसाच विश्वास माझा आहे की हा बापुरत्नाकर माझी थोडी थोडी भक्ती वाढवून माझी जिवन गंगा पैलथडीला नेईल.
अंबज्ञ, नाथसंविध

अनघा चित्रे, सिंगापूर उपासना केंद्र
[02/07, 14:07] Chitra Chabukswar: साईचरित्र महासागर |
अनंत अपार रत्नाकर |
मी टिटवी रिता करणार |
घडणार हें कैसेनी
||२/३४||

*सरल अर्थ:-*

साईसच्चरित्र हा अनंत, अपार व रत्नांची खाण असलेला सागर आहे; तो मी टिटवी कसा रिकामा करणार आणि हे कसे घडणार! तसेच श्रीसाईंच्या गूढ चरित्राचे वर्णन कधीच करता येणे शक्य नाही; म्हणून जे काही गुणसंकीर्तन करता येईल ते करावे व तेच आपल्याकरिता उचित आहे यात समाधान मानावे.

*साईचरित्र महासागर:-*

बापू म्हणतात जेवढे भक्त तेवढे भक्तीचे प्रकार! प्रत्येक भक्ताची भक्तीची नदी या साईसागराला येऊन मिळते आणि महासागर रुपी साईसच्चरित्र बाबांच्या कृपेने जन्मास येते. सर्व कष्ट बाबा स्वतः घेतात. आपली भक्ती केवढीशी व तिचा ओघ साईसागरापर्यन्त जाणार तरी कसा? शक्य आहे का? नक्कीच नाही.

*जीवनाची भूमी जरी जाहली उजाड*
*याने नदी पाठविली फोडूनी पहाड*

हा आपल्याकरिता सर्व काही करायला तयार असतो. पण आपल्याला मनापासून त्याचे नाम घ्यायला हवे. ऐहिक गोष्टींवर जसे आपले प्रेम लगेच जडते तसे याच्या नामावर प्रेम जडले पाहिजे.

पूज्य आद्यपिपा अभंगात म्हणतात:-

*अनिरुद्ध नामावर प्रेम असे जडू दे रे*
*सुकणा-या रोपाला जल तुझे मिळू दे रे*

*अनंत अपार रत्नाकर |*

समुद्राला समानार्थी शब्द रत्नाकर. समुद्र मंथनानंतर समुद्रातून चौदा रत्ने बाहेर आली. बाबांच्या दरबारी पण अशीच रत्ने होती. त्यावरुन गजर तयार केला होता.

*दीक्षित शामा हेमाड बायजाबाई नाना गणू मेघ:श्याम*
*यांची वाट पुसता पुसता मिळेल आम्हां साईराम*

मित्रांनो *पुसता पुसता* या शब्दाचे मला दोन अर्थ कळले.

१) विचारणे

२) पूर्वी पक्के रस्ते नव्हते. मातीचेच रस्ते असत. लोक अनवाणी चालत. त्यामुळे मातीत पाय उमटत असत.

त्या सा-या महान श्रेष्ठ भक्तांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालताना आपोआप आधीचे पाऊल पुसले जाऊन माझी पाऊले उमटणार. म्हणजे माझीही एक वाट तयार होणार बाबांपर्यंत पोहोचण्याची! किती छान!

बाबाला आपला प्रत्येक भक्त प्रिय आहे. ते त्याचे लेकरू आहे व एक रत्नच आहे. आपण बाबांच्या आशीर्वादाने त्याला पैलू पाडायचे आहेत.

*जेवढे भक्त तेवढे भक्तीचे प्रकार*
*तसेच जेवढे भक्त तेवढी या साईसागरात रत्ने*

मी टिटवी रिता करणार |
घडणार हें कैसेनी

टिटवीची गोष्ट प्रभाकरसिंह देशपांडे यांनी अप्रतिम समजावून सांगितली आहे. मनापासून श्रीराम!

बाबांच्या लीला वर्णन करणे ही सोपी गोष्ट नाही. हेमाडपंतांनी बाबांच्या आज्ञेनेच दप्तर ठेवले. त्यांना सारेच अनुभव / कथा आवडल्या असतील.

परंतु बाबांनी हेमाडपंतांना सांगितले होते की तुझ्या हाताची लेखणी करुन मी तुझा हात धरुन गिरवीन. त्यामुळेच ह्या ग्रंथाला *अपौरूषेय ग्रंथ* असे म्हणतात.

*मला जेवढे साईसच्चरित्र कळते ते माझ्यासाठी योग्य असते.*

मला माझ्या बाबांच्या जेवढ्या लीला कळल्या आहेत त्या मी इतर नवीन भक्तांना सांगणे आवश्यक आहे. तेच गुणसंकीर्तन! मोठे मोठे शब्द मला कळले नाहीत तरी हरकत नाहीत. बाबांचे प्रेम व लीला कळून आनंद ग्रॅब करता आला पाहिजे व वाटता आला पाहिजे.

*आनंद माझा आहे कारण सच्चिदानंद माझा आहे.*

*हरि ॐ! श्रीराम! अंबज्ञ! नाथसंविध्! नाथसंविध्! नाथसंविध् !*

✒️ चित्रावीरा चाबुकस्वार
वाशी उपासना केंद्र
०२/०३/२०२०
[03/07, 12:06] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: हरी ओम

कोणासी व्हावी ब्रह्मसायुज्यता I अष्टांगयोग प्राविण्यता I
समाधीसुख निर्भरता I होईल कथा परिसतां या II ४० II अध्याय २

( सरलार्थ : श्री हेमाडपंत म्हणतात, श्री साई सच्चरित्रातील कथांचे श्रवण भक्तीने कोणाला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल, कोणाला अष्टांगयोगात प्राविण्यता मिळेल, कोणाला समाधी सुखाचा आनंद मिळेल. )

सद्गुरुंच्या कथा, लीला ध्यानपूर्वक ऐकल्याने, नामस्मरणाने चार प्रकारच्या मुक्ती प्राप्त होतात.

समीपता - देवाचे सानिध्य प्राप्त होणे. हे उपासने मुळे, पूर्व पुण्याईने मिळते असं म्हणतात. परंतु सद्गुरुंच्या अकारण कारुण्याने देवाचे सानिध्य मिळते हे आतापर्यंत आपण अनुभव घेतले आहे. सद्गुरू सदैव आपल्याबरोबर असतोच ! हेच ते सानिध्यता.

सलोकता - देवाचे लोक प्राप्त होणे. हे तपश्चर्येमुळे मिळते असे म्हणतात. विष्णुभक्तांना वैकुंठ, राम भक्तांना साकेत, कृष्ण भक्तांना गोलोक प्राप्त होतो. समस्तलोक धारण करणारा बापू त्रिविक्रमाचे भक्तिभाव चैतन्यात सदैव असाल कि सर्व लोक सहज प्राप्त होईल.

साकेत पुरी भूषण राम I
सकलस्वीय समानत राम I
समस्तलोकाधारक राम I
सर्वभवामयवारक राम II

स्वरूपता - देवाचे रूप प्राप्त होणे. हे ध्यानामुळे प्राप्त होते.

सायुज्यता - ब्रह्मरूप होणे म्हणजे ब्रह्मज्ञान होणे. जो साईसच्चरित्र भक्तिभावाने वाचन, चिंतन, मनन करेल त्याला सहजपणे ब्रह्मज्ञान प्राप्त होईल.

एका योगतज्ञाने अष्टांगयोग बद्दल दिलेली माहिती वाचनात आलं

योग म्हणजे मन - शरीर - आत्म्याचे एकत्रीकरण.
योगाभ्यासाचे वर्गीकरण ८ भागात केलेली आहे.

यम - नियम - आसन - प्राणायाम - प्रत्याहार - धारणा - ध्यान - समाधी

ही आठ अंगे एकत्रित येऊन योगाभ्यासासाठी एक संपूर्ण तयार करतात. व्यक्तीला आरोग्य, संपदा आणि शांती यांचा एक भक्कम पाया घालण्यासाठी ही आठ अंगे अत्यावश्यक आहेत. यात आपल्याला डिटेल मध्ये जाण्याची आवश्यकता नाही.

साई कथा मनःपूर्वक श्रवण केले की भक्ताला अष्टांगयोगात प्राविण्य आपोआप प्राप्त होतं.
१६-१७ व्या अध्यायात आपण बघतो - बाबांचे लीला ऐकून ब्रह्मप्राप्तीची इच्छा धरून एक व्यक्ती येते. त्याला बाबांचे उपदेश मिळतो - लोभासी ब्रह्माचे अखंड वैर समजावून सांगतात. अहंकार गळाल्याशिवाय, लोभाचे निर्मूलन होत नाही, मन निर्वासना होत नाही तो पर्यंत ब्रह्मज्ञान ठसत नाही. ह्या कथेतून व्यवहार ज्ञान तरी मिळाले.

२३ व्या अध्यायात आपण बघतो - एकदा एका योगाभ्यासीला बरोबर घेऊन नानासाहेब बाबांच्या दर्शनाला जातात. त्याने पतंजली योगशास्त्र अभ्यास केला होता. नुसतं अभ्यास करून उपयोग नाही त्याचे अनुभव घेण्यासाठी प्रयत्न करता त्याला क्षणभरही समाधी लागत नाही. त्यासाठी मार्गदर्शक सद्गुरू हवा. म्हणून ते शिरडीला आले. परंतु बाबांचे कांदा - भाकरी चे लीला बघून प्रथम शंकित झाले ! '' ज्याला पचेल त्यांनीच कांदा खावा '' बाबांच्या वाक्याने त्याचा अहंकाराला तडा गेला - मग तो बाबांना शरण गेला. त्याचे अंतःक्करण निर्विकल्प झाले तेंव्हा त्याचे शंका समाधान मिळाले आणि तो प्रसन्न मनाने परतला.

आम्हाला कर्म, ज्ञान, योग मार्ग वेगळ्याने चोखाळायची गरज नाही.

परम पूज्य बापूनी प्रवचनात सांगितलं –

भक्तिमार्गावर कर्म, ज्ञान, योग हे सर्व मार्ग उपलब्ध असतात.

योग म्हणजे जोडणे - भक्तीने माझ्या भगवंताशी जोडले जातोच.
भक्ती म्हणजे कर्मच आहे.
भक्तीने ज्ञान प्राप्त होतेच.

आपण चारही मार्ग आचरण्यात आणतच असतो. परंतु ज्याला माहीत नसते ती व्यक्ती अपयशी ठरते.

साईंच्या अलौकिक कथा आम्हाला शांती प्रदान करतं, कथाश्रवणाने आनंद मिळतो आणि साईभक्ताला चित्त स्थिरता प्राप्त होते.

बाबांनी अनेक कथा सांगितल्या, ब्रह्मज्ञान उलगडलं नसेल कोणाला , व्यावहारिक उपदेश तरी प्राप्त होतो. तसेच सर्वांच्या अनुभवाचं, हृदयाला भिडणारा कथा आहेत.

जसे अपौरुषेय वेदात असंख्य आख्यायिका आहेत तसेच बाबा आम्हाला गोड आणि अर्थपूरीत अनेक कथा सांगितलेले आहेत.

अश्या कथा आपण जेंव्हा सावधानतेने ऐकतो तेंव्हा बाकीचे सुखे आपल्याला कस्पटासमान वाटतात. साईचरित्रातील कथा वाचताना भूक तहान विसरायला होते, मनाला समाधान मिळतो.

हेमाडपंत म्हणतात या कथा ऐकण्याऱ्याचे कर्माच्या बेड्या काहीही शिल्लक न ठेवता तोडून टाकतात. बुद्धी प्रकाशमान होतो आणि सर्वाना आगळ वेगळं सुख प्राप्त होते.

म्हणूनच हेमाडपंतांना कळवळा आहे कि, साई चरित्रातील चार अक्षरे जरी कानावर पडले तर जीवाचे वाईट दिवस लगेच निघून जातात तर यातील संपूर्ण कथा आदर भावनेने ऐकलं तर भक्तभावार्थी सहज भवसागर पार करून जाईल. म्हणून मला साईंच्या कथा संग्रह करून एक सुंदरशी ओवीरुपी माळ बनविणे हेच माझी उपासना असेल.

किती सुंदर भाव आहे

हेमाडपंतांचे हेच सुंदर भाव स्वीकारून सद्गुरुंचे गुणसंकीर्तन पंचशील परीक्षेत करून सद्गुरुंचे सानिध्य, कृपा प्राप्त करूया जेणेकरून आपलं प्रारब्ध हलकं करून घेऊ या.

हरी ओम श्रीराम अंबज्ञ

प्रभाकर देशपांडे, डोंबिवली ( पश्चिम )
०३.०७.२०२०

Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: सर्व ठिकाणी भगवंतच भरलेला आहे अशी मनाची पक्की खात्री झाल्यावर मग द्वैत आपोआप नाहीसे होऊन जी एकाग्रता साधते , तीच खरी समाधी होय.
- श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

साई सच्चरित्रातील सर्व कथा वाचल्यावर सर्व ठिकाणी साई भगवंतच भरून राहिले आहे ह्याची प्रत्येकाला प्रचिती मिळते आणि तेच खरे समाधी सुख !
[05/07, 11:35] +91 70211 88390: गुरू असल्याशिवाय आपल्या आयुष्याला अर्थ नाही , गुरू आपल्याला कस जगायचं ,कसे निर्णय घ्यायचे शिकवतो कस संकटाना तोंड द्यायचे शिकवतो जेव्हा एखादा प्रश्न सुटत नसतो तेव्हा देखील आपला गुरुच उत्तर शोधून देतो आपल्याला ,गुरुमुळे आपण सर्व ठिकाणी योग्य, निर्णय घेतो गुरुमुळेच जगण्याला अर्थ येतो गुरुच आई गुरुच वडील गुरुच सर्वकाही माझ्या प्रत्येक गोष्टीत माझा मार्गदर्शक माझा गुरुच आहे माझा बापूच आहे बापू तुमच्यामुळे माझा हे जगणं सुंदर झाल आहे माझ्या स्वप्नाना तुम्हीच बळ दिल आहे , आणि गुरुनिवा आपण भिकरिच असू म्हणून गुरू आहे तर निरोगी सुंदर आयुष्य आहे 🙏😊
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा बापू 🙏🏻😊

आज पहिल्यांदा मी असा प्रयत्न केला आहे माझे शब्द चुकले असतील कदाचित पण माझी भावना निर्मळ , आणि सुंदर आहे 🙏अंबज्ञ 🙏🏻
[05/07, 12:26] +91 86527 55727: गुरुची आवश्यकता हीच की आम्ही सामान्य माणस ,आम्हाच मन तेवढं strong नसत की आमच्यासाठी काय उचित आणि काय अनुचित हे ठरवायला. गुरू नसता तर धक्के खात खात अंतिम स्थानी पोहचलो असतो ,rather पोहोचलोच नसतो ,त्याच त्याच गोष्टींमध्ये फिरत राहिलो असतो

जेव्हा मी गुरूला शरण जातो तेव्हा तेच physically बघितलं तर माझे श्रम कमी होऊन मला proper मार्ग भेटतो आणि आध्यात्मिक पातळीवर बघितलं तर जेव्हा मी त्याला शरण जातो ,त्याला हाक मारतो तेव्हा तो *वैकुंठनिवासी* माझ्याकडे येतो आणि मला वाटचाल करायला मदत करतो
ती कशी? तर

*वो प्यार से आता है*
*वो हाथ पकडता है*
*वो सेतू बनाता है*
*तुझको बस चलना है*

*चल चल तू संग उसके*
*वो पिता हमारा है*


अंबज्ञ
[05/07, 12:56] +91 91670 66887: *ज्ञानाची पौर्णिमा : गुरुपौर्णिमा*

मुळात पौर्णिमा हा शब्दच किती सुंदर..! पौर्णिमा म्हटलं की आकाशात रात्री तेजानं प्रकाशमान होणारं पूर्ण चंद्रबिंब आपल्यासमोर येतं . त्या प्रकाशात मनाला शांतता देणारी एक प्रकारची शीतलता असते. ' चंद्र व्हा हो पांडुरंगा , मन करा थोर, पौर्णिमेच्या चांदण्याला भुकेला चकोर...' जसा चंद्राच्या चांदण्याला चकोर भुकेला असतो, तसाच सद्गुरुंच्या कृपेसाठी शिष्यही भुकेला असतो. सद्गुरू मग आपल्या शिष्याला ज्ञानामृत पाजण्यासाठी चंद्र होतात. पांडुरंग तर ते प्रत्यक्ष असतातच. आपल्या संस्कृतीत गुरूंना देव म्हणण्याची पद्धत आहे. नुसते ' गुरु ' न म्हणता आपण आदराने त्यांना गुरुदेव म्हणतो, आचार्यदेव म्हणतो. एवढा गुरूचा महिमा आहे. संत कबीर तर गुरूंना देवापेक्षाही महान मानतात. ते म्हणतात

गुरु गोविंद दोनो खडे, काके लागू पाय
बलिहारी गुरु आपकी, जो गोविंद दिजो बताय.

एकाच वेळेला समोर सद्गुरू आणि परमेश्वर असे दोघेही उभे राहिले, तर मी आधी सद्गुरुंच्या पायी लागेन. कारण परमेश्वराचे दर्शन घडवणारे सद्गुरू आहेत. असे म्हणतात की एखादया वेळी देव कोपला तर सद्गुरू सांभाळून घेतात, पण सद्गुरू कोपले तर देवसुद्धा काही करू शकत नाही, एवढी सद्गुरूंची शक्ती आहे.

गुरु म्हणजे ज्ञानाची पौर्णिमा. गुरु या शब्दात दोन अक्षरे आहेत. गु आणि रु. गु म्हणजे अंध:कार आणि रु म्हणजे प्रकाश. जो आपला अज्ञानाचा अंध:कार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतो, आणि त्या प्रकाशात मग आपली पुढची परमार्थाची वाटचाल सोपी करतो, तो गुरु. आपल्याला शाळा, महाविद्यालयात जे ज्ञानदान करतात ते आणि पारमार्थिक मार्गावर वाटचाल करत असताना जे मार्गदर्शन करतात ते, असे दोघेही गुरूच. आईवडील आपले पहिले गुरु, दुसरे म्हणजे आपल्याला ज्ञानदान करणारे आपले शिक्षक आणि तिसरे म्हणजे अध्यात्म मार्गात दिशा दाखवणारे सदगुरु.

आषाढ शुद्ध पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा म्हणून आपण साजरी करतो. व्यासांना आद्य गुरु म्हटले जाते. त्यांनी चार वेद, सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे यांची पुनर्रचना केली असे म्हटले जाते. व्यासांनी ज्याला स्पर्श केला नाही असा एकही विषय नाही. महाभारतासारख्या महाकाव्यावरून व्यासांच्या अलौकिक प्रतिभेचे आपल्याला दर्शन होते. नीतिशास्त्र, धर्मशास्त्र, मानसशास्त्र, जीवन जगण्याचे मार्गदर्शन करणारे गीतेसारखे अलौकिक तत्वज्ञान फक्त महाभारतातच आपल्याला सापडते. गुरुपौर्णिमेच्या प्रथेचे उल्लेख रामायण, महाभारत काळापासून सापडतात. आजच्या दिवशी विविध धर्म, संप्रदाय, शिष्य इ सगळे गुरुपौर्णिमा साजरी करून आपल्या गुरुंप्रती आदर आणि निष्ठा व्यक्त करतात.

श्रीराम आणि श्रीकृष्ण हे दोघेही आपले आदर्श. प्रत्यक्ष परमेश्वराचे अवतार असलेल्या या दोघांनी गुरूंच्या आश्रमात जाऊन त्यांची सेवा केली. ते जरी प्रत्यक्ष परब्रह्म होते, तरी गुरूशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी आपल्या आचरणातून दाखवून दिले. जसे गुरूमुळे शिष्याला ज्ञान मिळते तसेच आदर्श शिष्यामुळे गुरूंना एक वेगळी ओळख प्राप्त होते. तशी या दोघांच्या गुरूंना मिळाली. असे शिष्योत्तम मिळाले की गुरूंनाही धन्य झाल्यासारखे वाटते.

श्रीकृष्ण आणि बलराम संदिपनींच्या आश्रमात जाण्यासाठी मथुरेहून उज्जैनला अक्षरशः पायी चालत गेले. वास्तविक ते राजपुत्र होते. ते त्या काळात रथातून, सैन्याची मदत घेत आश्रमात जाऊ शकले असते. पण तसे करणे त्या काळातील संकेतांविरुद्ध होते. शिवाय गुरूंसमोर नम्र होऊन जायचे असते. पूर्ण शरणागत व्हायचे असते. आश्रमात गेल्यानंतर सुद्धा श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सामान्य शिष्यांप्रमाणे आश्रमातील सगळी कामे केली. गुरूंसमोर आपल्या सत्तेचा, श्रीमंतीचा दिमाख, मिजास, तोरा दाखवायचा नसतो. हा संकेत त्या काळात पाळला जात होता. म्हणून राजादेखील गुरूंसमोर नम्र होत असे. त्यांच्या शब्दांचा आदर करीत असे. पण पुढील काळात हे संकेत पायदळी तुडवले गेले हा भाग वेगळा. जेव्हा राजसत्ता बलिष्ठ होते आणि गुरुसत्ता आपले स्वत्व सोडून त्यांच्यापुढे लीन होते तेव्हा समाजाची अधोगती सुरू होते असे समजावे. याची अनेक उदाहरणे इतिहासात आपल्याला मिळतात. पण आज आपल्याला या विषयाची चर्चा करायची नाही.

शिवाजी महाराजांचे उदाहरण या ठिकाणी मला आठवते आहे. समर्थ रामदास शिवथरघळीत असताना राजे त्यांच्या भेटीसाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. त्या काळात शिवाजी महाराजांनी तांबूल म्हणजे विडा खाणे सोडले होते. समर्थाना हे माहित होते. त्यांनी निघताना शिवरायांच्या हातावर तांबूल ठेवला. शिवरायांनी कुठलाही विचार न करता तो लागलीच भक्षण केला. समर्थांनी त्यांना सहज विचारले, ' राजे, आपण तांबूल खाणे सोडले होते असे ऐकले होते. ' शिवराय तात्काळ उत्तरले, ' होय स्वामी, खरे आहे आपले म्हणणे. पण आम्ही तांबूल भक्षण केलाच नाही. जे काही भक्षण केले, तो आपला प्रसाद होता ' अशी असावी लागते सद्गुरूंवर निष्ठा.

असं म्हणतात की तुम्हाला गुरु शोधण्याची गरज नसते. एकदा शिष्य म्हणून तुमची पात्रता झाली की तुमचे गुरु स्वतःहून तुम्हाला शोधत येतात. गुरूंचे ज्ञान, तन, मन आणि धन सारे काही शिष्यासाठीच असते. गुरुचे शिष्यावर निरपेक्ष प्रेम असते. शिष्याकडून त्याला कोणतीच अपेक्षा नसते. शिष्याची पात्रता पाहून गुरु ज्ञान देतात. गुरूंच्या शिकवण्याच्या अनेक पद्धती असतात. ते आपल्या उक्तीतून आणि कृतीतून तर शिकवतातच, पण आपल्या मौनातूनही शिकवतात. शिष्याला ते मंत्र देतात. तो गुरुमंत्र असतो. त्यात त्यांचे सामर्थ्य असते. एकदा अनुग्रह घेतल्यानंतर शिष्याची सगळी जबाबदारी गुरु घेतात. ते त्याचा धरलेला हात कधीही सोडत नाही. त्याच्या साधनेच्या मागे ते उभे असतात. ते त्याच्याकडून साधना करवून घेतात. म्हणून जेव्हा शिष्य साधना करतो, तेव्हा त्याच्या अहंकाराला कुठेही वाव नसतो. कारण सद्गुरूच आपल्याकडून सर्व करवून घेतात ही भावना त्यामागे असते आणि असली पाहिजे.

सद्गुरू म्हणजे फक्त देह असे जो समजतो, त्याला सद्गुरू कळलेच नाही असे म्हणावे लागते. सद्गुरू म्हणजे देहाच्या पलीकडे कार्यरत असणारा एक चैतन्यस्त्रोत असतो. ते देहात असताना तर कार्य करतातच, पण त्यांच्या अवतार समाप्तीनंतर सुद्धा कार्यरत असतात. या तत्वाचा अनुभव आपली जर गुरूंवर श्रद्धा असेल तर आजही हजारो लोकांना येतो. श्री स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज, साईबाबा, गजानन महाराज, शंकर महाराज आदी संतांच्या कृपेची प्रचिती आजही भाविकांना येते. आपले गुरु कोणतेही असो, ते श्रेष्ठच असतात. कारण गुरुतत्व एकच आहे. मला स्वामी समर्थांच्या गोष्टी ऐकल्या की इतर गुरूंपेक्षा ते श्रेष्ठ वाटू लागतात. गोंदवलेकर महाराजांबद्दल ऐकले की ते इतरांपेक्षा श्रेष्ठ वाटू लागतात. गजानन महाराज, साईबाबा, शंकर महाराज आदींबाबतही माझे असेच होते. पण माझे मन जर असे हेलकावे खात असेल, तर ते माझी माझ्या गुरूंवर पूर्ण श्रद्धा नाही याचेच द्योतक आहे.

आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरूंना आणि परमेश्वरालाही प्रार्थना करू या की मला माझ्या गुरुप्रती पूर्ण निष्ठा, श्रद्धा दे. समर्पण भावना माझ्यात येऊ दे. सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावर वाटचाल करण्याचे सामर्थ्य मला दे. त्यांनी सांगितलेली साधना माझ्याकडून होऊ दे. असे झाले म्हणजे मी खऱ्या अर्थाने गुरुपौर्णिमा साजरी केली असे होईल. ' माझी देवपूजा, पाय तुझे गुरुराजा. '

गुरुविण नाही दुजा आधार
रडता-पडता कोठे अडता
तोच नेतसे पार
गुरुविण नाही दुजा आधार

म्हणून सद्गुरूंना शरण जाऊ या.


05/07, 13:07] +91 97306 66047: गुरुची आवश्यकता काय ह्या प्रश्नाचे समर्पक उत्तम उत्तर आपल्याला बापूंच्या "वाट चुकल्या जीवनी तु ध्रुव तारा " या गाण्यातून सहज मिळून जाते 🙏🙏😊😊
[05/07, 15:48] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: आपल्या आयुष्यात गुरुची आवश्यकता काय ?

आपल्या आयुष्यात गुरु असेल तर जीवनाला किती सुंदर अर्थ मिळतो ते अनुभवण्यास मिळतो

माझ्या जन्माबरोबरच माझ्या सद्गुरूही जन्म घेतो !

माझ्या आईच्या रूपात लहानपणीच भक्तीचं बीज रुजण्यासाठी ....

माझी आई रोज संध्याकाळच्या तिच्या प्रार्थनेत म्हणायची …

माझी देवपूजा बा देवपूजा I
पाय तुझे गुरुराया II माझी देवपूजा II
गुरुचरणाचे ध्यान I तेचि माझे संध्यास्नान II माझी देवपूजा II
शिवदिन केसरी पाही I सद्गुरूवाचूनि दैवत नाही II माझी देवपूजा II

सद्गुरूवाचूनि दैवत नाही हे तत्व आयुष्यात घट्ट बिंबवलं गेलं.

वडील रोज स्वामी मठात जायचे आणि श्री स्वामी समर्थांचे चरित्र रोज संध्याकाळी वाचन करायचे.

अक्कलकोटी श्री स्वामी समर्थांचे मठाजवळच आमचं घर असल्यामुळे स्वामी मठात लहानपणीच सेवा करण्याची संधी मिळाली. सद्गुरु माझ्याकडून भक्ती आणि सेवा करवून घेत होते. पण कळत नव्हतं. सद्गुरू जीवनात एक एक धडा शिकवत होते

गुरुवरिष्ठास अवमानिलें मी I
असा दुष्ट मी तव दर्शनासी आलो I
अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो II

शाळेत असताना, सहावीच्या परीक्षा संपून मे महिन्याची सुट्टी लागली. एक दिवशी माझ्या आतेभावा बरोबर फिरायला गेलो. वाटेत शाळेतील पाटील गुरुजी भेटले. त्यांच्या हातातील पिशवी कुलकर्णी गुरुजींच्या घरी पोहोचविण्यास सांगितले. कुलकर्णी गुरुजींचे घर माहीत असताना देखील, फिरायचे राहून जाईल म्हणून, मला घर माहीत नाही असे सांगून पुढे गेलो. आणि गुरु आज्ञा पालनात नकळत चूक झाली.
सुट्टी संपल्यावर ७ विच्या वर्गात वर्गशिक्षक म्हणून पाटील गुरुजीच आले. मी मनातून घाबरलो. मी गुरुआज्ञा पालन न केल्यामुळे ते माझे वाईट तर करणार नाही ना ? असं एक विचार तरळून गेलं. परंतु तसे न होता गुरुजींचं क्षमा कार्यरत झाली आणि मला सर्व तर्हेने मदत करून, माझ्याकडून खूप मेहनत करून घेतले आणि त्यांच्या आशीर्वादमुळे ७ विच्या बोर्ड परीक्षेत भरभरून यश मिळालं. त्रिविक्रम बापू सदैव क्षमा करतो हे अनुभण्यास मिळाले आणि गुरुआज्ञा पालनाचा महत्व समजलं.

सद्गुरू आपलं प्रेमळ पिता असतो ह्याचा अनुभव साई अनिरुद्धांनी दिलं.

नित्य पूजनात श्री साईंचं मूर्ती असावी म्हणून चांदीची मूर्तीचे एप्रिल १९९४ मध्ये मागणी नोंदविली. पाच गुरुवार प्रतीक्षा करवत माझी तळमळ वाढविली. पाचव्या गुरुवारी मूर्ती मिळाली ! मूर्ती हातात घेतलं तर बाबांच्या ऐवजी माझे वडील दिसले. त्या दिवसापासून बाबा म्हणजे माझे वडीलच त्या भावनेने पूजा करत राहिलो. १८ मे १९९४ ला वडिलांना दैवज्ञ झाली. सद्गुरू हे आधीच जाणले आणि जीवनात लीला घडवून आणली.

श्री साईबाबांच्या भक्ती करता अशी भावना झाली कि , माझे जन्म १८५६ ला झाला असता बाबांच्या सेवाही करता आलं असत ! आणि एक दिवस

जसे चिडीच्या पायास दोर I
बांधुनी आणिती तिजला समोर I
तसेच मज तू ओढले खरोखर I
तुला काळजी माझी हे मी उमगलो II

सद्गुरू श्री अनिरुद्ध मला खेचून घेतलं ! प्रपंच करता करता परमार्थ कसे साधायचे, भक्ती सेवा - सेवाभक्ती ह्यांच माध्यमातून सद्गुरू बापू जीवनात मार्गदर्शन करत आहेत. अनेक प्रश्नांची उत्तर मिळत आहेत ! अनुभवाच्या माध्यमातून सद्गुरू तत्व उलगडून दाखवत आहेत.

एवढेच नाही ...

किती आधिव्याधी तू केल्यास शांत I
रक्षीलेस मजला घोर संकटात I
विसरलास ना मला तू अहोरात I
स्मर्तृगामी बापू दत्तगुरु ओळखलो II

सद्गुरू आपल्या जीवनातील प्रत्येक संकट समयी ' दत्त ' म्हणून रक्षण करण्यासाठी धावून येतो. आपण हे गुरुऋण फेडू शकत नाही म्हणून केवळ गुरुऋणांची स्मरण करत सद्गुरुंच्या अकारण कारुण्यात, प्रेमसागरात चिंब भिजत राहायचे.

गुरुपौर्णिमेचा तिथी ही पवित्र I
बरसावे गुरूऋण नेत्र I
फिटे न गुरूऋण करू स्मरणमात्र I
नित्य मी गुरु ऋणी गुरुरंगी रंगलो II
अनिरुद्धा तुझा मी किती ऋणी झालो II

हरी ओम श्रीराम अंबज्ञ
प्रभाकर देशपांडे , डोंबिवली ( प )
०५. ०७. २०२०
[06/07, 09:10] Sai Sopa Bhavarth Grp Prabhakar Deshpande: एक forwarded मेसेज

कुणी संकलन केले माहीत नाही

गुरुकृपा होण्यासाठी गुरूंवर पूर्ण श्रद्धा असणे आवश्यक !
१. साधकाने गुरुंवर पूर्ण श्रद्धा आणि भक्ती ठेवल्यास त्यांच्या केवळ अस्तित्वानेच सर्वकाही शक्य होणार आहे.
२. अध्यात्मात वाटचाल करणे हे धारदार तलवारीवरून चालण्यासारखे आहे. त्यामुळे गुरूंचे मार्गदर्शन अत्यावश्यक असते.
३. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही.
४. गुरूंची अवहेलना/निंदा केल्यामुळे घडणा-या पापाचे क्षालन जगन्नियंताही करू शकत नाही.
५. आपण गुरूंची सेवा जेवढी अधिकाधिक करू, तेवढे अधिक चैतन्य आपल्याला मिळेल.
६. गुरूंनी उच्चारलेल्या प्रत्येक शब्दात संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आहेे.
७. देवाला शरण गेल्यास तो आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देतो; मात्र गुरूंना शरण गेल्यास ते आपल्याला साक्षात् भगवंताचीच प्राप्ती करवून देतात.
८. गुरूंचेे चरणकमल म्हणजे प्रत्येक संकल्प पूर्ण करणारा चिंतामणीच होय.
९. जन्मदाते (आई-वडील) आपल्याला केवळ अन्न देतात; मात्र गुरु आपल्याला आत्मोद्धाराचे ज्ञान देतात.
१०. गुरूंच्या एका दृष्टीक्षेपाने आपल्या अनंत कोटी पापांचे क्षालन होऊन त्यांच्या अनंत कोटी कृपाशीर्वादांचा आपल्यावर वर्षाव होतो.
११. ईश्वररूपी अमृत पिण्यासाठी गुरुरूपी पात्राची आवश्यकता असते.
१२. अन्य कोणत्याही संपत्तीपेक्षा गुरुचरणकमल ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.
१३. गुरु शिष्याचे सर्व अज्ञान दूर करून त्याला प्रकाशमान बनवतात.
१४. गुरूंचे आज्ञापालन ही सर्वोत्कृष्ट गुरुसेवा होय.
१५. गुरूंच्या कृपेने एखाद्या संपूर्णपणे अज्ञानी व्यक्तीचेही भले होते.
१६. पित्याकडून मिळालेला जन्म व्यर्थ जाऊ शकतो; परंतु गुरूंनी दिलेले ज्ञान कधीच व्यर्थ जात नाही.
१७. गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल..........
तर जप, तप, व्रत, तीर्थाटन, योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे.
१८. आपली देवावर श्रद्धा आणि गुरूंवर भक्ती असल्यास कुणीही आपला पराभव करू शकणार नाही.
१९. कृपाळू गुरूंमुळे आपल्याला देवाशी एकरूप होण्याचा मार्ग सापडतो.
२०. नाव, प्रसिद्धी, शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची सेवा करावी.
२१. केवळ गुरुच आपले प्रारब्ध पालटू शकतात.
२२. गुरु साक्षात् ईश्वराचा अवतार असल्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द हा प्रत्यक्ष ईश्वराचाच असतो.
२३. जे ज्ञान मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते, ते गुरूंच्या केवळ एका दृष्टीक्षेपाने क्षणार्धात मिळते.
२४. गुरूंची सेवा केल्याविना त्यांच्या कृपेची प्राप्ती होणेे शक्य नाही.
२५. गुरूंपुढे ईश्वर किंवा कोणतेही उच्च पद श्रेष्ठ नाही.
२६. गुरुमंत्राचा जप करणा-याचीच आध्यात्मिक उन्नती होते.
२७. गुरूंच्या कृपेने केवळ आध्यात्मिकच नाही, तर ऐहिक लाभही होतो.
२८. या विश्वात एखाद्याकडे असणारे सर्वांत मोठे ऐश्वर्य म्हणजे गुरु !
२९. गुरूंच्या कृपेविना ईश्वराचा आशीर्वादही मिळत नाही.
३०. गुरूंच्या शब्दांवर पूर्ण श्रद्धा असणाराच साधनेत निर्भयपणे प्रगती करू शकतो.
३१. जगातील कोणत्याही गोष्टीची तुलना गुरु-शिष्य यांच्यातील निरपेक्ष प्रीतीशी होऊ शकत नाही.
एखाद्यामध्ये तळमळ असेल, तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते. गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात..










0 comments: